Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी

Balbharti Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Sulabhbharati Chapter 9 अनमोल वाणी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 9 अनमोल वाणी Textbook Questions and Answers

सूचना के अनुसार कृतियाँ करो:

कृति पूर्ण करो:

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी 1
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी 3

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी

Question 2.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी 2
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी 4

कविता में इस अर्थ में आए शब्द लिखिए।

  1. ठंडा
  2. कोई
  3. बलराम
  4. दोनों
  5. मक्खन
  6. भाई

Answer:

  1. शीतल
  2. कोय।
  3. हलधर
  4. दोउ
  5. माखन
  6. भैया

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी

‘भोजन का प्रभाव’ – टिप्पणी लिखिए।
Answer:
मनुष्य जिस प्रकार का भोजन खाता है; उसी प्रकार उसका मन हो जाता है। मनुष्य यदि अपनी अच्छी कमाई द्वारा भोजन प्राप्त करता है, तो उसका व्यवहार भी अच्छा ही होगा। यदि दूसरों को फँसाकर भोजन प्राप्त करता है, तो उसके मन में बेईमानी होगी। अर्थात आजीविका प्राप्त करने में हमें सदैव सकारात्मक दृष्टिकोण रखना चाहिए।

उपयोजित लेखन

‘आगे कुआँ पीछे खाई’ कहावत का अर्थ लिखकर उससे संबंधित कोई प्रसंग लिखिए।
Answer:
‘आगे कुआँ पीछे खाई’ कहावत का अर्थ : दोनों ओर मुसीबत होना। विजयपुर शहर में विक्रम सिंह नाम के एक संपन्न व्यक्ति रहते थे। वे पढ़े-लिखे थे और एक बड़ी कंपनी में अधिकारी के रूप में कार्य कर रहे थे। उनका करीबन तीन लाख रूपया वेतन था। परिवार में पत्नी और दो बेटे थे। उनका छोटा व सुखी परिवार था। उनके पास आलिशान बंगला, आकर्षक गाड़ियाँ व जमीन-जायदाद आदि सब कुछ था। वे जो भी चाहते थे; उन्हें मिलता था। देखा जाए, तो उनकी जिंदगी में ऐसा कुछ नहीं था; जो वे चाहते थे और उन्हें नहीं मिले। इस प्रकार वे दुनिया के सबसे भाग्यशाली व्यक्ति थे। फिर भी अधिक पाने की चाहत के कारण वे हमेशा उदास एवं दुखी दिखाई देते थे। वे अधिक धनवान बनना चाहते थे। हमेशा की तरह विक्रम सिंह आज घर आए, तो उनके चेहरे पर प्रसन्नता के भाव थे।

वे हरदिन की अपेक्षा आज अत्यधिक खुश दिखाई दे रहे थे। उनके चेहरे पर मुस्कराहट देखकर पत्नी ने जिज्ञासावश पूछा, “क्या बात है जी? आज बहुत खुश दिखाई दे रहे हो।” उन्होंने कहा, “अरी रमा, दफ्तर में मेरी तरक्की हो गई है और मेरा वेतन भी बढ़ा दिया गया है।” “कितनी खुशी की बात है, अजय के पापा।” पत्नी ने हर्षित होकर कहा। विक्रम सिंह आगे कुछ कहने ही जा रहे थे; तब तक अचानक उनका फोन बजने लगा। उन्होंने फोन उठाया। कोई प्रतिद्वंदवी कंपनी उन्हें अधिक बेतन देकर अपनी कंपनी में काम करने के लिए बुला रही थी। वे सोचने लगे, “अगर मैं एक और कंपनी के लिए काम करूंगा, तो मेरे मालिक को अच्छा नहीं लगेगा…. पर….. क्या करूं….. इतने रुपए। मैं दोनों कंपनी के लिए काम कर सकता हूँ ………… दिन भर एक कंपनी में और रात भर दूसरी कंपनी में …….. किसी को कुछ पता नहीं चलेगा और आहिस्ता-आहिस्ता मैं अधिक धनवान बन जाऊँगा।” बस यह सोचते ही उन्होंने प्रतिद्वंद्वी कंपनी को ‘हाँ’ कहा।

अगले ही दिन वे अपनी कंपनी में गए। वहां उन्होंने पूरा दिन काम किया और शाम होते ही वहाँ निकले और प्रतिद्वंद्वी कंपनी में पहुंचे। सुबह होने तक उन्होंने वहाँ काम किया और फिर घर आकर नहा धोकर फिर पहली कंपनी में काम करने के लिए निकल पड़े। पूरा एक सप्ताह उन्होंने ऐसे ही बिताया। सप्ताह का अंत होने तक वे बहुत थक गए थे। शनिवार और रविवार
उन्होंने आराम किया। फिर सोमवार आ गया। पहली कंपनी में काम करने के बाद वे शाम को दूसरी कंपनी में काम करने गए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी

काम करते-करते रात के दस बज चुके थे। उसी वक्त उनकी पहली कंपनी का मालिक किसी उत्पाद के सिलसिले में बात करने के लिए दूसरी कंपनी के मालिक को मिलने वहाँ पहुंचा। उसने विक्रम सिंह को देखा। वह उससे कुछ पूछे कि उसी वक्त दूसरी कंपनी का मालिक अपने दफ्तर से बाहर आया और उसने पहली कंपनी के मालिक से हाथ मिलाया। पहली कंपनी के मालिक ने तुरंत विक्रम सिंह से प्रश्न किया कि इस वक्त तुम यहाँ? क्या तुम यहाँ काम करते हो? दोनों मालिक एक-दूसरे को देखने लगे। तब पहले कंपनी के मालिक ने फिर से पूछा कि आखिर तुम किस कंपनी के लिए काम करते हो? अब विक्रम सिंह क्या कहता? उसके लिए आगे कुआँ पीछे खाई वाली मुसीबत थी। सीख : हमें परिस्थितियाँ बिगड़ने से पहले ही नियंत्रित कर लेनी चाहिए।

कल्पना पल्लवन

पानी, वाणी व दूध इन शब्दों का प्रयोग करते हुए कविता लिखिए।
Answer:
मेरी बिल्ली बड़ी सयानी
नाम है उसका दीवानी।
हर पल चाहिए उसको दूध
नहीं पीती है वह पानी।
‘म्याऊँ-म्याऊँ सदा करती है,
नहीं मिठी है उसकी वाणी।
मेरी बिल्ली बड़ी सयानी
नाम है उसका दीवानी।…

भाषाबिंदु

पाठों में आए अलग-अलग काल के वाक्य ढूँढकर उनका अन्य कालों में परिवर्तन कीजिए।

Question 1.
मुझे तो कुछ याद नहीं पड़ता। (सामान्य भविष्यकाल)
Answer:
मुझे तो कुछ याद नहीं पड़ेगा।

Question 2.
समुद्र तट पर और लोग भी नहा रहे थे। (सामान्य भूतकाल)
Answer:
समुद्र तट पर और लोगों ने भी नहाया।

Question 3.
वक्त भी नहीं मिलता। (अपूर्ण वर्तमानकाल)
Answer:
वक्त भी नहीं मिल रहा है।

Question 4.
जुहू पर बड़ी सर्द हवा चलती है। (पूर्ण भूतकाल)
Answer:
जुहू पर बड़ी सर्द हवा चली थी।

Question 5.
सुबह पाँच बजते ही अलार्म ने शोर मचाया। (पूर्ण वर्तमानकाल)
Answer:
सुबह पाँच बजते ही अलार्म ने शोर मचाया है।

Question 6.
दो बजे का अलार्म बेल लग गया। (सामान्य वर्तमानकाल)
Answer:
दो बजे का अलार्म बेल लग गया था।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी

स्वयं अध्ययन

‘हाफ मैराथन’ में सफलता प्राप्त करने के लिए कौन-कौन-सी तैयारियाँ करोगे, लिखो।

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 9 अनमोल वाणी Additional Important Questions and Answers

परिणाम लिखिए।

Question 1.
मनुष्य के मन पर भोजन का होने वाला परिणाम।
Answer:
मनुष्य जिस प्रकार का भोजन खाता है उस प्रकार उसका मन होता है।

Question 2.
मनुष्य के मन पर पानी का होने वाला परिणाम।
Answer:
मनुष्य जिस तरह का पानी पीता है उसी तरह ही उसकी भाषा होती है।

उत्तर लिखिए।

Question 1.
दुनिया के प्रति कबीर का अनुभव
Answer:
इस दुनिया में जब कबीर बुरा व्यक्ति ढूँढ़ने निकले तब उन्हें कोई बुरा व्यक्ति नहीं मिला।

Question 2.
संत कबीर ने महसूस किया
Answer:
कबीरदास जी ने महसूस किया कि इस दुनिया में उनसे बुरा कोई और नहीं है।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी

कृति क (३) भावार्थ

निम्नलिखित पद्यांशों का भावार्थ लिखिए।

Question 1.
ऐसी बानी …………………… शीतल होय।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ संत कबीर लिखित ‘अनमोल वाणी’ कविता से ली गई हैं। मनुष्य को ऐसी भाषा का प्रयोग करना चाहिए; जिससे वह लोगों के हृदय को प्रसन्न कर सकें। मनुष्य को अपने मन के अहंकार को मिटाकर मीठे व नम्र वचन बोलने चाहिए। मीठी व नम्र वाणी दूसरे लोगों को सुख प्रदान करती हैं और इससे मनुष्य स्वयं भी सुख का अनुभव करता है।

Question 2.
बुरा जो ……………………. बुरा न कोय।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ संत कबीर लिखित ‘अनमोल वाणी’ कविता से ली गई हैं। संत कबीर इस दुनिया में बुरा व्यक्ति ढूँढ़ने निकले, तो उन्हें कोई बुरा व्यक्ति नहीं मिला। इसके पश्चात कबीरदास जी ने स्वयं के मन में झाँककर देखा, तो उन्होंने महसूस किया कि इस दुनिया में उनसे बुरा कोई और नहीं है।

कृति ख (२) आकलन कृति 

गलत वाक्य सही करके फिर से लिखिए।

Question 1.
दाऊ भैया की चोटी के समान कृष्ण की चोटी लंबी और मोटी हो गई है।
Answer:
दाऊ भैया की चोटी के समान कृष्ण की चोटी लंबी और मोटी हो जाएगी।

Question 2.
माँ यशोदा कृष्ण को बचपन से माखन रोटी खाने के लिए देती है।
Answer:
माँ यशोदा कृष्ण को बचपन से दूध पीने के लिए देती है।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी

समझकर लिखिए।

Question 1.
पद्यांश में प्रयुक्त व्यंजनों के नाम
Answer:
माखन व रोटी।

Question 2.
कृष्ण के बड़े भाई का नाम
Answer:
बलराम।

कृति क (३) भावार्थ

निम्नलिखित पद्यांशों का भावार्थ लिखिए।

Question 1.
मैया कबहिं ………………….. लाँबी मोटी।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ भक्त सूरदास लिखित ‘अनमोल वाणी’ कविता से ली गई हैं। बालक कृष्ण अपनी चोटी को निहार रहे हैं। अपनी चोटी को देखकर वे अपनी माँ से कहते हैं, “मेरी चोटी कब बढ़ेगी?” मैं बचपन से अब तक कई बार दूध पीते बड़ा हुआ हूँ फिर भी मेरी चोटी छोटी ही है। वह अब तक बढ़ ही नहीं रही है। माँ, तू ने तो मुझसे का था कि दाऊ भैया की चोटी के समान यह लंबी और मोटी हो जाएगी और कंघी करते, गूंथते व स्नान करते समय यह नागिन के समाज जमीन तक लटकने व लहराने लगेगी।

Question 2.
काँचौ दूध ……………….. हलधर की जोटी।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ भक्त सूरदास लिखित ‘अनमोल वाणी’ कविता से ली गई हैं। बालक श्रीकृष्ण अपनी माँ से शिकायत करते हुए कहते हैं कि माँ, तू मुझे सिर्फ कच्चा दूध पीने के लिए देती है, लेकिन खाने के लिए माखन रोटी नहीं देती है।” अपनी भक्ति कृष्ण को अर्पित करते हुए सूरदास कहते हैं कि दोनों भाई चिरंजीवी हो और हरि-हलधर की जोड़ी बनी रहे।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

Balbharti Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Sulabhbharati Chapter 2 वारिस कौन? Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 2 वारिस कौन? Textbook Questions and Answers

निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति ग (१) आकलन कृति (१) परिणाम लिखिए।

Question 1.
पहली राजकुमारी को कड़ककर पूछने का परिणाम
Answer:
उसने सच्ची बात बता दी कि उसने दाने भंडार घर से लाए हैं।

Question 2.
दूसरी राजकुमारी का संदूकची में दाने रखने का परिणाम
Answer:
दाने सड़ गए थे। स्वाध्याय विषयक कृतियाँ

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

उचित घटनाक्रम लगाकर वाक्य फिर से लिखिए।

Question 1.
सभी के उत्तर से राजा को बड़ी निराशा हुई।
Answer:
अंत में उसे एक उपाय सूझ गया।

Question 2.
रथ एक बड़े-से हरे-भरे खेत के सामने रुक गया।
Answer:
सभी के उत्तर से राजा को बड़ी निराशा हुई।

Question 3.
राजा ने हैरानी से राजकुमारी की ओर देखा।
Answer:
रथ एक बड़े-से हरे-भरे खेत के सामने रुक गया।

Question 4.
अंत में उसे एक उपाय सूझ गया।
Answer:
राजा ने हैरानी से राजकुमारी की ओर देखा।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए।

Question 1.
जरूर इसके पीछे कोई ………….. होगा। (उद्देश्य / हेतु / मकसद)
Answer:
जरूर इसके पीछे कोई मकसद होगा।

Question 2.
सो मैं उन्हें …………. खा गई। (भिगोकर / भुनवाकर / पकाकर)
Answer:
सो मैं उन्हें भुनवाकर खा गई।

Question 3.
तुम ही मेरे राज्य की सच्ची …………… हो। (रानी / युवराज्ञी / उत्तरधिकारी)
Answer:
तुम ही मेरे राज्य की सच्ची उत्तरधिकारी हो।

Question 4.
इसे तुम अपने पास रखो …….. साल बाद मैं उन्हें माँगूंगा। (चार / सात / पाँच)
Answer:
इसे तुम अपने पास रखो पाँच साल बाद मैं उन्हें माँगूंगा। .

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

परिणाम लिखिए।

Question 1.
गेहूँ के दानों को बोने का परिणाम
Answer:
समय पर अंकुर फुटना। पौधे तयार होना। दाने निकलना।

Question 2.
पहली राजकुमारी को कड़ककर पूछने का परिणाम
Answer:
उसने सच्ची बात बता दी कि उसने दाने भंडार घर से लाए हैं।

Question 3.
दूसरी राजकुमारी का संदूकची में दाने रखने का परिणाम
Answer:
दाने सड़ गए थे।

Question 4.
सभी के उत्तर सुनकर राजा पर हुआ परिणाम
Answer:
राजा को बड़ी निराशा हुई।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

भाषाबिंदु

रचना के आधार पर विभिन्न प्रकार के तीन-तीन वाक्य पाठों से ढूँढकर लिखिए।

(१) सरल वाक्य

  • वह सोचने लगा।
  • उसके चार बेटियाँ थीं।
  • इसे तुम अपने पास रखो।

(२) संयुक्त वाक्य

  • उसने दानों को भुनवाकर खा डाला और खेल में मग्न हो गई।
  • बड़ी राजकुमारी भंडार घर जाकर गेहूँ के दाने ले आई और राजा को दे दिए।
  • सभी को गेहूँ के सौ-सौ दाने दिए और का, “इसे तुम अपने पास रखो।”

मिश्र वाक्य:

  • पाँच साल बाद जब मैं इन्हें मालूंगा; तब सब मुझे वापस कर देना।
  • राजा ने सोचा कि इन चारों में से जो सबसे बुद्धिमती होगी, उसे ही अपना राजपाट सौंपेगा।
  • पाँच साल बाद जब पिता जी ये दाने माँगेंगे; तब उन्हें वापस कर दूंगी।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

निम्नलिखित वाक्यों में सूचना के अनुसार परिवर्तन कीजिए।

Question 1.
रथ आते ही राजा उस पर सवार हो गया।
(संयुक्त वाक्य में बदलिए)
Answer:
राजा का रथ आया और वह उस पर सवार हो गया।

Question 2.
राजा का रथ आया और वह उस पर सवार हो गया। (मिश्र वाक्य में बदलिए)
Answer:
उन्ना जैसे ही राजा का रथ आ गया; वैसे ही वह उस पर सवार हो गया।

निम्नलिखित रेखांकित विकारी शब्दों के भेद पहचानिए।

Question 1.
एक राजा था।
Answer:
एक : संख्यावाचक विशेषण

Question 2.
इसे तुम अपने पास रखो।
Answer:
उन्ता : तुम : पुरुषवाचक सर्वनाम

Question 3.
राजा ने अपनी बेटियों को गेहूँ के दाने दिए।
Answer:
गेहूँ : द्रव्यवाचक संज्ञा

Question 4.
राजा ने चारों बहनों को बुलाया
Answer:
बुलाया : क्रिया

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

स्वयं अध्ययन

बीरबल की बौद्धिक चतुराई की कहानी के मुद्दों का फोल्डर बनाकर – कहानी प्रस्तुत करो।

उत्तर लिखो:

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन 2
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन 1
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन 3

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 2 वारिस कौन? Additional Important Questions and Answers

निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति क (१) आकलन कृति

समझकर लिखिए।
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन 5

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

कृति अ (२) आकलन कृति

उपर्युक्त गद्यांश से ऐसे दो प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर निम्नलिखित शब्द हों

Question 1.
पाँच
Answer:
राजा अपनी बेटियों से कितने साल बाद गेहूँ के दानों की मांग करने वाला था?

Question 2.
बुद्धिमती
Answer:
राजा के अनुसार राजपाट संभालने के लिए बेटियों के पास कौन-सा गुण होना आवश्यक है?

निम्नलिखित कथन सत्य है या असत्य लिखिए।
Question 1.
दूसरी बहन पाँच साल बाद दानों को भंडार से लेकर राजा को देने वाली थी।
Answer:
असत्य

राजा की चार बेटियाँ थीं।
Answer:
सत्य

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

कृति क (३) शब्द संपदा

मानक वर्तनी के अनुसार शब्द शुद्ध कीजिए।

  1. भण्डार
  2. गेहूं

Answer:

  1. भंडार
  2. गेहूँ

लिंग बदलिए।

  1. बुद्धिमती
  2. राजा

Answer:

  1. बुद्धिमान
  2. रानी

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

वचन बदलिए।

  1. बेटियाँ
  2. कमरा

Answer:

  1. बेटी
  2. कमरे

नीचे दिए हुए शब्दों के पर्यायवाची शब्द लिखिए।

  1. चाँदी
  2. फैसला

Answer:

  1. रजत
  2. निर्णय

Question 1.
परिच्छेद में आए युग्म-शब्द लिखिए।
Answer:
सौ-सौ , अपने-अपने

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

कृति क (४) स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
‘बुद्धिमान या बुद्धिमती होना बेहद जरूरी होता है।’ इस कथन के संदर्भ में अपने विचार लिखिए।
Answer:
जी हाँ, बुद्धिमान या बुद्धिमती होना बेहद जरूरी होता है। यह इंसान का व्यक्तित्व अधिक आकर्षक बना देता है। बुद्धिमान या बुद्धिमती होना, यह एक आवश्यक गुण है। जिस इंसान के पास यह गुण होता है, वह सर्वत्र पूजनीय होता है। सभी ऐसे व्यक्ति की प्रशंसा करते हैं। कवि रवींद्रनाथ टैगोर, सरोजिनी नायडू, डॉ. सी. व्ही. रामन व डॉ. अब्दुल कलाम आदि बुद्धिमान थे। अपने इस बुद्धि व विवेक के कारण ही वे समाज में वंदनीय हो गए। इसलिए यदि जीवन में हमें प्रगति करनी है, तो बुद्धिमान या बुद्धिमती होने के लिए प्रयत्न करना चाहिए। कह्य भी गया है कि विवेकी पुरुष की हर जगह पूजा की जाती है।

निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति ख (१) आकलन कृति

किसने, किससे कहा?

Question 1.
कहाँ हैं वे दाने?
Answer:
राजा ने अपनी चार बेटियों से कहा।

निम्नलिखित गलत वाक्य सही करके लिखिए।

Question 1.
शरारतें करना तीसरी बहन को बहुत पसंद था।
Answer:
शरारतें करना चौथी बहन को बहुत पसंद था।

Question 2.
बड़ी राजकुमारी खेत में जाकर गेहूँ के दाने लेकर आई।
Answer:
बड़ी राजकुमारी भंडार घर में जाकर गेहूँ के दाने लेकर आईं।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

उचित घटनाक्रम लगाकर वाक्य फिर से लिखिए।

  1. दाने निकले।
  2. दाने बो दिए।
  3. पौधे तैयार हुए।
  4. समय पर अंकुर फूटे।

Answer:

  1. दाने बो दिए।
  2. समय पर अंकुर फूटे।
  3. पौधे तैयार हुए।
  4. दाने निकले।

कृति ख (३) शब्द संपदा

गद्यांश में से शब्द-युग्म लिखिए।
Answer:
दो-तीन
सौ-सौ

अनेक शब्दों के लिए एक शब्द लिखिए।

Question 1.
राजा की बेटी
Answer:
राजकुमारी

Question 2.
वह कक्ष जहाँ पर खाने-पीने की सामग्री रखी जाती है
Answer:
भंडार घर

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

विलोम शब्द लिखिए।

  1. समय x
  2. बहुत x

Answer:

  1. समय x असमय
  2. बहुत x कम

निम्नलिखित शब्द से उपसर्ग अलग कीजिए।

  1. सुरक्षा
  2. नापसंद

Answer:

  1. उपसर्ग : सु
  2. उपसर्ग : ना

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

निम्नलिखित शब्द से प्रत्यय अलग कीजिए।

  1. पीछेवाली
  2. सहेजकर

Answer:

  1. प्रत्यय : वाली
  2. प्रत्यय : कर

कृति ख (४) स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
‘समझदारी से काम करना लाभदायक होता है। कथन के संदर्भ में अपने विचार लिखिए।
Answer:
समझदारी को सामान्य भाषा में अक्लमंदी कहते हैं। समझदारी काअर्थ है दूर की सोचना । जैसी स्थिति है उसी प्रकार निर्णय लेना व कृति करना। जिस व्यक्ति के पास समझदारी होती है, उसका भविष्य उज्ज्वल होता है। समझदार व्यक्ति प्रत्येक परिस्थिति व समस्या का अत्यंत सावधानीपूर्वक तरीके से समाधान प्राप्त करते है। दुनिया में ऐसे कई उदाहरण हैं कि जिन्होंने समझदारी से काम करके स्वयं का उदधार किया और साथ में दूसरों पर भी उपकार किया आचार्य चाणक्य ने समझदारी से काम करके चंद्रगुप्त को राजा बनाया था। छत्रपति शिवाजी महाराज ने भी समझदारी से काम करके मुगलों को मुंहतोड़ जवाब दिया था। इसलिए जीवन में समझदारी आवश्यक होती है। व्यक्ति के व्यक्तित्व विकास में समझदारी का महत्त्वपूर्ण स्थान है।

कृति ग (२) आकलन कृति

किसने, किससे कहा?

Question 1.
तुमने क्या किया उन दानों का?
Answer:
राजा ने तीसरी राजकुमारी से पूछा।

Question 2.
तुम्हारे दाने कहाँ हैं?
Answer:
राजा ने दूसरी राजकुमारी से पूछा।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए।

Question 1.
मुझे ” के भुने हुए दाने बहुत अच्छे लगते हैं। (चावल, गेहूं, बाजरा)
Answer:
मुझे गेहूं के भुने हुए दाने बहुत अच्छे लगते हैं।

Question 2.
दूसरी राजकुमारी ने दाने मखमल के खोलवाली डिब्बी में …रखे थे। (सहेजकर, सँभालकर, डालकर)
Answer:
दूसरी राजकुमारी ने दाने मखमल के खोलवाली डिब्बी में सहेजकर रखे थे।

कृति ग (३) शब्द संपदा

निम्नलिखित शब्दों में उचित प्रत्यय लगाइए।

  1. अच्छा
  2. सच्चा

Answer:

  1. अच्छाई
  2. सच्चाई

लिंग बदलिए।

  1. राजकुमारी
  2. राजा

Answer:

  1. राजकुमार
  2. रानी

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

वचन बदलिए।

  1. डिब्बी
  2. दाना

Answer:

  1. डिब्बियाँ
  2. दाने कृति ग

स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
चारों राजकुमारी में से किस राजकुमारी का जवाब आपको अच्छा लगा और क्यों?
Answer:
चारों राजकुमारी में से तीसरी राजकुमारी का जवाब मुझे अच्छा लगा क्योंकि उसके जवाब में थोड़ी उम्मीद थी। वह राजा को सवाल का जवाब पाने के लिए कहीं लेकर जाने वाली थी। पहली राजकुमारी भंडार घर से दाने लेकर आई थी। दूसरी राजकुमारी ने मखमल के खोलवाली डिब्बी में दाने सहेजकर रखा था और चौथी राजकुमारी गेहूँ के दाने भुनवाकर खाए थे। सिर्फ तीसरी राजकुमारी राजा को उन दानों का रहस्य जानने के लिए किसी अपरिचित स्थान पर लेकर जाने वाली थी। अतः उससे ही कुछ उम्मीद की जा सकती थी।

निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति घ (१) आकलन कृति

निम्नलिखित गलत वाक्य सही करके फिर से लिखिए।

Question 1.
राजा घोड़े पर सवार हो गया।
Answer:
राजा रथ पर सवार हो गया।

Question 2.
राजा ने चारों राजकुमारी को गले लगा लिया।
Answer:
राजा ने तीसरी राजकुमारी को गले लगा लिया।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

उपर्युक्त गद्यांश से ऐसे दो प्रश्न तैयार कीजिए जिनके निम्नलिखित शब्द हों –

  1. गेहूँ
  2. बालियाँ ।

Answer:

  1. फसल कौन-से अनाज की थी?
  2. हवा में क्या झूम रही थी?

कृति घ (२) आकलन कृति

Question 1.
कृति पूर्ण कीजिए।
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन 6
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन 7

Question 2.
गेहूं की फसल देखने का परिणाम
Answer:
राजा ने अपनी तीसरी बेटी को गले लगा लिया और उसे राज्य का उत्तराधिकारी घोषित कर दिया।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

कृति घ (३) शब्द संपदा

विलोम शब्द लिखिए।

  1. नगर x
  2. पास x

Answer:

  1. नगर x गाँव
  2. पास x दूर

समानार्थी शब्द लिखिए।

  1. राजा
  2. हवा

Answer:

  1. नृप
  2. वायु

तत्सम शब्द लिखिए।

  1. पिता
  2. राजा

Answer:

  1. पितृ
  2. राजन

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

कृति घ (४) स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
क्या राजा का निर्णय सही था? यदि हाँ, तो क्यों? – अपने विचार लिखिए।
Answer:
हाँ, राजा का निर्णय सही था। उसने अपने राज्य के उत्तराधिकारी के तौर पर अपनी तीसरी बेटी का चयन किया, यह राजा का सही निर्णय था। राजा की तीसरी बेटी ने सौ गेहूँ के दानों को मिट्टी मे बो दिए थे। अब वे सौ दाने लाख-लाख दानों के रूप में खेत में झूम रहे थे। राजा की तीसरी बेटी चीजों का सही उपयोग करना जानती थी। उसके पास अक्लमंदी व समझदारी थी। उसके इस गुणों को राजा ने परखा। इसलिए वह भलीभांति जानते थे कि भविष्य में वह राज्य को ठीक से चला सकती है। इसी कारण उसने अपनी तीसरी बेटी को राज्य के उत्तराधिकारी के तौर पर चयनित किया।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

Balbharti Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Sulabhbharati Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज Textbook Questions and Answers

सूचनानुसार कृतियाँ करो:

प्रवाह तालिका पूर्ण करो:

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज 1
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज 4

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

चुप रहने के चार फायदे लिखिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज 2
Answer:
१. किसी के साथ दुश्मनी मोल न लेना।
२. संघर्ष एवं लड़ाई झगड़े से बचना।
३. किसी के बुरे शब्द नहीं सहना।
४. समाज में हमारी इज्जत बनी रहना।

उत्तर लिखो:

  1. काँटे बोने वाले –
  2. चुभने वाले –
  3. फटने वाले –
  4. मीठी बोली वाले –

Answer:

  1. कटु वचन
  2. बेबात बात
  3. पटाखे
  4. गुल या गुलाब

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

कविता में आए इस अर्थ के शब्द लिखो:

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज 8
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज 7

भाषाबिंदु

उपसर्ग व प्रत्यय अलग करके मूल शब्द लिखिए।

Question 1.
भारतीय, आस्थावान, व्यक्तित्व, स्नेहिल, बेबात, निरादर, प्रत्येक, सुयोग
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज 6

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

उपयोजित लेखन

Question 1.
‘यातायात की समस्याएँ एवं उपाय’ विषय पर निबंध लिखिए।
Answer:
यातायात यानी ‘ट्रॉफिक’ यातायात के साधनोंद्वारा हम लंबी दूरी बहुत ही कम समय में तय करते हैं। विज्ञान के इस युग में यातायात के साधनों में वृद्धि हो गई हैं। मुंबई व दिल्ली जैसे शहरों में यातायात के साधनों की सड़कों पर भरमार दिखलाई देती है। इसने ट्रॉफिक की समस्या निर्माण हो रही हैं। वाहनों से निकलने वाले धुएँ ने सभी का जीना हराम कर दिया है। लोग ठीक से साँस भी नहीं ले पा रहे हैं। इसलिए धुएँ वाली गाड़ी नहीं चलानी चाहिए। हॉर्न की सतत आवाज से लोगों को सरदर्द एवं हृदयरोग जैसी बीमारियों को शिकार होना पड़ रहा है। विज्ञान के चमत्कार के कारण हवाई जहाज का निर्माण हुआ है। इससे पक्षियों को खतरा हो रहा है। हवाई जहाज ऐसा होना चाहिए जिससे वायु प्रदूषण न हो।

आज ट्रेन के लिए ट्रैक बनाने के लिए बड़े-बड़े पहाड़ों एवं वनों को काटा जा रहा है। इसका दुष्प्रभाव पर्यावरण पर पड़ रहा है। इसके लिए सभी को खाली जगहों पर पेड़ लगाने चाहिए। नदी व समुद्र पर पुल बनाए जा रहे हैं जिससे जल प्रदूषित हो रहा है। गाड़ियों की संख्या बढ़ने से डीज़ल व पेट्रोल का प्रयोग बढ़ रहा है।

यातायात की समस्याओं पर रोक लगाने के लिए सभी को यातायात के नियमों का पालन करना चाहिए। इन नियमों का सभी को ज्ञान होना चाहिए। यदि ऐसा होगा, तो सड़क दुर्घटना की दर कम हो सकती है। ध्यान रहे कि यातायात के साधनों का लाभ हम तभी ले सकते हैं, जब हम सही ढंग से उनका इस्तेमाल करना सीख जाएँ।

कल्पना पल्लवन

Question 1.
‘वाणी की मधुरता सामने वाले का मन जीत लेती है।’ इस तथ्य पर अपने विचार लिखिए।
Answer:
वाणी ईश्वर द्वारा मनुष्य को मिली एक अनूठी देन है। मनुष्य की वाणी में वह शक्ति होती है जो सामने वाले व्यक्ति को अपना मित्र या दुश्मन भी बना सकती है। यदि हमें सामने वाले व्यक्ति का मन जीतना है,तो हमें मधुर वाणी का प्रयोग करना चाहिए। मीठी वाणी मित्रता के द्वार खोलकर अच्छे संबंध स्थापित करने में सहायक सिद्ध होती है। तलवार का घाव देर-सबेर भर जाता है, लेकिन कटु वाणी से हुआ घाव कभी नहीं भरता।

इसलिए हमेशा मीठी वाणी में बोलना चाहिए। गौतम बुद्ध व महात्मा गांधी जैसे महापुरूषों ने मीठी वाणी के माध्यम से ही दुनिया को अपना बना लिया था। मदर टेरेसा के मधुर वचनों को सुनकर हजारों लोग उनके जैसे समाजसेवी बन गए थे। कोयल की ‘कुह-कुहू’ किसे नहीं अच्छी लगती? सभी उसकी मीठी बोली के कायल हैं। इसलिए संत कबीर भी कहते हैं :
ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोय औरन को शीतल करै आपह शीतल होय।।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

Question 1.
कविता की अंतिम चार पंक्तियों का अर्थ लिखो।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि रमेश दत्त शर्मा लिखित ‘जरा प्यार से बोलना सीख लीजे ।’ कविता से ली गई है। कवि कह रहे हैं कि बिना किसी वजह से बात बेबात यदि कोई तकलीफ देने की कोशिश करे, तो इंसान को उसे मोड़ना सीख लेना चाहिए। हमें तकलीफ देने वालों को मुँहतोड़ जवाब देना सीख लेना चाहिए। अर्थात विपरीत परिस्थितियों में हमें बुद्धि व विवेक से काम करना चाहिए।

स्वयं अध्ययन

हिंदी साप्ताहिक पत्रिकाएँ/समाचार पत्रों से प्रेरक कथाओं का संकलन करो।

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज Additional Important Questions and Answers

समझकर लिखिए।

Question 1.
अपने आप को टोकना चाहिए
Answer:
लड़ाई या जब किसी के साथ उलझते समय हम स्वयं का नियंत्रण न खो बैठे इसलिए अपने आप को टोकना चाहिए।

Question 2.
खयालों को खुद तौलना चाहिए।
Answer:
यदि हमने कभी बिना कुछ सोचे कुछ गलत बोल दिया, तो सामने वाले व्यक्ति पर उसका गलत असर पड़ता है। इसलिए खयालों को हमें खुद तौलना चाहिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

एक शब्द में उत्तर लिखिए।

Question 1.
वक्त पर यह खोलनी चाहिए।
Answer:
जुंबा

Question 2.
इन्हें तौलना चाहिए।
Answer:
खयालों

निम्नलिखित पद्यांशों का भावार्थ लिखिए ।

Question 1.
वाणी में शहद ……………………. बोलना सखि लाज ।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि रमेश दत्त शर्मा लिखित ‘जरा प्यार से बोलना सीख लीजे।’ कविता से ली गई है। कवि कह रहे हैं कि इंसान को सभी से प्रेम से बोलना चाहिए । इंसान की वाणी में शहद होना चाहिए यानी उसकी वाणी मीठी होनी चाहिए । उसे सभी के साथ मीठी व मधुर वाणी में वार्तालाप करना चाहिए । इंसान को सभी के साथ प्यार से सहृदयतापूर्वक बोलना सीखना चाहिए ।

Question 2.
चुप रहने के ……………………. खोलना सीख लीजे ।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि रमेश दत्त शर्मा लिखित ‘जरा प्यार से बोलना सीख लीजे।’ कविता से ली गई है। कवि इन पंक्तियों के माध्यम से कह रहे हैं कि इंसान को चुप रहना सीखना चाहिए। चुप रहने के कई लाभ हैं। अत: योग्य समय आने पर इंसान को अपना मुँह खोलना चाहिए। अर्थात योग्य समय पर योग्य बात करनी चाहिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

Question 3.
कुछ कहने से ……………………. तौलना सीख लीजे ।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि रमेश दत्त शर्मा लिखित ‘जरा प्यार से बोलना सीख लीजे।’ कविता से ली गई हैं। कवि के मतानुसार व्यक्ति को बोलने से पहले गहन विचार करना चाहिए। प्रत्येक व्यक्ति को सोच-समझकर बोलना चाहिए। उसे विचारों को तौलकर बात करने की कला का अभ्यास करना चाहिए।

Question 4.
कविता की पंक्तियाँ पूर्ण कीजिए।
Answer:
बात बेबात कोई चुभने लगे तो,
बदलकर उसे मोड़ना सीख लीजे।
ये किसने कहा कि होंठ सीकर के बैठो,
जरूरत पे मुँह खोलना सीख लीजे।

निम्नलिखित कथन सत्य है या असत्य लिखिए ।

Question 1.
इंसान को जरूरत के समय बात नहीं करनी चाहिए।
Answer:
असत्य

Question 2.
तकलीफ देने वालों को हमें मुँहतोड़ जवाब देना चाहिए ।
Answer:
सत्य

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

पद्यांश के आधार पर पूर्ण वाक्य कीजिए।

Question 1.
मीठी बोली के गुलाब इसलिए बोना चाहिए क्योंकि
Answer:
कड़वे वचन काँटै बोते हैं।

समझकर लिखिए।

Question 1.
पद्यांश में प्रयुक्त एक फूल का नाम
Answer:
गुल (गुलाब)

निम्नलिखित शब्दों के लिए कविता में आए शब्द लिखिए।

  1. सिलकर
  2. बिना बात
  3. कड़वे
  4. बोना

Answer:

  1. बेबात
  2. जरूरत
  3. रोपना
  4. कटु

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

कृति ख (३) भावार्थ

निम्नलिखित पद्यांशों का भावार्थ लिखिए।

Question 1.
पटाखे की तरह ……………………. घोलना सीख लीजे।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि रमेश दत्त शर्मा लिखित ‘जरा प्यार से बोलना सीख लोजे ।’ कविता से ली गई है। प्रस्तुत पंक्ति के माध्यम से कवि कह रहे हैं कि इंसान को पटाखे की तरह फटने से पहले उसकी रोशनी के रंग में घुल जाना सीख लेना चाहिए। अर्थात परिस्थिति के अनुरूप कुशलता से व्यवहार करना चाहिए।

Question 2.
कटु बचन ……………………. रोपना सीख लीजे।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि रमेश दत्त शर्मा लिखित ‘जरा प्यार से बोलना सीख लीजे।’ कविता से ली गई हैं। कवि कह रहा है कि व्यक्ति को मधुरभाषी होना चाहिए। कड़वे वचन हमेशा काँटे की तरह चुभते हैं। इंसान को मीठी बोली के पुष्पों का रोपण करना सीख लेना चाहिए। अर्थात हमेशा मीठी वाणी में बात करना चाहिए।

Question 3.
बात बेबात. ………………. खोलना सीख लीजे।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि रमेश दत्त शर्मा लिखित ‘जरा प्यार से बोलना सीख लीजे ।’ कविता से ली गई है। कवि कह रहे हैं कि बिना किसी वजह से बात बेबात यदि कोई तकलीफ देने की कोशिश करे, तो इंसान को उसे मोड़ना सीख लेना चाहिए। हमें तकलीफ देने वालों को मुंहतोड़ जवाब देना सौख लेना चाहिए। अर्थात विपरीत परिस्थितियों में हमें बुद्धि व विवेक से काम करना चाहिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव Textbook Questions and Answers

1. आकृत्या पूर्ण करा.

प्रश्न 1.
आकृत्या पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 1
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 2

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 3

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

2. एका शब्दात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ई-मेल आला ते ठिकाण – []
उत्तरः
उत्तरकाशी

प्रश्न आ.
अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण – []
उत्तरः
गंगोत्री

प्रश्न इ.
बहादूरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक- []
उत्तरः
वीरपदक

3. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हाला जाणवणारी ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा.
उत्तरः
शाळेत जाणाऱ्या ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता. त्यासाठी त्याने प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत प्रवेश घेतला. उत्कृष्ट प्रशिक्षणातून बारीक सारीक गोष्टी समजून घेतल्या होत्या. एवढ्या लहान वयात आपल्या वेड बनलेल्या छंदाचे जतन करणे व एकाग्रतेने नवीन गोष्टी शिकणे हे ईशानचे विशेष म्हणता येतील. गिर्यारोहण या प्रकारातून त्याची साहसीवृत्ती जाणवते. गंगोत्रीवर पोहोचल्यानंतर काळीज हेलावून टाकणारे दृश्य पाहून भावनिक झालेला ईशान दिसून येतो. पण दुसऱ्या क्षणी यात्रेकरूंना मदत करुन भुकेल्यांना आपल्याकडील अन्न देऊन तो मदतीच्या भावनेचे व मोठ्या मनाचे दर्शन घडवतो.

स्वत:ला भूक लागली असताना व विश्रांतीची गरज असताना देखील झाडात अडकलेल्या लोकांना वाचवून तो आपली नि:स्वार्थ वृत्ती दाखवून देतो. धूर करुन हेलिकॉप्टरला संकेत देणाऱ्या ईशानचे प्रसंगावधानही वाखाणण्याजोगे होते हे जाणवते. ईशानचे प्रसंगावधान, धैर्यशीलवृत्ती, नि:स्वार्थी, दानशूरता अशा अनेक गुणवैशिष्ट्यांचे दर्शन प्रस्तुत पाठातून घडते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न आ.
ईशान व त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूना केलेली मदत तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
कठिण व थकवणाऱ्या चढाईनंतर ईशान व त्याचे मित्र गंगोत्रीला पोहोचले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नजरेस नदीचे रौद्र रूप नदीच्या वेगवान प्रवाहामुळे झालेली वित्तहानी व जीवितहानी बघून ते अडकलेल्या यात्रेकरूंच्या मदतीसाठी सरसावले. जखमी यात्रेकरूंवर मलमपट्टी करून व औषधे देऊन प्रथमोपचार केले. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी इतर नातेवाईकांनी यात्रेकरूंची मदत केली. स्वत:च्या भुकेची पर्वा न करता स्वत:जवळ असलेला फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या त्या भुकेल्या मुलांना देऊन टाकल्या. हवाईदलाचे हेलिकॉप्टर मदतीसाठी येताच ईशान व त्याच्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंना हेलिकॉप्टरपर्यंत पोहचवायला हवाईदलातील जवानांना मदत केली. त्यांनी सर्व यात्रेकरूंना नि:स्वार्थी भावनेने जमेल त्या स्वरूपात मदत केली.

प्रश्न इ.
‘कडाक्याची थंडी पडली आहे’ अशी कल्पना करून परिसरातील असाहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल ते लिहा.
उत्तरः
हिवाळा सुरू होताच थंडी हळूहळू जोर धरू लागते. स्वत:च्या घरात गोधडी घेऊन झोपल्यावरही थंडी सहन होत नाही. मात्र रस्त्यावरील असहाय्य व्यक्ती थंडीच्या दिवसातही रस्त्यावरच रात्र काढतात. अशा व्यक्तीला मी अंथरण्यासाठी एखादी चादर व अंगावर घेण्यासाठी उबदार गोधडी देईन. तसेच घरात असलेले उबदार कपड्यांपैकी स्वेटर, कान टोपी अशा गोष्टी मी त्या व्यक्तीला मदत म्हणून देईन.

खेकूया शब्दांशी.

प्रश्न अ.
खालील वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. काळजाला घरे पडणे(अ) त्रासून जाणे
2.  मनमानी करणे(आ) प्रचंड दु:ख होणे
3.  हैराण होणे(इ) मनाप्रमाणे वागणे

उत्तरः

‘अ’ गट‘ब’ गट
1.  काळजाला घरे पडणे(आ) प्रचंड दु:ख होणे
2.  मनमानी करणे(इ) मनाप्रमाणे वागणे
3.  हैराण होणे(अ) त्रासून जाणे

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न आ.
खालील शब्दांचा वापर करुन प्रत्येकी एक वाक्य तयार करा.
उत्तरः

  1. गिर्यारोहण: एक साहसी, कठीण व अत्यंत कार्यक्षम खेळ म्हणून गिर्यारोहणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
  2. रौद्र रूप: जंगलात लागलेल्या वणव्याच्या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केले.
  3. भूस्खलन: भूस्खलन झाल्याने जमिनीचे रूपच पालटले.

प्रश्न इ.
‘बे’ हा उपसर्ग लावून खालील शब्द तयार करावलिहा.
उदा. – बेवारस

  1. जबाबदार
  2. इमान
  3. शिस्त
  4. रोजगार
  5. पर्वा

उत्तर:

  1. बेजबाबदार
  2. बेइमान
  3. बेशिस्त
  4. बेरोजगार
  5. बेपर्वा

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 4.
खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून, त्यांचा वापर करून वाक्य तयार करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 4
उत्तर:

विरामचिन्हेनावेवाक्य
,स्वल्पविरामदिवाळीसाठी लाडू, चिवडा, शंकरपाळे असा सगळा फराळ तयार असतो.
.पूर्णविराममी आणि अनू शाळेत जातो.
;अर्धविराममनाला उभारी देणारा प्रवास कधी संपूच नये असे वाटते; पाहता-पाहता मैलाचे दगड मागे पडत जातात.
?प्रश्नचिन्हतुझी परीक्षा कधी संपणार आहे?
!उद्गारवाचकअय्या! किती मोठी झालीस
‘….’एकेरी अवतरण चिन्हकितीही मोठे झालो तरी शाळेतले ‘ते क्षण’ पुसता पुसले जात नाहीत.
“….”दुहेरी अवतरण चिन्हबऱ्याच दिवसांनी भेटलेल्या आजीने आस्थेने विचारले, “कशी आहेस बाळा?”

उपक्रम:

भारतातील गिर्यारोहण संस्थांबददल आंतरजालाच्या साहाय्याने माहिती मिळवा व राज्यनिहाय संस्थांच्या नावांचे तक्ते बनवा.

वाचा.

प्रश्न 1.
खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हांला समजलेला अर्थ सारांश रूपाने पुन्हा लिहा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 2.
खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 5

(अ) उत्तरे लिहा.

  1. जाहिरातीचा विषय-
  2. जाहिरात देणारे (जाहिरातदार)-
  3. वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक-
  4. जाहिरात कोणासाठी आहे?

(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?

(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 6

Class 8 Marathi Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 7

कोण ते लिहा.

प्रश्न 1.
ईशानला पहाडावरील मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण देणारी.
उत्तरः
उत्तर काशीमधील गिर्यारोहण संस्था

प्रश्न 2.
गिर्यारोहणाचा विशेष छंद असणारा.
उत्तरः
ईशान

3. एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
ईशानला ई-मेल कोणी व का पाठवला होता?
उत्तरः
उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेने आपल्या एका मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण म्हणून ईशानला ई-मेल केला होता.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 2.
ईशानला गिर्यारोहण संस्थेतील प्रशिक्षणातून काय फायदा झाला होता?
उत्तरः
ईशानला गिर्यारोहण संस्थेतील प्रशिक्षणातून गिर्यारोहणातील बऱ्याच बारीकसारीक गोष्टी समजल्या होत्या.

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. …………… खेळून त्याला कंटाळा आला होता. (क्रिकेट, बुद्धिबळ, व्हिडिओ गेम, बॅडमिंटन)
  2. त्याच त्याच ……………… कथा वाचण्यात त्याला विशेष गोडी नव्हती. (साहसी, रोमांचक, गुढ, बाल)
  3. ………… च्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ई-मेल प्राप्त झाला. (उत्तरकाशी, दार्जिलिंग, पहलगाम, गुलमर्ग)

उत्तर:

  1. व्हिडिओ गेम
  2. रोमांचक
  3. उत्तरकाशी

प्रश्न 2.
काय घडले ते लिहा. ईशानला सुट्टी घालवण्याचा योग्य पर्याय सापडत नव्हता.
उत्तरः
ईशानला सुट्टी कशी घालवायची हा प्रश्न पडलेला असतानाच त्याला दिलासा देणारी घटना घडली. उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून त्यांच्या एका मोहिमेत सहभागी होण्याचे निमंत्रण ईशानला ई-मेलच्या माध्यमातून मिळाले आणि तोच ई-मेल त्याच्या मित्रांना मिळाल्यामुळे गिर्यारोहणासाठी एकत्र जाण्याचा योग जुळला.

प्रश्न 3.
उत्तर दया.
ईशानने आपला गिर्यारोहणाचा छंद जपण्यासाठी काय केले?
उत्तरः
ईशानने आपला गिर्यारोहणाचा छंद जपण्यासाठी आपल्या शहरातील एका प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत प्रवेश घेतला. तेथील उत्कृष्ट प्रशिक्षणातून त्याने गिर्यारोहणातील बऱ्याच बारीकसारीक गोष्टी समजून घेतल्या.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

कृती 3: व्याकरण कृती

खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा व लिहा.

प्रश्न 1.
त्याच त्याच रोमांचक कथा वाचण्यात त्याला विशेष गोडी नव्हती.
उत्तरः
रोमांचक – विशेषण, कथा – नाम, त्याला – सर्वनाम, नव्हती – क्रियापद

प्रश्न 2.
त्यांनी ईशानबरोबर पहाडावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांत भाग घेतला होता.
उत्तरः

  1. त्यांनी – सर्वनाम, वर – शब्दयोगी अव्यय,
  2. अनेक – क्रियाविशेषण अव्यय

लेखननियमांनुसार वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
त्याला गिर्यारोहणातील बऱ्याच बारिकसारिक गोष्टि समजल्या होत्या.
उत्तरः
त्याला गिर्यारोहणातील बऱ्याच बारीकसारीक गोष्टी समजल्या होत्या.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 2.
मित्रांबरोबर रोज क्रिकेट, फूटबॉल आणि बॅडमीटनही खेळता येऊ शकणार होते.
उत्तरः
मित्रांबरोबर रोज क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटनही खेळता येऊ शकणार होते.

प्रश्न 3.
खालील शब्दांतून समानार्थी शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 8
उत्तरः

  1. सुट्टी – रजा,
  2. मित्र – सखा,
  3. कथा – गोष्ट,
  4. निमंत्रण – आमंत्रण.

प्रश्न 4.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. सुट्टी
  2. कथा
  3. घटना
  4. संस्था

उत्तर:

  1. सुट्ट्या
  2. कथा
  3. घटना
  4. संस्था.

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
गिर्यारोहणाची कारणे तसेच, त्यासाठी आवश्यक गुणांची माहिती लिहा.
उत्तरः
गिर्यारोहण हा पूर्वापार चालत आलेला उत्साही आणि धाडसी गिरीप्रेमींनी जोपासलेला छंद आहे. सभोवतालच्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेणे, शत्रूप्रदेशाची टेहाळणी करणे, हवामानविषयक अंदाज बांधणे, शास्त्रीय निरीक्षणासाठी तसेच अस्तित्वात असलेल्या हिमनदयांचा शोधघेण्यासाठी गिर्यारोहण सुरू असते. सरळसोट डोंगरकडे चढण्यासाठी गरज भासते ती प्रचंड धैर्याची, संयमाची आणि शारीरिक व मानसिक आरोग्याची. गिर्यारोहणामुळे नेतृत्व, अचूक व सत्वर निर्णयक्षमता या गुणांचा विकास होतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 2.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 9

कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. शाळेला सुट्टी लागल्याबरोबर सर्व मित्र …………….. ऋषिकेशहून उत्तर काशीला पोहोचले. (बसने, रेल्वेने, टॅक्सीने, सायकलने)
  2. वाटेत उंच उंच ……………. पाहून ते फार रोमांचित झाले होते. (पहाड, डोंगर, दऱ्या, झाडे)
  3. सर्व मित्रांनी मिळून माऊंटनिअरिंगच्या साहाय्याने उत्तर काशीहून …………….. ला जाण्याचा निश्चय केला. (दार्जिलिंग, पहलगाम, गंगोत्री, बद्रिनाथ)

उत्तर:

  1. टॅक्सीने
  2. पहाड
  3. गंगोत्री

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
ईशान खूश का झाला?
उत्तरः
उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचल्यावर ईशान खूश झाला.

प्रश्न 2.
ईशानने पहाडावर जाण्याची तयारी कधी सुरू केली?
उत्तर:
शाळेला सुट्टी लागण्यापूर्वीच ईशानने पहाडावर जाण्याची तयारी सुरू केली.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 3.
ईशान व त्याचे मित्र उत्साहित का झाले?
उत्तरः
गिर्यारोहण संस्थेच्या आपल्या साथीदारांना भेटल्यामुळे ईशान व त्याचे मित्र उत्साहित झाले.

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
खालील घटनेनंतर काय घडले ते लिहा. गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचून ईशान खूश झाला.
उत्तरः
गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचताच ईशानने त्या निमंत्रणाची माहिती आपले मित्र धैर्य, प्रशांत, अमन आणि सक्षम यांना दिली. सर्व मित्र फार खूश झाले.

प्रश्न 2.
खालील विधानामागील कारण तुमच्या शब्दांत लिहा. गिर्यारोहक आवश्यक उपकरणे व सामानाची बॅग घेऊन गिर्यारोहण करायला जातात.
उत्तरः
गिर्यारोहण हा एक साहसी प्रकार असून उंच पहाडावर प्रतिकूल परिस्थितीतही चढाई करण्याची वेळ येऊ शकते. उंच उंच दगड, निसरड्या वाटा, खोल दऱ्या यांसारखे अडथळे सुलभरित्या पार करण्यासाठी काही उपकरणांची आवश्यकता भासते. तसेच गरजेचे मात्र कमीत कमी सामान सोबत घेणे गिर्यारोहणासाठी फायदेशीर असते. यशस्वी गिर्यारोहणासाठी म्हणूनच गिर्यारोहक सामानाची व आवश्यक उपकरणांची बॅग घेऊन जातात.

प्रश्न 3.
उत्तर दया.
ईशान व त्याच्या साथीदारांना कोण साद घालत होते? उत्तरः गिर्यारोहण करताना दिसणारे, आकाशाला स्पर्श
करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या पहाडी नदया, ईशान व त्याच्या साथीदारांना साद घालत होते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील विशेषण, विशेष्याच्या जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 10
उत्तर:

  1. विशालकाय – खडक
  2. पहाडी – नया
  3. हिरव्यागार – घाटी
  4. आवश्यक – उपकरणे.

प्रश्न 2.
खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्दविभक्ती प्रत्ययविभक्ती
पाण्याच्याच्याषष्ठी (अनेकवचन)
साथीदारांनानाद्वितिया (अनेकवचन)
सुट्टीतसप्तमी (एकवचन)
पाहूनहूनपंचमी (एकवचन)

प्रश्न 3.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. स्वच्छ × [ ]
  2. आवश्यक × [ ]
  3. मित्र × [ ]
  4. आकाश × [ ]

उत्तर:

  1. अस्वच्छ
  2. अनावश्यक
  3. शत्रू
  4. पाताळ

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 4.
खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा.

  1. !
  2. ?
  3. ;
  4. ,

उत्तर:

  1. ! उद्गारवाचक चिन्ह
  2. ? प्रश्नचिन्ह
  3. ; अर्धविराम
  4. , स्वल्पविराम

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
गिर्यारोहणाची आवश्यक उपकरणांची, सामानाची माहिती दया.
उत्तरः
गिर्यारोहण ही एक कला असून यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. उत्कृष्ट प्रशिक्षण, बारकाव्यांची समज व योग्य ते सामान सोबत असल्यास गिर्यारोहण यशस्वी होऊ शकते. गिर्यारोहणासाठी उत्कृष्ट प्रतीच्या मोठ्या व दणकट सॅक आवश्यक असतात. गिर्यारोहणासाठी जाण्याच्या जागेचे तापमान, पाऊस, वारा या गोष्टींचा विचार करून योग्य तो तंबू सोबत असणे महत्त्वाचे असते. दिशादर्शक नकाशे व होकायंत्र, प्रथमोपचार पेटी, दोरी, हार्नेस, योग्य प्रकारचे बूट, गॉगल अशा अनेक गोष्टी गिर्यारोहणात महत्त्वाची भूमिका बजावतात.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 11

कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. बरीच घरे आणि ……………….. नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेले होते. (मंदिरे, धर्मशाळा, गेस्ट हाऊस, शाळा)
  2. या तांडवात आपल्या …………… गमावल्यामुळे लोक स्फुदून स्फुदून रडत होते. (नातेवाईकांना, आप्तेष्टांना, जवळच्यांना, मित्रांना)
  3. ………….. झाल्यामुळे ठिकठिकाणी अनेक तीर्थयात्री अडकले होते. (भूस्खलन, भूकंप, अतिवृष्टी, ढगफुटी)

उत्तर:

  1. गेस्ट हाऊस
  2. आप्तेष्टांना
  3. भूस्खलन

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
अनेक तासांच्या कठीण चढाईनंतर ईशान व त्याचे मित्र कोठे पोहचले?
उत्तरः
अनेक तासांच्या कठीण चढाईनंतर ईशान व त्याचे मित्र गंगोत्रीला पोहचले.

प्रश्न 2.
गंगोत्रीवर काय झाले होते?
उत्तरः
गंगोत्रीवर ढग अकस्मात फुटले होते व भीषण हाहाकार माजला होता.

प्रश्न 3.
लोक का रडत होते?
उत्तरः
गंगोत्रीवर झालेल्या तांडवामध्ये आपल्या आप्तेष्टांना गमावल्यामुळे लोक रडत होते.

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
कारणे दया. ईशान व त्याच्या साथीदारांना पहाडावरील दृश्य पाहून अंगावर काटे आले.
उत्तरः
गंगोत्रीला पोहोचल्यावर ईशान व त्याचे साथीदार खूश झाले होते. मात्र तेथील दृश्य पाहून ते हादरले. ढगफुटीमुळे गंगोत्रीवर हाहाकार माजला होता. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे खूप नुकसान झाले होते. अनेकजण मृत्युमुखी पडले होते. तीर्थयात्रा करण्यासाठी आलेले यात्रेकरू अडकले होते व त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते. पहाडावर हे सर्व पाहून ईशान व त्याच्या साथीदारांच्या अंगावर काटे आले.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

खालील घटनेनंतर काय घडले ते लिहा.

प्रश्न 1.
पहाडामधून आलेले ढग अकस्मात फुटले.
उत्तरः
पहाडामधून आलेले ढग अकस्मात फुटल्यामुळे गंगोत्रीवर भीषण हाहाकार माजला. पाण्याच्या धोकादायक प्रवाहामुळे मंदिर परिसर, दुकाने, हॉटेल्स, धर्मशाळा उद्ध्वस्त झाल्या. बरीच घरे व गेस्ट हाऊस वाहून गेले. अनेक लोक मृत्युमुखी पडले.

प्रश्न 2.
ईशान व त्याच्या साथीदारांनी पहाडावरील भीषण तांडव पाहिले.
उत्तरः
ईशान व त्याच्या साथीदारांनी पहाडावरील भीषण तांडव पाहिले तेव्हा त्यांच्या अंगावर काटे आले व त्यांचा गिर्यारोहणाचा सर्व उत्साहच नाहिसा झाला.

उत्तर दया.

प्रश्न 1.
गंगोत्रीवरील नदीच्या तांडवाचा लोकांवर काय परिणाम झाला?
उत्तरः
गंगोत्रीवरील नदीच्या तांडवामध्ये अनेक लोकांनी आपल्या आप्तेष्टांना गमावले. अनेक तीर्थयात्री तेथे चारधाम यात्रेसाठी आले होते. मात्र भूस्खलन झाल्यामुळे सारे तीर्थयात्री ठिकठिकाणी अडकले.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

कृती 3: व्याकरण कृती

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

प्रश्न 1.
काळजाला घरे पडणे – प्रचंड दु:ख होणे.
वाक्यः अकस्मात झालेल्या भूकंपामध्ये झालेल्या जीवितहानीचा आकडा ऐकून काळजाला घरे पडली.

प्रश्न 2.
हाहाकार माजणे – घाबरून पळापळ होणे.
वाक्यः भर बाजारात सिलेंडरचा स्फोट झाल्याने सर्वत्र हाहाकार माजला.

प्रश्न 3.
अंगावर काटे येणे – प्रचंड भीती वाटणे.
वाक्य: पावसाचे चढते रौद्ररूप पाहून अंगावर काटे येत होते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

अचूक शब्द ओळखा.

प्रश्न 1.

  1. मुत्युमूखी, मृत्यूमुखी, मृत्युमुखी, मृत्युमुखि
  2. भूस्खलन, भूस्खलन, भुस्खलन, भस्खलन
  3. उध्वस्त, उद्ध्वस्त, उद्ध्वस्त, उद्ध्वस्त

उत्तर:

  1. मृत्युमुखी
  2. भूस्खलन
  3. उद्ध्वस्त

खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.

  1. यात्रेकरूंना उतरण्यासाठीचे ठिकाण – [धर्मशाळा]
  2. तीर्थस्थानांना भेट देणारे लोक – [तीर्थयात्री]
  3. जवळील नातेवाईक – [आप्तेष्ट]

प्रश्न 1.
‘वान’ प्रत्यय लावून शब्द तयार करा. उदा. : वेगवान
उत्तरः
धनवान, गाडीवान, विदयावान, बलवान.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 2.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. पहाड
  2. घर
  3. दुकाने
  4. नदी

उत्तर:

  1. पहाड
  2. घरे
  3. दुकान
  4. नदया

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
ढगफुटीची माहिती दया.
उत्तर:
काही वेळा, पाऊस देणाऱ्या ढगांतून खाली आलेला पाऊस जमिनीवर न पडता जमिनीकडच्या उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. ते ढग, मग तो अतिरिक्त भार घेऊन मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात एखादा डोंगर आल्यास त्यावर ते आदळून फुटतात. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यास ढगफुटी म्हणतात.

प्रश्न 2.
भूस्खलन म्हणजे काय?
उत्तरः
जमिनीच्या पोटातील हालचाली जसे दगड सरकणे वा पडणे, माती-खडक वाहून जाणे इत्यादी भूस्खलन या संकल्पनेतर्गत येतात. ही भूवैज्ञानिक घटना आहे. जोरदार पाऊस वा पूर किंवा भूकंप यामुळे भुस्खलन होते. त्याचप्रमाणे मानवनिर्मित कारणांमुळे, जसे झाडे, वनस्पती कापून टाकणे रस्त्याच्या कडेला असणारे डोंगर फोडणे, उंच कडा कापणे यांमुळेही ही आपत्ती ओढवू शकते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 3.
पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 12

कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. एका मुलाने आपल्या वडिलांकडे ……मागणी केलेली ईशानने पाहिले. (पाण्याची, बिस्किटांची, चॉकलेटची, फळांची)
  2. दुकानदारांची ही …………….. पाहून ईशान व त्याचे साथीदार हैराण झाले. (दादागिरी, अरेरावी, मिजास, मनमानी)
  3. ……………….. यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी मदत केली. (अडकलेल्या, भरकटलेल्या, मनमानी, हरवलेल्या)

उत्तरः

  1. बिस्किटांची
  2. मनमानी
  3. हरवलेल्या.

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
हॉटेलमालक जेवणाच्या थाळीची किती किंमत वसूल करत होते?
उत्तर:
हॉटेलमालक जेवणाच्या थाळीची किंमत दोन हजार रुपये वसूल करत होते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 2.
दुकानदाराने वाढीव किंमतीबाबत विचारणा केली असता काय उत्तर दिले?
उत्तर:
दुकानदाराकडे वाढीव किंमतीबाबत विचारणा केली असता तो म्हणाला की, “येथे पहाडावर वस्तू याच भावाने मिळतात ज्याला गरज वाटेल तो खरेदी करेल.”

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 13

प्रश्न 2.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 14

प्रश्न 3.
उत्तर दया.
ईशान व त्याच्या साथीदारांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना कशी मदत केली?
उत्तरः
ईशान व त्याच्या साथीदारांनी जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले. त्यांची मलमपट्टी केली आणि औषधे दिली. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी मदत केली. भुकेल्या मुलांना आपल्यासोबत आणलेली फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 4.
कारणे दया. ईशान व त्याचे साथीदार हैराण झाले.
उत्तरः
पहाडावरील दुकानदार पाच रुपयांच्या बिस्किट पुढ्याची किंमत शंभर रुपये तर पंधरा रुपयांच्या पाण्याच्या बाटलीची किंमत दोनशे रुपये अशी सांगत होते. तर दुसरीकडे हॉटेल मालक जेवणाच्या थाळीची किंमत दोन हजार रुपये वसूल करत होता. दुकानदारांची ही मनमानी पाहून ईशान व त्याचे साथीदार हैराण झाले होते.

कृती 3: व्याकरण कृती

खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
ज्याला गरज वाटेल तो खरेदी करेल दुकानदार रागाने म्हणाला
उत्तरः
“ज्याला गरज वाटेल, तो खरेदी करेल.” दुकानदार रागाने म्हणाला.

प्रश्न 2.
भुकेल्या मुलांना आपल्याबरोबर आणलेली फळे बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या
उत्तरः
भुकेल्या मुलांना आपल्याबरोबर आणलेली फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या.

प्रश्न 3.
काका ही तर सरळ लूटमार आहे
उत्तरः
“काका, ही तर सरळ लूटमार आहे.”

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 4.
खालील शब्दांचे वर्गीकरण करा.
बिस्किट, दुकानदार, थाळी, किंमत, वस्तू, पहाड, यात्रेकरु, प्रथमोपचार, मलमपट्टी
उत्तरः

  1. पुल्लिंग स्त्रीलिंग
  2. नपुसकलिंग दुकानदार
  3. बिस्किट किंमत
  4. यात्रेकरू वस्तू प्रथमोपचार मलमपट्टी
  5. थाळी – पहाड

प्रश्न 5.
तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

  1. शब्द मूळ शब्द सामान्यरुप दुकानदारांची दुकानदार
  2. दुकानदारां मुलांनो मुल – मुलां अडचणीत अडचण अडचणी
  3. बाटलीची बाटली बाटली

प्रश्न 6.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. मालक
  2. खरेदी
  3. मागणी
  4. राग

उत्तरे:

  1. नोकर
  2. विक्री
  3. पुरवठा
  4. लोभ, प्रेम

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
एखादया दुकानदाराने वस्तूच्या किंमतीपेक्षा जास्त पैशांची मागणी केल्यास तुम्ही काय कराल?
उत्तरः
प्रत्येक दुकानदार हा त्याच्याकडील उपलब्ध वस्तू छापील किंमतीत देण्यास बांधील असतो. मात्र कधी कधी दुकानदार वस्तूंच्या किंमती वाढवून पैसे उकळताना दिसतात. दुकानदाराने माझ्याकडे जास्त किंमतीची मागणी केल्यास मी त्याला योग्य व छापील किंमत घेण्याची विनंती करेन. त्याने न ऐकल्यास मी त्या दुकानातून वस्तू खरेदी करणार नाही व इतरांनाही त्या दुकानातून काहीही न घेण्याचा सल्ला देईन. तसेच त्या दुकानदाराची तक्रार ग्राहकमंचाकडे करीन.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती.

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 15

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
दुकानदाराने जेवणाची किंमत व खोलीचे भाडे किती सांगितले?
उत्तरः
दुकानदाराने जेवणाची किंमत दहा हजार रुपये व खोलीचे भाडे पंधरा हजार रुपये सांगितले.

प्रश्न 2.
अचानक मोठा आवाज का झाला?
उत्तरः
पहाडावरील एक घर अचानक खाली कोसळल्यामुळे मोठा आवाज झाला.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 3.
ईशानने गिर्यारोहण संस्थेत कुठले खास प्रशिक्षण घेतले होते?
उत्तरः
ईशानने गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे खास प्रशिक्षण घेतले होते.

कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. त्यांना ……….. गरज जाणवत होती. (भुकेची, पाण्याची, विश्रांतीची, झोपेची)
  2. ईशान व त्याचे साथीदार आपापसात …………. करत होते. (विचारविनिमय, सल्ला-मसलत, खलबत, चर्चा)
  3. घरात राहणारे लोक ……………… झाडात अडकले होते. (देवदारच्या, वडाच्या, अशोकाच्या, पिंपळाच्या)

उत्तरः

  1. विश्रांतीची
  2. विचारविनिमय
  3. देवदारच्या

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 16

प्रश्न 2.
उत्तर दया. दुकानदाराने जेवण व खोलीचे भाडे जास्त सांगण्याचे कसे समर्थन केले?
उत्तरः
दुकानदाराने सांगितलेल्या भाड्याबद्दल ईशानने आक्षेप घेतला यावर दुकानदार म्हणाला, “जीव वाचवण्यासाठी ही किंमत तर काहीच नाही. जर भूक लागल्यावर तुम्हांला जेवण मिळाले नाही आणि रात्रभर खुल्या आकाशाखाली झोपावे लागले तर तुमचे काय हाल होतील?” अशाप्रकारे दुकानदाराने स्वत:चे समर्थन केले.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 3.
खालील प्रसंगानंतर काय घडले ते लिहा. घरात राहणारे लोक देवदार झाडात अडकले होते.
उत्तरः
पहाडावरील घर अचानक कोसळल्यामुळे तेथील लोक देवदारच्या झाडात अडकले. ईशानने गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे खास प्रशिक्षण घेतले असल्यामुळे व त्याला अशा परिस्थितीचा चांगला अनुभव असल्यामुळे ईशानने जाड व मजबूत दोराच्या साहाय्याने खाली उतरुन अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले.

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील शब्दांच्या जाती ओळखून त्यांचे वर्गीकरण करा. संध्याकाळ, त्यांना, थोडे, रुक्ष, म्हणाला, ईशान, ही, आवाज, कोसळले, त्याचे, देवदार, काढले, जाड, चांगला.
उत्तर:

खालील वाक्यातील अव्यये शोधा व लिहा.

प्रश्न 1.
ईशानला आता खूप भूक लागली होती.
उत्तरः
खूप – क्रियाविशेषण अव्यय

प्रश्न 2.
जेवणासाठी दहा हजार आणि खोलीचे भाडे पंधरा हजार रुपये दयावे लागेल.
उत्तरः
1. साठी – शब्दयोगी अव्यय
2. आणि – उभयान्वयी अव्यय

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा.

प्रश्न 1.
“काका, आम्हांला खाण्यासाठी थोडे अन्न आणि रात्रभर मुक्काम करण्यासाठी एखादी खोली देऊ शकाल?”
उत्तर:
”…..” – दुहेरी अवतरण चिन्ह
(,) – स्वल्पविराम
(?) – प्रश्नचिन्ह

प्रश्न 2.
ईशानला अशा परिस्थितीचा चांगला अनुभव होता.
उत्तरः
(,) – पूर्णविराम

प्रश्न 3.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. हॉटेल
  2. खोली
  3. रुपये
  4. झाड

उत्तर:

  1. हॉटेल्स
  2. खोल्या
  3. रुपया
  4. झाडे

प्रश्न 4.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. संध्याकाळ
  2. रुक्ष
  3. घर
  4. आकाश
  5. किंमत
  6. पहाड

उत्तरः

  1. सायंकाळ
  2. कोरडा
  3. सदन, गृह
  4. गगन, नभ
  5. मूल्य
  6. पर्वत

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
भूकंपग्रस्त भागात तुम्ही कशाप्रकारे मदत कराल?
उत्तरः
भूकंपग्रस्त भागात झालेली मोठी हानी पाहून नडगमगता मी धीराने काम करेन. आपत्कालीन सेवा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जमेल तितके ढिगारे उपसायला मदत करेन. अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करेन. जखमी लोकांना बाजूला नेऊन त्यांवर प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न करेन. तसेच त्यांना वैदयकीय सेवा लवकरात लवकर मिळावी याची काळजी घेईन. तसेच भूकंपग्रस्तांना अन्नपाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहीन. मोठ्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली मी जमेल तितके मदतीसाठी प्रयत्न करेन.

खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव 17

प्रश्न 2.
कंसातील योग्य पर्याय वापरुन रिकाम्या जागा भरा.

  1. त्यांनी आपल्याबरोबर ……………. तंबू आणला होता. (कॉटनचा, प्लॅस्टिकचा, नायलॉनचा, कापडाचा)
  2. पहाडावर झालेल्या या दुर्घटनेची माहिती …………….. मिळाली होती. (सेनेला, पत्रकारांना, पोलिसांना, वृत्तवाहिन्यांना)
  3. हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी त्या मुलांना ………. मिळावे म्हणून राष्ट्रपतींकडे शिफारस केली. (वीरपदक, शौर्यपदक, कांस्यपदक, रौप्यपदक)

उत्तरः

  1. नायलॉनचा
  2. सेनेला
  3. वीरपदक

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
ईशान व त्याच्या साथीदारांची गैरसोय का झाली नाही?
उत्तरः
ईशान व त्याच्या साथीदारांना ती रात्र पहाडावर घालवावी लागणार होती. त्यांनी आपल्याबरोबर नायलॉनचा तंबू आणला होता. तो तंबू आधुनिक असल्यामुळे त्याची गैरसोय झाली नाही.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 2.
बचाव अभियान कोणी सुरू केले?
उत्तरः
पहाडावर झालेल्या दुर्घटनेची माहिती सेनेला मिळताच हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने बचाव अभियान सुरू केले.

प्रश्न 3.
खूप धूर झाल्यामुळे काय झाले?
उत्तरः
खूप धूर झालेला पाहून हेलिकॉप्टर खाली आले व पहाडावर घिरट्या घालू लागले.

प्रश्न 4.
ईशान व त्याचे साथीदार कधी खूश झाले?
उत्तरः
ईशान व त्याचे साथीदार पहाडावर झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षित पोहोचले, तेव्हा ते फार खूश झाले.

कृती 2: आकलन कृती.

प्रश्न 1.
कारणे दया. ईशानने व त्याच्या मित्रांनी आसपासच्या जंगलातून लाकडे गोळा करून आणली.
उत्तरः
ईशान व त्याच्या मित्रांनी गोळा करून आणलेल्या लाकडांनाआगलावली.त्यातूनखूपधूर झाला.हवाईदलाच्या हेलिकॉप्टरसाठी धूराच्या माध्यमातून संकेत देण्याचा त्यांचा हेतू होता. म्हणूनच आग लावण्यासाठी ईशान व त्याच्या मित्रांनी लाकडे गोळा करून आणली.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 2.
खालील प्रसंगानंतर काय घडेल ते लिहा. हवाईदलाच्या अधिकाऱ्यांना ईशान व त्याच्या साथीदारांचे बहादूरीचे कार्य समजले.
उत्तरः
हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी ईशान व त्याच्या साथीदारांचे बहादूरीचे कार्य समजताच त्यांची प्रशंसा केली. तसेच त्यांनी या मुलांना वीरपदक मिळावे म्हणून राष्ट्रपतींकडे शिफारस केली.

प्रश्न 3.
उत्तर दया. ईशान व त्याच्या साथीदारांनी केलेल्या धुरामुळे काय घडले?
उत्तरः
ईशान व त्याच्या साथीदारांनी केलेल्या धुरामुळे हवाईदलाच्या हेलिकॉप्टरला संकेत मिळाला. हेलिकॉप्टर खाली आले व पहाडावर घिरट्या घालू लागले. हवाईदलाच्या जवानांनी पहाडावर अडकलेल्या यात्रेकरूंना ईशान व त्याच्या साथीदारांना पाहिले. हेलिकॉप्टरने सर्वांना सुरक्षित
ठिकाणी पोहचवले.

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखून लिहा.
1. हेलीकॉप्टर, हेलिकॉप्टर, हेलीकॉप्टर, हेलिकोप्टर
2. आधूनिक, आधुनीक, आधुनिक, आधुनीक
उत्तर:
1. हेलिकॉप्टर
2. आधुनिक

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 2.
‘करू’ हा प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उत्तर:
1. यात्रा – यात्रेकरू
2. भाडे – भाडेकरू

प्रश्न 3.
‘निक’ हा प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा. – आधुनिक
उत्तरः

  1. काल्पनिक
  2. रासायनिक
  3. भावनिक
  4. सपत्निक

खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांतील अव्यय ओळखून प्रकार लिहा.

प्रश्न 1.
ईशान व त्याच्या साथीदारांना ती रात्र पहाडावर घालवावी लागली.
उत्तरः

  1. व – उभयान्वयी अव्यय,
  2. ती – विशेषण,
  3. वर – शब्दयोगी अव्यय

प्रश्न 2.
पहाडावर झालेल्या या दुर्घटनेची माहिती सेनेला मिळाली होती.
उत्तरः
वर – शब्दयोगी अव्यय

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

प्रश्न 3.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

  1. रात्र
  2. आधुनिक
  3. संकेत
  4. प्रशंसा
  5. बहादुरी
  6. मदत

उत्तर:

  1. निषा, रजना
  2. प्रगत
  3. खूण, इशारा
  4. स्तुती
  5. धैर्य
  6. सहकार्य

प्रश्न 4.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. दिवस
  2. आधुनिक
  3. प्रशंसा
  4. स्मरण
  5. गैरसोय
  6. सुरक्षित

उत्तरः

  1. रात्र
  2. प्राचीन
  3. निंदा
  4. विस्मरण
  5. सोय
  6. असुरक्षित

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
तुमच्या हातून एखादे बहादुरीचे कार्य घडले आहे का? घटना नमूद करा.
उत्तरः
अशी एक घटना आमच्या इथे घडली होती. आमच्या घरापासून काही अंतरावर एक नदी वाहते तिथे बरीच मंडळी पोहण्यासाठी, पाण्यात डुंबण्यासाठी येतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने मीही तिथे पोहायला गेलो असता, थोड्या अंतरावरुन मला एक आवाज ऐकू आला ‘वाचवा वाचवा’. मी त्या दिशेने पाहिले तर एक आठ-नऊ वर्षांचा मुलगा पाण्यात ओढला जात होता आणि त्याच्या आजूबाजूला कोणीही नव्हते.

मी क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उतरलो. पोहण्यात तरबेज असल्याने लागलीच त्याच्याजवळ पोहोचलो व त्याला बाहेर काढले. मग त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढले व त्याला श्वास पुरवला. तो मुलगा शुद्धीवर आला. मला खूप आनंद झाला. त्याला घेऊन त्याच्या घरी सोडले. त्या घटनेने गावात सगळीकडे माझ्या कार्याचे, साहसाचे कौतुक झाले.

गीर्यारोहणाचा अनुभव Summary in Marathi

पाठपरिचय:

रमेश महाले लिखित ‘गिर्यारोहणाचा अनुभव’ हा पाठ अनेक रोमांचकारी घटनांनी भरला आहे. ईशान व त्याचे मित्र गिर्यारोहणासाठी गंगोत्री येथे गेले असताना ते सर्व विदयार्थी गंगोत्री येथे उद्भवलेल्या ढगफुटीच्या आणि भूस्खलनाच्या संकटातून यात्रेकरूंना मदत करून माणुसकीचे दर्शन घडवतात. या पाठातून अशा बऱ्याच गोष्टी आपणास शिकावयास मिळतात.

The lesson ‘Giryarohanacha Anubhav’ is filled with many exciting incidents. Ishan and his friends goes to the Gangotri for mountaineering. But beacuse of the crisis like cloudburst and landslide many visitors at Gangotri gets affected. Ishan and his friends help everyone to get out of these crisis and shows humanity. There are lot of things to learn through this chapter.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

शब्दार्थ:

  1. रोमांचक – अंगावर काटे उभे करणारे – thriller,exciting
  2. कथा – गोष्ट – story
  3. गोडी – आवड – liking
  4. दिलासा – समाधान – assurance
  5. गिर्यारोहण – पर्वत चढणे/चढाई – mountaineering
  6. निमंत्रण – आमंत्रण – invitation
  7. छंद – आवड – hobby
  8. प्रशिक्षण – शिकवणी – training
  9. विशाल – खूप मोठे – huge
  10. घाटी – टेकडीवरील चढ असलेली लहान वाट – a hill passage with a mild ascent
  11. उपकरणे – साधनसामुग्री – equipments
  12. संदेश – निरोप – massage
  13. सोपे – सहज – easy
  14. थकवा – शीण – fatigue
  15. ढगफुटी – एकाएकी कोसळणारा मुसळधार पाऊस – cloudburst
  16. भीषण – भयानक – terrible
  17. धोकादायक- च्यापासून धोका आहे अशी – dangerous
  18. प्रवाह – वाहणे, वाहण्याचा ओघ – stream, flow
  19. मंदिर – देऊळ – temple
  20. आप्तेष्ट – जवळचे नातेवाईक – close relative
  21. भूस्खलन – जमीन खचणे – landslide
  22. तीर्थयात्री – तीर्थयात्रा करणारे – pilgrim
  23. प्रथमोपचार – प्राथमिक उपचार – firstaid
  24. रुक्ष – कोरडा – arid, dry
  25. खुल्या – मोकळ्या – open
  26. विचारविनिमय – विचारांची देवाणघेवाण – exchange of views
  27. संकेत – खूण, इशारा – indication, hint
  28. बहादुरी – धैर्य – courage
  29. दुर्घटना – वाईट घटना – calamity

वाक्प्रचार:

  1. गोडी नसणे – आवड नसणे
  2. प्राप्त होणे – मिळणे
  3. साद घालणे – हाक मारणे
  4. काळजाला घरे पडणे – प्रचंड दुःख होणे
  5. हाहाकार माजणे – घाबरून पळापळ होणे
  6. मृत्युमुखी पडणे – मरण पावणे
  7. स्फुदून स्फुदून रडणे – हुंदके देऊन रडणे
  8. अंगावर काटे येणे – प्रचंड भीती वाटणे
  9. भुकेने व्याकूळ होणे – अतिशय भूक लागल्याने अस्वस्थ होणे
  10. मनमानी करणे – मनाला वाटेल तसे वागणे
  11. हैराण होणे – त्रासून जाणे
  12. प्रशंसा करणे – कौतुक करणे
  13. शिफारस करणे – दुसऱ्याजवळ केलेली प्रशंसा

टिपा

1. गिर्यारोहण: गिर्यारोहण म्हणजे पर्वतावर चढण्याचे शास्त्र किंवा कला. एक साहसी, कठीण व अत्यंत कार्यक्षमतेचा खेळ म्हणून त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय क्रीडामंडळानेही त्यास एक क्रीडाप्रकार म्हणून रीतसर मान्यता दिली आहे. गिर्यारोहणात दहा-पंधरा मीटर उंचीची टेकडी चढण्यापासून ते माऊंट एव्हरेस्टसारखे उंच शिखर चढण्यापर्यंतचे सर्व प्रकार येतात.

2. ढगफुटी: काही वेळा, पाऊस देणाऱ्या ढगांतून खाली आलेला पाऊस जमिनीवर न पडता, जमिनीकडच्या उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. ते ढग, मग तो अतिरिक्त भार घेऊन मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात एखादा डोंगर आल्यास त्यावर ते आदळून फुटतात. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यास ढगफुटी म्हणतात. सर्वसाधारणपणे प्रतितास 100 मिली मीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडला तर ढगफुटी झाली असे मानले जाते.

3. भूस्खलन: जमिनीच्या पोटातील हालचाली जसे दगड सरकणे वा पडणे, माती खडक वाहून जाणे, इत्यादी भूस्खलन या संकल्पनेअंतर्गत येतात. ही भूवैज्ञानिक घटना आहे.

4. चारधाम यात्रा: हिंदू धर्मात चार पवित्र क्षेत्रांना चारधाम म्हटले जाते. बद्रीनाथ (उत्तराखंड), केदारनाथ (उत्तराखंड), गंगोत्री (उत्तराखंड), यमुनोत्री (उत्तराखंड) या उत्तराखंडातील धार्मिक क्षेत्रांना तसेच द्वारका (गुजरात), रामेश्वर (तामिळनाडू) व जगन्नाथपुरी (ओरिसा) या इतर तीन ठिकाणच्या धार्मिक क्षेत्रांची यात्रा म्हणजेच चारधाम यात्रा होय.

5. देवदार झाड: देवदार ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हे झाड शंकू आकाराचे असून त्याची उंची 40 ते 50 मीटर असते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 8 गीर्यारोहणाचा अनुभव

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 3 प्रभात Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात (कविता)

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 3 प्रभात Textbook Questions and Answers

1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे?
उत्तरः
कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कला-गुणांच्या क्षितिजावर होणार आहे.

प्रश्न आ.
कविच्या मते व्यक्तित्त्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील?
उत्तरः
कविच्या मते व्यक्तित्त्वाच्या प्रयोगशाळेत तत्त्वांचे गुण रुजतील.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न इ.
प्रगतीची नवपरिभाषा कोणती?
उत्तर:
नवीन स्वप्ने, नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा आहे.

2. गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 1

प्रश्न 1.
गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 1
उत्तर:
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 2

3. कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

प्रश्न अ.
कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण
1. सूर्योदय होऊन सकाळ झाली.
2. नवे युग उजाडले.
3. ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.
4. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला.
उत्तरः
कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न आ.
कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे
1. मानवांचे युग.
2. नव्या विचारांचे युग.
3. माणसांच्या प्रगतीचे युग.
4. भेदाभेद नसलेले युग.
उत्तरः
कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे भेदाभेद नसलेले युग.

4. योग्य जोड्या जुळवा.

प्रश्न 1.

‘अ’ गट‘ब’ गट
1. नव्या युगाच्या नभात(अ) व्यक्तित्वाची जडणघडण
2. प्रतिभेची प्रभात(आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे
3.  पायाभरणी अस्तित्त्वाची(इ) नवनिर्मितीची पहाट
4. व्यक्तिमत्त्वाची(ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात प्रयोगशाळा

उत्तरः

‘अ’ गट‘ब’ गट
1. नव्या युगाच्या नभात(इ) नवनिर्मितीची पहाट
2. प्रतिभेची प्रभात(ई) नव्या विचारांच्या क्षेत्रात प्रयोगशाळा
3.  पायाभरणी अस्तित्त्वाची(आ) स्वत:चे अस्तित्व मजबूत करणे
4. व्यक्तिमत्त्वाची(अ) व्यक्तित्वाची जडणघडण

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

5. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.
उत्तरः
‘कृती 3 : काव्यसौंदर्य’ मधील (1) चे उत्तर पहा.

प्रश्न आ.
तुम्हाला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
उत्तर:
‘कृती 3 : काव्यसौंदर्य’ मधील (2) चे उत्तर पहा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न इ.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
उत्तर:
‘कृती 3 : काव्यसौंदर्य’ मधील (3) चे उत्तर पहा.

6. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.

प्रश्न 1.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
(अ) नभात –
(आ) मनोहर –
(इ) अस्तित्त्वाची –
(ई) युगात –
उत्तर:
(अ) नभात – प्रभात
(आ) मनोहर – सुंदर
(इ) अस्तित्त्वाची – व्यक्तित्वाची
(ई) युगात – प्रभात

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

खेळूया शब्दांशी.

(अ) खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा.

प्रश्न अ.
खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 3
उत्तर:
(अ) आकाश – [नभ]
(आ) सुगंध – [सुवास]
(इ) सुंदर – [मनोहर]
(ई) शरीर – [तन]

(आ) विशेष्ये व विशेषणांच्या योग्य जोड्या जुळवा.

प्रश्न आ.

‘अ’ गट‘ब’ गट
1. भव्य(अ) मन
2. अमूल्य(आ) युग
3.  नवे(इ) शिकवण
4. सुंदर(ई) पटांगण
5. विशाल(उ) जग

उत्तरः

‘अ’ गट‘ब’ गट
1. भव्य(ई) पटांगण
2. अमूल्य(इ) शिकवण
3.  नवे(आ) युग
4. सुंदर(उ) जग
5. विशाल(अ) मन

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

उपक्रम: ‘सुदृढ शरीर’ बनवण्यासाठी खालील मुद्द्यांना अनुसरून माहिती मिळवा व वर्गात त्याचे वाचन करा.
1. व्यायाम
2. सवयी
3. आहार

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 3 प्रभात Important Additional Questions and Answers

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
खालील कृती पूर्ण करा.
उत्तरः
(i) नव्या युगाच्या नभात पसरलेले – [ज्ञानाचे तेज]
(ii) कलागुणांच्या क्षितिजावरती – [प्रतिभेची प्रभात]

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न i.
प्रतिभेची प्रभात कोणत्या क्षितीजावर उगवली आहे ?
उत्तरः
प्रतिभेची प्रभात कलागुणांच्या क्षितीजावर उगवली आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न ii.
या स्पर्धेच्या युगात अमूल्य शिकवण कोणी दिली आहे?
उत्तरः
या स्पर्धेच्या युगात अमूल्य शिकवण गुरुजनांनी दिली आहे.

प्रश्न 3.
रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरुन कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न i.
हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या ……………………….
(नभात, आकाशात, ढगात, मेघात)
उत्तर:
नभात

प्रश्न ii.
कला गुणांच्या क्षितीजावरती ही प्रतिभेची ………………….
(सकाळ, दुपार, प्रभात, संध्याकाळ)
उत्तर:
प्रभात

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न 4.
खालील पर्यायांपैकी योग्य पर्यायांची निवड करून कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न i.
गुरुजनांची अमूल्य शिकवण या ………………….
(अ) धकाधकीच्या युगात
(आ) धावपळीच्या युगात
(इ) स्पर्धेच्या युगात
(ई) औक्योगिक युगात
उत्तरः
गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात

प्रश्न ii.
मिटवून सारे भेद चला रे …………………
(अ) स्पर्धेच्या युगात
(आ) मानवतेच्या युगात
(इ) औक्योगिक युगात
(ई) धकाधकीच्या युगात
उत्तर:
मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न 5.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 4

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
खालील कृती पूर्ण करा.
उत्तरः
i.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 5

ii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 6

iii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात 7

प्रश्न 2.
खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा.

  1. नव्या युगाच्या या आकाशात या ज्ञानाचा प्रकाश पसरला आहे.
  2. इथे निरंतर प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचा आपलेपणाचा, प्रेमाचा सुवास पसरला आहे.
  3. आपल्यातील सारे भेद मिटवून मानवतेच्या युगात सर्वांनी चालू या.

उत्तरः

  1. ‘हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात’
  2. ‘आपुलकीचा सुवास पसरे मनामनांतून इथे निरंतर’
  3. ‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. पायाभरणी(अ) व्यक्तित्वाची
2. प्रयोगशाळा(आ) तत्त्वांची
3.  रुजवणूक(इ) अस्तित्त्वाची

उत्तरः

‘अ’ गट‘ब’ गट
1. पायाभरणी(इ) अस्तित्त्वाची
2. प्रयोगशाळा(अ) व्यक्तित्वाची
3.  रुजवणूक(आ) तत्त्वांची

कृती 3 : काव्यसौंदर्य

प्रश्न 1.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
उत्तरः
स्पर्धेच्या युगात गुरुजनांची अमूल्य शिकवण मिळाल्यामुळे या जगात वावरताना आमच्या अस्तित्त्वाची जाणीव आम्हांला झाली आहे. येथे व्यक्तित्व घडवण्याची प्रयोगशाळा चालविली जाते. त्या प्रयोगशाळेत रोज नवनवीन प्रयोग घडत असतात. आणि त्यामुळेच अशा वातावरणात आमचे तन (शरीर) सुदृढ बनले आहे आणि आमच्या मनाच्या कक्षाही रुंदावल्या आहेत असे मला वाटते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न 2.
तुम्हांला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
उत्तरः
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या युगात आमचे तन सुदृढ झाले आहे. आमच्या मनाने नवीन विचार स्वीकारले असून त्याची कक्षा रुंदावली आहे. येथे नवीन आदर्श, नवीन मूल्य या तत्त्वांची रुजवणूक झाली आहे. ही नव विचारांची धारा आमच्या नसानसांत व रगारगांत वाहते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमच्या मनात नवीन स्वप्ने व नवीन आशा निर्माण होऊ लागल्या आहेत. हीच आमच्या प्रगतीची नवीन परिभाषा आहे असे मला वाटते.

प्रश्न 3.
‘मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात’ या ओळीचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा.
उत्तरः
आपल्या समाजाला लागलेली किड म्हणजे ‘भेदभाव’ होय. समाजातील सर्वच ठिकाणी सर्व प्रकारचा भेदभाव पहावयास मिळतो. त्यामुळे आपल्या समाजाची पर्यायाने आपल्या देशाची प्रगती होताना दिसत नाही. माणूस म्हणून घ्यायचे असेल तर समाजातील हा भेदभाव समूळ नष्ट करावा लागेल आणि म्हणून कवी म्हणतात, की परिश्रमाने, अभ्यासाने आपल्या देशाला श्रेष्ठ, प्रगत बनवायचे असेल तर आपण सर्वांनी सारे भेद विसरून मानवतेच्या युगात जायला पाहिजे.

हा मला कळलेला वरील ओळींचा सरळ अर्थ आहे. ‘गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात’ या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. उत्तरः नव्या युगाच्या आश्वासक वातावरणात देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्यासाठी येथील गुरुजनांची अमूल्य अशी शिकवण या स्पर्धेच्या युगात महत्त्वाची आहे. अशाप्रकारे कला-गुणांच्या या क्षितीजावरती ही अलौकिक बुद्धिमत्तेची प्रभात झालेली आहे. असा या ओळींचा अर्थ आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न 4.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती करा.
उत्तरः
1. कवी/कवयित्रीचे नाव – किशोर बळी
2. कवितेचा रचनाप्रकार – स्फूर्ती काव्य
3. कवितेचा काव्यसंग्रह – प्रस्तुत कविता किशोर, फेब्रुवारी 2017 या मासिकातून घेतली आहे.
4. कवितेचा विषय – देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहेत.

5. कवितेतून व्यक्त होणारा भाव –
नव्या युगात गुरूजनांच्या अमूल्य शिकवणूकीतून आमच्या अस्तित्वाची पायाभरणी होते. नवीन मूल्यांची, नवीन तत्त्वांची विचारधारा आमच्या नसानसांत वरगारगांत वाहत आहे. सतत अभ्यास करून आपण आपल्या देशला प्रगतीपथावर नेऊया आणि आपल्यातील सर्वप्रकारचा भेदाभेद विसरून नव्या मानवतेच्या युगात आपण प्रवेश करुयात. असा भाव येथे कवी प्रकट करतात.

6. कवी/कवयित्रीची लेखन वैशिष्ट्ये –
कवीने आपल्या काव्यातून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगाचे वर्णन करताना तशीच आवाहनात्मक भाषा वापरली आहे. नभात-प्रभात-युगात, मनोहर-सुंदर-निरंतर, युगात-प्रभात-रगारगांत अशा सारख्या यमक जुळवणाऱ्या शब्दांचा वापर करून कवितेत गेयता आणण्याचा प्रयत्न केला आहे. भव्य-पटांगण, अमूल्य-शिकवण, नवे-युग यांसारखी विशेषणे व विशेष्ये यांचा वापर करून कवितेतून त्या-त्या नामांची भव्यता स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

7. मध्यवर्ती कल्पना –
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात मुलांपुढे ज्ञानाची नवीनवी दालने खुली होत आहेत. अशा वातावरणात नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी त्यांना मिळत आहेत, अशा वातावरणात मुलांच्या विचाराच्या कक्षा रुंदावत आहेत. नवीन स्वप्ने, नवीन आशा हीच आजच्या प्रगतीची परिभाषा आहे. सतत अभ्यास, सतत प्रगती करून देशाला प्रगतीपथावर नेऊन सर्वप्रकारचे भेदाभेद मिटवूया असा भाव या कवितेतून कवीने व्यक्त केला आहे.

8. कवितेतून व्यक्त होणारा विचार –
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात ज्ञानाची नवीनवी दालने खुली होत आहेत. नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत. अशा आश्वासक वातावरणात भेदभेद विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहेत.

9. कवितेतील आवडलेली ओळ –
हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात कला-गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

10. कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे –
आजकालची नवी पिढी ही आधुनिक विचारांनी भारलेली, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जगाच्या एक पाऊल पुढे टाकणारी अशी आहे. परंतु या पिढीला कोणत्याही गोष्टीची आत्मीयता दिसत नाही. आदर, मान, सन्मान अशा नैतिक मल्यांचा न्हास होताना दिसत आहे. अशा वातावरणात नव्या पिढीला पुन्हा एकदा ही कविता आपल्या गुरुजनांची शिकवण आठवण्यास भाग पाडते.

आपले मन, व्यक्तीत्व कसे विशाल करावे याचे भान कविता करून देते. नव्या पिढीची नवी स्वप्ने, नव्या आशा पूर्ण करायच्या असतील तर त्याला परिश्रम, अभ्यास करावाच लागेल असे ही कविता सांगते. शेवटी आधुनिक विचाराने भारलेले आपण सारा भेद मिटवून माणूसकी फक्त टिकवून ठेवू असे सांगते. म्हणून ही कविता मला आवडते.

11. कवितेतून मिळणारा संदेश –
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात तरुण पिढीला स्वत:मधील कलागुण विकसित करण्यासाठी अनेक नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपण आपल्या गुरूजनांचा मान ठेवून, त्यांच्या शिकवणीने पुढे पुढे वाटचाल करत समाजातील हर प्रकारचा भेद नष्ट करत देशाचे भविष्य उज्ज्वल करुया. असा संदेश या कवितेतून आपणास मिळतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा

प्रश्न 1.
हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात
कला-गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
उत्तर:
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे. अशा या नव्या युगाच्या क्षितिजावरती एका वेगळ्या अलौकिक ज्ञानाची पहाट उगवलेली आहे असे कवीने वेगवेगळ्या अलंकारिक भाषेत प्रगट केलेले दिसते. कवीने येथे निसर्ग व आधुनिक माणूस यांची सांगड घातली आहे.

प्रश्न 2.
भव्य पटांगण, बाग मनोहर
फुला-पाखरांचे जग सुंदर
आपुलकीचा सुवास पसरे
मनामनांतून इथे निरंतर
गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात,
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
उत्तर:
कवी या कडव्यात आपल्या काव्यमय चमत्कृतीपूर्ण रचनेने सृष्टीतील विविध घटकांना वेगवेगळी वैशिष्ट्ये लावत आहेत असे दिसते. सृष्टी म्हणजे त्याला भव्य पटांगण वाटते. तेथील झाडे-झुडपे, शेत-मळे, डोंगर-दन्या त्याला बाग-बगीच्या सारखे वाटतात. या बागेत वावरणारे किटक, फुलपाखरे, पशू-पक्षी यांचे अस्तित्व सुंदर भासते.

येथील सर्व सजीव सृष्टीत आपुलकी, आपलेपणा भरल्यासरखा वाटतो आणि त्याच आपुलकीचा सुवास प्रत्येकाच्या मनामनात सतत आहे असे वाटते. या स्पर्धेच्या युगात गुरूजनांनी दिलेल्या शिकवणीला तो मौल्यवान मानतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

प्रश्न 3.
पायाभरणी अस्तित्वाची
प्रयोगशाळा व्यक्तित्वाची
तन सुदृढ, मन विशाल होई
इथे रुजवणूक त्या तत्त्वांची
विचारधारा तीच वाहते नसानसांत, रगारगांत,
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
उत्तर:
या कडव्यातून कवीला वीररसाचा प्रत्यय येताना दिसतो. गुरूजनांनी शिकवलेल्या अमूल्य शिकवणूकीतून या सृष्टीत जेव्हा जन्माला आलो तेव्हा त्याची जाणीव होऊन भूतलावरचे आमचे अस्तित्व कसे व किती आहे हे आम्हांला समजले आहे. त्याचबरोबर या सृष्टीच्या शाळेत अनेक नवे-नवे प्रयोग घडत असतात. त्यामुळे आमची जडण – घडण होते असे कवी सांगतात.

या सर्वांमुळे आमचे शरीर सुदृढ व मन विशाल होत आहे असे कवी वर्णन करतात. तसेच जी विचारसरणी आहे, त्याची जी शिकवण आहे ती आमच्या नसानसांत व रगारगांत वाहते असे म्हणून कवीने वीर रसाचे वर्णन केले आहे.

प्रश्न 4.
नवीन स्वप्ने, नवीन आशा
ही प्रगतीची नवपरिभाषा,
परिश्रमाने, अभ्यासाने
उन्नत बनवू आपुल्या देशा.
मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.
उत्तर:
कवीने या कडव्यातून, आपल्या रचनेच्या माध्यमातून एक आशा व्यक्त केलेली दिसते. प्रस्तुत कवितेत नवीन स्वप्ने, नवीन आशा स्वत:जवळ बाळगून प्रगतीची जी नवी परिभाषा तयार करण्यात आलेली आहे. तिच्यायोगे आपण परिश्रम व अभ्यास करून आपल्या देशाची प्रगती करूया आपल्या देशाची शान वाढवूया.

आपल्या समाजात पसरलेला जो भेद आहे त्याला हद्दपार करून नव्या मानवतेच्या युगात पदार्पण करू असे कवी सांगतात. या वर्णनावरून कवीच्या मनातील आशावाद व राष्ट्रभक्ती हे दोन गुण प्रकर्षाने निदर्शनास येतात.

प्रभात Summary in Marathi

काव्यपरिचय :

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात ज्ञानाची नवीनवी दालने खुली होत आहेत. नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत. अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहेत.

The modern era of science and technology has opened new ways of knowledge for young generation. The new generation is getting new opportunities to develop their skills. In this promising atmostphere, the poet has asked everyone to forget differences and take our nation towards success.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

भावार्थ :

हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात
कला-गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

हे युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. या नव्या युगात ज्ञानाचा प्रकाश संपूर्ण आकाशात पसरलेला आहे. अशा या युगाच्या क्षितिजावरती कला-गुणांची एका उच्च प्रकारच्या | ज्ञानाची रम्य अशी पहाट उगवलेली आहे.

भव्य पटांगण, बाग मनोहर
फुला-पाखरांचे जग सुंदर
आपुलकीचा सुवास पसरे
मनामनांतून इथे निरंतर.

गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात,
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

फुला-पाखरांनी भरलेल्या अशा या सुंदर जगात भव्य असे पटांगण आहे. सुंदर अशी बाग आहे. येथील प्रत्येकाच्या मनात आपुलकीचा एक सुंदर सुवास निरंतर पसरलेला आहे. येथील गुरुजनांनी दिलेली शिकवण अमूल्य अशीच आहे. त्या शिकवणूकीची किंमत करता येत नाही. अशा प्रकारे या नव्या कला-गुणांनी भरलेल्या युगाच्या क्षितिजावर एक सुंदर अशी अलौकिक बुद्धिमत्ता घेऊन ही पहाट उगवलेली आहे.

पायाभरणी अस्तित्त्वाची
प्रयोगशाळा व्यक्तित्वाची
तन सुदृढ, मन विशाल होई
इथे रुजवणूक त्या तत्त्वांची
विचारधारा तीच वाहते नसानसांत,
रगारगांत, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

या नव्या युगात गुरुजनांच्या अमूल्य शिकवणीतून आमच्या अस्तित्वाची पायाभरणी होते. येथे आमचे व्यक्तित्व घडवण्याची प्रयोगशाळा चालते. अशा वातावरणात आमचे शरीर सुदृढ बनले आहे. मन विशाल होत आहे. आमच्या मनाच्या कक्षा रुंदावत आहेत. अशा वातावरणात आमच्यामध्ये आदर्शाची – मूल्यांची रुजवणूकच होत आहे. याच आदर्शाची – मूल्यांची, नवीन तत्त्वांची विचारधाराआमच्या नसानसांत वरगारगांत वाहत आहे. अशा प्रकारे या नव्या युगात कला-गुणांच्या क्षितिजावर अलौकिक बुद्धिमत्तेची (प्रतिभेची) ही नवी पहाट उगवलेली आहे.

नवीन स्वप्ने, नवीन आशा
ही प्रगतीची नवपरिभाषा,
परिश्रमाने, अभ्यासाने
उन्नत बनवू आपुल्या देशा.
मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

या नव्या युगात नवीन स्वप्ने, नवीन आशा हीच आमच्या प्रगतीची नवी परिभाषा (व्याख्या) आहे. परिश्रम (कष्ट) करून, सतत अभ्यास करून आपण आपल्या देशाला प्रगतीपथावर | घेऊन जाऊया. आपल्यातील सर्व प्रकारचे भेदाभेद मिटवून नव्या विचारांच्या नव्या मानवतेच्या युगात प्रवेश करूया. अशा प्रकारे कलागुणांच्या या नव्या युगाच्या क्षितीजावर अलौकिक बुद्धिमत्तेची (प्रतिभेची) ही नवी पहाट उगवलेली आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 3 प्रभात

शब्दार्थ :

  1. तेज – प्रकाश – light
  2. युग – कालखंड – an era
  3. नभ – आकाश, गगन – sky
  4. कलागुण – अंगातील कौशल्य – skill
  5. प्रतिभा – अलौकिक बुद्धिमत्ता – genius
  6. प्रभात – पहाट – dawn
  7. भव्य – उत्तुंग, प्रशस्त – grand
  8. पटांगण – मोठे आवार, मैदान – a big open space, a courtyard
  9. बाग – बगीचा, उदयान – garden
  10. मनोहर – मनोवेधक, आकर्षक- attractive, charming
  11. आपुलकी – जवळीक, जिव्हाळा, आपलेपणा – affection, attachment
  12. सुवास – सुगंध – fragrance
  13. निरंतर – अखंड, नेहमी – always
  14. अमूल्य – बहुमोल, मौल्यवान – precious
  15. तन – शरीर, तनू – body
  16. सुदृढ – सशक्त, बळकट – healthy and strong
  17. नस – शीर, नाडी – vein
  18. रगारगात – पूर्ण शरीरात – in full body
  19. नव – नवीन – new
  20. परिभाषा – व्याख्या – definition
  21. उन्नत – उंच, श्रेष्ठ – raised, eminent

टीप :

क्षितीज – आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखे भासते ती वर्तुळकार मर्यादा.

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर

Balbharti Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Sulabhbharati Chapter 4 गाँव-शहर Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 4 गाँव-शहर Textbook Questions and Answers

सूचना के अनुसार कृतियाँ करो:

तुलना कीजिए।

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर 1
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर 5

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर

उचित जोड़ियाँ मिलाइए 

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर 4
Answer:
१- शहर
२ – गांव

कृति पूर्ण कीजिए।

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर 2
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर 10

Question 2.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर 3
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर 11

एक शब्द में उत्तर लिखिए।

Question 1.
ठसाठस भरे हुए
Answer:
शहर

Question 2.
पत्ते झरा हुआ वृक्ष
Answer:
पीपल

Question 3.
बदले-से लगते हैं
Answer:
सुर

Question 4.
जहाँ तिल रखने की जगह नहीं हैं
Answer:
शहर

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर

पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

तुलना कीजिए।
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर 1
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर 8

एक शब्द में उत्तर लिखिए।

Question 1.
लँगड़ाकर चलने वाली
Answer:
गैया

Question 2.
सड़कों ने खा डाले
Answer:
गैया के खुर

Question 3.
गेहूँ के खेतों में घमाने वाली
Answer:
गिल्ली (गिलहरी)

Question 4.
पद्यांश में प्रयुक्त एक शहर
Answer:
सूरत

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर

भाषाबिंदु

पाठ्यपुस्तक के पाठों से विलोम और समानार्थी शब्द ढूँढकर उनकी सूची बनाइए और उनका अलग-अलग वाक्यों में प्रयोग कीजिए।
Answer:
नीचे समानार्थी और विलोम शब्दों की सूची दी जा रही हैं। विद्यार्थी इनका वाक्यों में प्रयोग स्वयं करेंगे।
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर 9

उपयोजित लेखन

वृक्ष और पंछी के बीच का संवाद लिखिए ।
Answer:
वृक्ष और पंछी के बीच का संवाद निम्नलिखित रूप में है:

वृक्षः हे पंछी! अब मैं तुम्हें छाँव देने लायक नहीं रहा। मेरे सारे पत्ते झड़ गए हैं। मेरी टहनियों को निष्ठुर मानव ने अपने स्वार्थवश काट डाला है।
पंछी: मैं जानता हूँ वृक्षराज! यह मानव बहुत ही निर्दयी है। आखिर एक दिन उसे अपने किए की सजा जरूर मिलेगी।
वृक्षः नहीं नहीं, हे पंछी! तुम ऐसा मत सोचो। मुझे तो मानव की करतूतों पर तरस आ रहा है।
पंछी: आपके साथ इतना कुछ बुरा होने के बाद भी आप उस मानव के लिए अच्छा ही सोच रहे हैं। यह तो आपकी उदारता है।
वृक्षः सोचूँ नहीं तो क्या करूँ? शहरीकरण की इस प्रक्रिया में उसने तो वन-जंगलों को काटने का काम शुरू कर दिया है।
पंछीः मानव को भविष्य में इसका बहुत ही बड़ा परिणाम भुगतना पड़ेगा।
वृक्षः हाँ, इस बात को मैं जानता हूँ। लेकिन उसे कौन समझाएगा?
पंछीः इस मानव ने तो हमें भी बेघर कर दिया है । मेरे सारे भाई-बहन न जाने कहाँ चले गए हैं?
वृक्षः सच कह रहे हो तुम। यदि इस प्रकार पर्यावरण का विनाश हो रहेगा, तो इस सुंदर धरती का संपूर्ण अस्तित्व खतरे में जाएगा।
पंछी: अब तो मानव को सीख लेनी चाहिए और उसे अत्यधिक संख में वृक्ष लगाने चाहिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर

कल्पना पल्लवन

‘भारतीय संस्कृति के दर्शन देहातों में होते हैं।’ इस तथ्य पर अपने विचार लिखिए।
Answer:
भारतीय संस्कृति में आस्तिक उदारता की भावना पाई जाती है। हमारी संस्कृति अत्यंत विशाल, समृद्ध व प्राचीन है। बड़ों के प्रति आदर व श्रद्धा भारतीय संस्कृति का बहुत ही बड़ा सिद्धांत है। भारत में नदियों व पीपल जैसे वृक्षों तथा सूर्य व अन्य प्राकृतिक देवी-देवताओं की पूजा करने का क्रम शताब्दियों से चला आ रहा है। भारतीय संस्कृति के दर्शन शहरों की अपेक्षा देहातों में होते हैं। स्वयं गांधीजी का यह कथन प्रसिद्ध है ‘यदि किसी विदेशी व्यक्ति को भारतीय संस्कृति का सच्चे अर्थ में दर्शन करना है, तो उसे गाँव की ओर बढ़ना चाहिए।’ सचमुच आज भी हमारे देहातों में पुराणों परंपरा एवं मान्यता को सर्वोच्च स्थान दिया जाता है।

देहातों में आज भी त्योहारों को पारंपरिक पद्धति से मनाया जाता है। देहातों में आज भी खशी के पर्वो पर लोककला एवं लोकगीतों का आयोजन किया जाता है। देहातों में जितना अधिक बल आध्यात्मिकता पर दिया जाता है. उतना शहरों में नहीं। देहातों में रहने वालों का जितना अधिक विश्वास ईश्वर पर होता है; उतना शहर में रहने वालों का नहीं होता। इसलिए कहा गया है कि भारतीय संस्कृति के दर्शन देहातों में होते हैं।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 4 गाँव-शहर Additional Important Questions and Answers

निम्नलिखित पद्यांशों का भावार्थ लिखिए ।

Question 1.
बदला-बदला ……………. टुकुर-टुकुर।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि प्रदीप शुक्ल द्वारा लिखित ‘गाँव-शहर’ इस कविता से ली गई हैं। कवि ने गाँव व शहर के जीवन में जमीन आसमान का अंतर महसूस किया है। उसे स्पष्ट करते हुए कवि कहते हैं कि गाँव व शहर का मौसम बिल्कुल बदला-बदला-सा प्रतीत हो रहा है। उनमें भारी परिवर्तन होता दिखलाई दे रहा है। गाँव व शहर का नक्शा बदलता हुआ दिखाई दे रहा है। शहर अपनी आँखें फाड़कर अपने बदलते नए रूप को देख रहा है और साथ में गाँव भी एकटक नजरे गड़ाकर अपने बदलते विरान रूप की ओर देख रहा है।

Question 2.
तिल रखने की. ……………. झरे हुए।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि प्रदीप शुक्ल द्वारा लिखित ‘गाँव-शहर’ कविता से ली गई हैं। कवि के मतानुसार शहर में भीड़-भाड़ है। वहाँ पर लोगों को रहने के लिए पर्याप्त जगह नहीं है। शहर में इतनी भीड़ है कि वहाँ तिल रखने के लिए भी जगह नहीं है। गाँव में पीपल के पेड़ के पत्ते झर गए हैं।

Question 3.
मेट्रो के खंभे. ………………….. टुकुर-टुकुर।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि प्रदीप शुक्ल द्वारा लिखित ‘गाँव-शहर’ कविता से ली गई हैं। शहर में मैट्रो के खंभे के नीचे सोकर परमेश्वर नाम का एक व्यक्ति बहुत ही दयनीय स्थिति में रात गुजारता है। एक ओर शहर अपनी आँखें फाड़कर अपने नए रूप को देख रहा है और दूसरी ओर गाँव एकटक नजरे गड़ाकर अपने बदलते रूप को निहार रहा है।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर

सत्य या असत्य लिखिए।

Question 1.
गाँवों का शहरीकरण हो रहा है।
Answer:
सत्य

Question 2.
शहर के लोग गाँव जाकर नौकरी कर रहे हैं।
Answer:
असत्य

पद्यांश के आधार पर वाक्य पूर्ण कीजिए।

Question 1.
सुरसतिया खेती करने में असमर्थ हैं क्योंकि –
Answer:
सुरसतिया खेती करने में असमर्थ हैं क्योंकि उसके दोनों जवान बेटे नौकरी करने के लिए सूरत गए हैं।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर

समझकर लिखिए।

Question 1.
पद्यांश में प्रयुक्त एक प्राणी का नाम
Answer:
गिल्ली (गिलहरी)

निम्नलिखित पद्यांशों का भावार्थ लिखिए।

Question 1.
इधर शहर में ……………………. बुकुर-पुकुर।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि प्रदीप शुक्ल द्वारा लिखित ‘गाँव-शहर’ कविता से ली गई हैं। कवि के मतानुसार शहर की तो बात कुछ और ही है। आँख खुलते ही शहर की दुनिया भागम-भाग में व्यस्त हो जाती है। शहर में सर्वत्र भीड़-भाड़ है। किसी के पास किसी के लिए समय नहीं हैं। वहाँ गाँव में रामदीन नामक (ग्रामीण व्यक्ति) एक किसान रेडियो पर स्टेशन जोह रहा है। वह रेडियो पर स्टेशन मिलने की प्रतीक्षा कर रहा है। उसकी बातें सुनकर कवि का हृदय काँपने लगा है।

Question 2.
सुरसतिया ………… घमाने।
Answer:
प्रस्तुत पंक्तियों कवि प्रदीप शुक्ल द्वारा लिखित ‘गाँव-शहर’ इस कविता से ली गई हैं। गाँव से शहरों की तरफ पलायन हो रहा है। सरस्वती के दोनों लड़के गाँव से सूरत शहर में नौकरी करने के लिए गए हैं। अब सरस्वती के खेत में गिलहरी धूप खाने बैठ गई है। अब उसके खेतों में कोई नहीं जाता क्योंकि उसके दोनों बच्चे शहर गए हैं और उसके खेत यूँ ही परती (बिना जोती-बोई जमीनी) पड़े हुए हैं।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 गाँव-शहर

Question 3.
लँगड़ाकर ……………………. टुकुर-टुकुर।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि प्रदीप शुक्ल द्वारा लिखित ‘गाँव-शहर’ इस कविता से ली गई हैं। कवि के मतानुसार गाँवों का शहरीकरण हो रहा है; कायापलट हो रहा है। परिवर्तन व विकास की होड़ में अब गाँव भी पीछे नहीं रह गए हैं। गाँव से मिट्टी, धूल अब नदारद हो गई है। गाँव में पक्की सड़कों का निर्माण होने लगा है। उन सड़कों पर चलते समय गैया के खुरों को तकलीफ पहुंच रही है। वह लँगड़ाकर चलने लगी है। शहर अपनी आँखें फाड़कर अपने नए रूप को देख रहा है और साथ में गाँव भी एकटक नजरे गड़ाकर अपने बदलते रूप की ओर देख रहा है।

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 7 नातवंडांस पत्र Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र Textbook Questions and Answers

1. आकृत्या पूर्ण करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 1

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 4

प्रश्न 1.
आकृत्या पूर्ण करा.
उत्तरः

(अ)
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 2

आ.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 3

इ.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 5

2. एका शब्दांत उत्तरे लिहा. 

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 6

प्रश्न 1.
एका शब्दांत उत्तरे लिहा.
उत्तरः
(अ) लेखक जेथे शिकले ते गाव – [सांगली]
(आ) लेखकाला मिळालेला पुरस्कार – [अर्जुन पुरस्कार]
(इ) खास व्यायामासाठीच असलेले ठिकाण – [जिम]
(ई) लेखकाचा आवडता खेळ – [बॅडमिंटन]

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

3. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्त्व.
उत्तरः
लेखकाच्या आयुष्यात व्यायामाचे खूप महत्व आहे. त्यांच्या मते, प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण न चुकता दोन वेळेस जेवतो. त्याप्रमाणे व्यायामही आपण न चुकता केला पाहिजे. वेळ नाही ही सबब सांगू नये. खुल्या मैदानावरील व्यायाम, क्लबमधील व्यायाम अथवा जिममधील व्यायाम कोणत्याही प्रकारचा व्यायाम दिवसांतून किमान तास – दोन तास करावा असे लेखक आवर्जून सांगतात लेखक वयाच्या 66 व्या वर्षी सुद्धा न चुकता व्यायाम करतात.

प्रश्न आ.
खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णय क्षमता वाढवतो.
उत्तरः
खेळामुळे आपल्या आयुष्याला शिस्त येते. प्रसगांचा सामना कसा करावा हे कळते. खेळ आपल्याला कसे हरायचे हे तर शिकवतातच व जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात. कोणीही न शिकवता आपण टेनिसमध्ये प्रतिस्पर्ध्यानं टोलवलेला चेंडू रेषेच्या आत आहे की बाहर, हे स्वत:चा पडताळतो व त्याप्रमाणे तो खेळायचा का सोडून दयायचा हे ठरवतो, त्याप्रमाणे आपल्यासाठी चांगले काय व वाईट काय हे ही आपणच ठरवायला शिकू लागतो. खेळामुळे निर्णय क्षमता वाढते व आपण स्वावलंबी होतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

4. गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्या संदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.

प्रश्न 1.
गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्या संदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
उत्तरः
दरवर्षी गणपतीसाठी गावाला जाणे हा आमचा नेम आहे. मागील वर्षीदेखील या निमित्ताने कोकणात जाण्याची वेळ आली. पाऊस चांगलाच झाला असल्यामुळे डोंगर हिरवा शालू परिधान करून दिमाखात उभा होता. कोकणात सूर्योदय पाहण्याची मज्जा काही औरच. पूर्व दिशेला पसरणारा लाल गुलाबी रंग मन मोहून टाकतो. शेतांच्या कामांची लगबग सुरू असते. काका व भावंडांसोबत नदीवर जाण्याचा कार्यक्रम ठरलेला, नदीचे थंड पाणी व वर मोकळे निरभ्र आकाश हा योग म्हणजे दुधात साखरच, एकूणच गणपतीच्या निमित्ताने पाहायला मिळणारे निसर्गसौंदर्य नजरसुखच म्हणता येईल.

खेळ्या शब्दांशी.

(अ) खालील तक्ता पूर्ण करा.
(आ) खालील वाक्ये वाचा व त्याआधारे तक्ता पूर्ण करा.

प्रश्न अ.
खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 7
उत्तरः

एकवचनअनेकवचन
पुस्तकपुस्तके
गावगावे
मैदानेमैदान
नदीनदया

आ.
खालील वाक्ये वाचा व त्याआधारे तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 8
उत्तरः

नामसर्वनामविशेषणक्रियापद
सांगलीहेमहाराष्ट्रातलेआहे
गावतुमचेकळते
तुम्हाला

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

चर्चा करूया :

‘वनडे क्रिकेटची मॅच बघत असताना प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांबाबत मित्रांशी चर्चा करून यादी तयार करा.

लिहिते होऊया :

खालील मुद्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 11
खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक दया.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

वाचा :

खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक दया.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदुःखाचे क्षण नेहमीच येत असतात. दुःखाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हाला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हाला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही.

अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते. नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हाला नक्कीच दूर ठेवील.

यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्या दुःखात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दुःख सहज हलके करू शकतो. असे सुखदुःखाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

पत्रलेखन :

पत्र हे आपल्या मनातले भाव/विचार दुसऱ्यापर्यंत लिखित स्वरूपात पोहोचवायचे उत्तम साधन आहे. पत्रलेखनाच्या विषयानुसार पत्राचे दोन प्रमुख प्रकार पडतात.

  1. औपचारिक पत्र
  2. अनौपचारिक पत्र

यापूर्वीच्या इयत्तांमध्ये तुम्हांला ‘अनौपचारिक’ या पत्र प्रकारांची ओळख झालेली आहे. आता आपण ‘औपचारिक’ __ पत्रप्रकाराची ओळख करून घेणार आहोत.
लक्षात घ्या- आजच्या तंत्रज्ञान युगात फोनचा वापर वाढल्यामुळे पत्र लिहिणे कमी झाले आहे. तरीही आपल्याला अर्ज करणे, मागणी करणे, विनंती करणे अशा काही कारणांसाठी पत्र लिहिणे आवश्यक असते व पत्रलेखन कौशल्य प्राप्त होण्यासाठी या इयत्तेत तुम्हांला औपचारिक पत्रलेखनाचा अभ्यास करायचा आहे. आता आपण औपचारिक पत्रलेखनाचे स्वरूप समजून घेऊया.
औपचारिक पत्रलेखनासाठी आवश्यक गोष्टी :

  1. ज्यांना पत्र लिहायचे आहे त्यांच्या पदाचा शिष्टाचारपूर्वक उल्लेख करावा.
  2. भाषा सरळ, सुगम, सुस्पष्ट व विषयानुरूप असावी.
  3. पत्रात केवळ मुख्य विषयाबाबतच लिहावे.
  4. ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचे पद, वय, योग्यता, शिक्षण इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन योग्य भाषेचा वापर करावा.
  5. पत्राची भाषा लेखननियमांनुसार असावी.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

औपचारिक पत्र लिहिण्यासाठी खाली दिलेल्या प्रारूपाचा अभ्यास करा.

औपचारिक पत्र प्रारूप :

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 9
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 10

कृती- वरील प्रारूपाचा अभ्यास करून खालील विषयावर पत्रलेखन करा.
तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे 10 दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्गशिक्षकांना लिहा.

टीप : औपचारिक व अनौपचारिक दोन्ही प्रकारची पत्रे आज तंत्रज्ञानाच्या साहाय्याने म्हणजे ईमेलद्वारा पाठवली जातात. ईमेल पाठवण्याचे पत्राचे प्रारूप व तंत्र जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

भाषासौंदर्य :

आलंकारिक शब्दांची रचना करून भाषेचे सौंदर्य वाढवता येते. आपले विचार अधिक परिणामकारक, अधिक आकर्षक होण्यासाठी आलंकारिक शब्दांचा उपयोग केला जातो. खाली काही आलंकारिक शब्द दिलेले आहेत. त्यांचा अभ्यास करा व लेखनात उपयोग करा. या शब्दांप्रमाणे इतर काही आलंकारिक शब्दांची यादी तयार करा.

  • गळ्यातला ताईत – अत्यंत प्रिय व्यक्ती
  • बाळकडू – लहानपणीचे संस्कार
  • काथ्याकूट – निष्फळ चर्चा अष्टपैलू – अनेक बाबींमध्ये प्रवीण
  • अळवावरचे पाणी – अल्प काळ टिकणारे
  • अजातशत्रू – ज्याला कोणी शत्रू नाही असा
  • झाकले माणिक – गुणांचे प्रदर्शन न करणारा गुणी मनुष्य
  • इतिश्री – शेवट
  • अक्षरशत्रू – निरक्षर, अशिक्षित

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र Important Additional Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती

करा. कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.

i.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 12

ii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 13

iii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 14

प्रश्न 2.
कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. मी माझे ……………. कसे घालवले ते तुम्हाला सांगावे. (लहानपण, म्हातारपण, तरुणपण, बालपण)
  2. मी शिकायला ……………. होतो. (मिरजेला, सांगलीला, पुण्याला, कोल्हापुरला)
  3. सांगली हे ……………. तले एक गाव आहे. (तमिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, बंगाल)

उत्तर:

  1. बालपण
  2. सांगलीला
  3. महाराष्ट्र

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न i.
लेखकाच्या शाळेची वैशिष्ट्ये काय होती?
उत्तर:
लेखकाच्या शाळेला खूप मोठे मैदान होते आणि त्याजवळ एक बाग होती.

प्रश्न ii.
लेखक बागेत काय काय करायचे ?
उत्तर:
लेखक बागेत मनसोक्त खेळायचे, हुंदडायचे, झाडांवर चढायचे, पाऊस आला की त्यात चिंब भिजायचे.

प्रश्न iii.
सुट्टीमध्ये नातवंडांनी काय करावे असे लेखकाला वाटते?
उत्तर:
सुट्टीमध्ये नातवंडांनी मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानांवर किंवा छोट्या गावी जावे असे लेखकाला वाटते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न iv.
शाळेच्या मैदानाजवळ काय होते?
उत्तर:
शाळेच्या मैदानाजवळ बाग होती.

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.

i.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 15

ii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 16

कारणे क्या.

प्रश्न 1.
लेखकाला पत्र लिहावे वाटले, कारण….
उत्तर:
लेखकाला नातवंडांशी प्रत्यक्षात बोलताना मोकळेपणाने, मनासारखे बोलता येईलच असे वाटत नव्हते. म्हणूनच त्यांना नातवंडांना उद्देशून पत्र लिहावे वाटले.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा. प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने, मनासारखे बोलता येतेच असे नाही. म्हणून वाटले, की तुम्हाला हे पत्र लिहावे.
उत्तर:

  • सारखे – शब्दयोगी अव्यय
  • म्हणून – उभयान्वयी अव्यय
  • हे – सर्वनाम
  • लिहावे – क्रियापद

प्रश्न 2.
जंगलातील विविध पशुंचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो.
उत्तर:

  • आवाज – नाम
  • हा – सर्वनाम
  • मजेशीर – विशेषण

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न 3.
खालील विशेषण व विशेष्यांच्या जोड्या जुळवा.

विशेषणविशेष्य
1.  मनसोक्त(अ) आकाश
2.  मोठे(आ) नदी
3.  मोकळे(इ) मैदान
4.  वाहती(ई) गप्पा

उत्तर:

विशेषणविशेष्य
1.  मनसोक्त(ई) गप्पा
2.  मोठे(इ) मैदान
3.  मोकळे(अ) आकाश
4.  वाहती(आ) नदी

प्रश्न 3.
खालील शब्दांचे लिंग बदला.

  1. मित्र – [ ]
  2. शिक्षिका – [ ]
  3. आई – [ ]
  4. पणजोबा – [ ]

उत्तर:

  1. मित्र – [मैत्रिणी]
  2. शिक्षिका – [शिक्षक]
  3. आई – [वडील]
  4. पणजोबा – [पणजी]

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न 4.
खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.

  1. बालपण – [ ]
  2. बाग – [ ]
  3. पक्षी – [ ]
  4. नदी – [ ]

उत्तर:

  1. लहानपण
  2. बगीचा
  3. खग
  4. सरिता

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
थंड हवेच्या ठिकाणी तुम्ही कधी गेला आहात का? तुमचा अनुभव सांगा.
उत्तर:
गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सहकुटुंब महाबळेश्वराला गेलो होतो. सातारा जिल्ह्यातील हे गिरीस्थान महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी, रासबेरी यांचा आस्वाद घेताना खूप मज्जा आली. विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लॉडनिंग पॉइंट या महाबळेश्वरमधील प्रसिद्ध ठिकाणी भेट देऊन खूप प्रसन्न वाटले. पंचगंगा मंदिर, कृष्णाबाई मंदिर ही मंदिरे फक्त देवांचेच दर्शन घडवत नाही तर सृष्टीचा सुंदर देखावाही इथून पाहता आला. एकंदरीत महाबळेश्वर भेटीचा अनुभव अविस्मरणीय होता.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 17

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न i.
लेखकाला बॅडमिंटनची आवड कधी लागली होती?
उत्तर:
लेखकाला बॅडमिंटनची आवड त्यांच्या लहान वयातच लागली होती.

प्रश्न ii.
लेखक विजेते खेळाडू कसे होऊ शकले ?
उत्तरः
सातत्यपूर्ण परिश्रम करून लेखक विजेते खेळाडू होऊ शकले.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. …………सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले. (राष्ट्रीय, तालुका स्तरीय, जिल्हा स्तरीय, आंतरराष्ट्रीय)
  2. मला …………….. पुरस्कार मिळाला. (खेलरत्न, अर्जुन, ध्यानचंद, द्रोणाचार्य)
  3. खेळ खेळल्यामुळे आपल्या आयुष्यात …………… येते. (शिस्त, समृद्धी, एकाग्रता, कुशलता)
  4. ………………….. आवड मला लहान वयातच लागली होती. (बॅडमिंटनची, क्रिकेटची, हॉकीची, कबड्डीची)

उत्तर:

  1. आंतरराष्ट्रीय
  2. अर्जुन
  3. शिस्त
  4. बॅडमिंटनची

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
ओघतक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 18

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न 2.
उत्तरे क्या.
उत्तर:

  1. लेखकाच्या फोटोत लेखकाच्या – [निरनिराळे चषक हाती असणाऱ्या गोष्टी वढाली]
  2. लेखकाच्या मते दररोज हे – [व्यायाम केले पाहिजे.]
  3. पत्र लिहिताना लेखकाचे वय – [66 वर्षे]

काय घडले ते सांगा.

प्रश्न 1.
लेखकाचा व्यायाम झाला नसेल, तर……
उत्तर:
लेखकाचा व्यायाम झाला नसेल तर त्यांना जेवावेसे वाटत

कारणे क्या.

प्रश्न  1.
‘मला वेळ नाही, ही सबब सांगू नका’ असे लेखक म्हणतात.
उत्तर:
प्रत्येकाने दररोज व्यायाम करावा ही लेखकाची इच्छा आहे. व्यायामासाठी वेळ नाही हे म्हणणे त्यांना पटत नाही. आपण वेळ नाही म्हणून जेवण करायचे थांबत नाही. जेवणासाठी बरोबर वेळ काढतो. असे असताना व्यायामही वेळातवेळ काढून करावा ही इच्छा असल्याने मला वेळ नाही, ही सबब सांगू नका असे लेखक म्हणतात.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

कृती 3: व्याकरण कृती

खालील वाक्यातील अव्यये ओळखून प्रकार लिहा.

प्रश्न i.
माझ्यापुरते बोलायचे तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो.
उत्तरः

  • पुरते : शब्दयोगी अव्यय
  • मध्ये : शब्दयोगी अव्यय
  • फारसा : क्रियाविशेषण अव्यय
  • तर : उभयान्वयी अव्यय

प्रश्न ii.
प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केलाच पाहिजे.
उत्तर:
दररोज – क्रियाविशेषण अव्यय.

खालील वाक्यांत विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न i.
वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का दोन्ही जेवणांसाठी कसा बरोबर वेळ मिळतो
उत्तर:
वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का? दोन्ही जेवणांसाठी कसा बरोबर वेळ मिळतो?

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न ii.
मग तो क्रिकेट टेनिस बॅडमिंटन असा तुम्हाला जो कोणता आवडत असेल तो खेळ असू दे
उत्तरः
मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असा तुम्हांला जो कोणता आवडत असेल तो असू दे.

तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

शब्दविभक्ती प्रत्ययविभक्ती
1. खेळायलालाचतुर्थी एकवचन
2. सातत्यानेनेतृतीया एकवचन
3. आयुष्यातसप्तमी एकवचन
4. वयाच्याच्याषष्ठी अनेकवचन

प्रश्न 2.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. ढाली – [ ]
  2. खेळ – [ ]
  3. सबब – [ ]
  4. वर्ष – [ ]

उत्तरः

  1. ढाली – [ढाल]
  2. खेळ – [खेळ]
  3. सबब – [सबबी]
  4. वर्ष – [वर्ष]

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
व्यायामाचे महत्व व त्याचे फायदे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे दिसून येते. सतत काम, अवेळी जेवण, ताणतणावपूर्ण आयुष्य यांवर मनाला तजेला देणारा व शरीर निरोगी ठेवणारा उपाय म्हणजे व्यायाम, व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना दीर्घ जीवनाचे वरदान मिळते त्यांची कार्यक्षमता वाढते. हाडांची मजबुती, शरीराच्या अवयवांचा समन्वय, नितळ त्वचा यांसारखे अनेक फायदे व्यायामामुळे होतात, व्यायाम करणाऱ्याचे शरीर सुडौल राहते. माणसाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. व्यायामाचे अगणित फायदे आहेत, असे म्हणता येईल.

खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती 1: आकलन कृती

1. आकृतिबंध पूर्ण करा.

i.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 19

ii
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 20

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न i.
लेखकाच्या मते, व्यायामासाठी किती तास काढले पाहिजेत?
उत्तर:
लेखकाच्या मते व्यायामासाठी तास – दोन तास काढले पाहिजेत.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न i..
ई-मेल, इंटरनेटचा काय फायदा होतो?
उत्तरः
ई-मेल, इंटरनेटमुळे आपल्याला घरबसल्या, हवी ती माहिती मिळू शकते.

प्रश्न iii.
लेखक आपल्या नातवंडांना काय सल्ला देतात?
उत्तरः
लेखक आपल्या नातवंडांना मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू न देण्याचा सल्ला देतात.

खालील इंग्रजी शब्दांना उताऱ्यात आलेले मराठी शब्द शोधा.

प्रश्न  1.

  1. ग्राऊंड
  2. सेल्फडिपेंडन्ट
  3. मिडियम ऑफ कॉन्टॅक्ट
  4. बॉल

उत्तर:

  1. मैदान
  2. स्वावलंबी
  3. संपर्कमाध्यमे
  4. चेंडू

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

कृती 2: आकलन कृती

कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वत:चे ……………………….. व्हा. (पालक, शिक्षक, मार्गदर्शक, उद्धारक)
  2. येत्या ……………. तुम्हांला माझ्या शुभेच्छा ! (सहस्रकासाठी, नववर्षासाठी, दशकासाठी, शतकासाठी)

उत्तर:

  1. शिक्षक
  2. सहस्त्रकासाठी

खालील विधानांमागील कारणे शोधा.

प्रश्न 1.
तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वत:चे शिक्षक व्हा.
उत्तरः
लेखकाच्या मते, आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजांमध्ये शिकवून येत नसते. आयुष्यात येणारे प्रत्यक्ष अनुभव खूप काही शिकवून जात असतात. त्याकरता स्वत:बरोबरच आजूबाजूलाही लक्ष देणे गरजेचे असते. म्हणूनच तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वत: चे शिक्षक व्हा, असे लेखक म्हणतात.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न 2.
तुम्ही स्वत:वर अवलंबून राहायला शिकले पाहिजे. स्वावलंबी झाले पाहिजे.
उत्तर:
आयुष्यात शाळा कॉलेजात जे शिकवले जात नाही ते सगळे प्रत्यक्ष अनुभव शिकवत असतात. आपण स्वत:च आपल्याकरिता चांगले काय आणि वाईट काय ते ओळखायला शिकायचे असते. म्हणजे थोडक्यात स्वत: वर अवलंबून राहायला शिकले पाहिजे, स्वावलंबी झाले पाहिजे.

प्रश्न 3.
उत्तर लिहा. तिसऱ्या सहस्त्रकाचे कोणते विशेष लेखकाने सांगितले आहेत.
उत्तरः
तिसऱ्या सहस्त्रकामध्ये संपर्क माध्यमे, दळणवळण आणि संदेशवहनाचा आवाका वाढतो आहे. आता आपल्या घरी, बसल्या जागी, हवी ती माहिती आपल्याला ई-मेल व इंटरनेट द्वारे मिळू शकते. हे तिसऱ्या सहस्त्रकाचे विशेष लेखकाने सांगितले आहेत.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

शब्दमूळ शब्दसामान्यरूप
1. आयुष्यातीलआयुष्यआयुष्यात
2. आवाकाहीआवाकाआवाका
3. मित्रांशीमित्रमित्रां
4. रेषेच्यारेषरेषे

प्रश्न 2.
खालील शब्दांचे त्यांच्या लिंगानुसार वर्गीकरण करा.
व्यायाम, मैदान, शाळा, चेंडू, कुटुंबिय, रेष, ई-मेल
उत्तरः

पुल्लिंगस्त्रीलिंगनपुसकलिंग
1. व्यायामशाळामैदान
2. चेंडूरेषकुटुंबिय
3.  ई-मेल  

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.

  1. खुला × [ ]
  2. शिक्षक × [ ]
  3. स्वावलंबी × [ ]
  4. मित्र × [ ]

उत्तर:

  1. बंद
  2. विदयार्थी
  3. परावलंबी
  4. शत्रू

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.

प्रश्न i.
तुम्हि व्यायामासाठी तास – दोन तास काढलेच पाहीजे.
उत्तर:
तुम्ही व्यायामासाठी तास – दोन तास काढलेच पाहिजे.

प्रश्न ii.
येत्या सहसत्रकासाठी तुम्हांला माझ्या शुभेच्छा!
उत्तर:
येत्या सहस्रकासाठी तुम्हांला माझ्या शुभेच्छा!

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
‘तुमच्या मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका’ या वाक्याचा तुम्हांला कळलेल्या अर्थ लिहा.
उत्तरः
आपण तिसऱ्या सहस्त्रकात प्रवेश केला असून अनेक नवनवीन गोष्टी आपल्याला भुरळ घालत आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली साधने वापरण्यास सोपी असल्याने अशा गोष्टींचा वापर करून आप्तेष्टांशी संपर्कात राहणे सोपे झाले आहे. व्हॉटस्अप फेसबूक, ट्वीट्, इन्स्टाग्राम यांसारख्या अॅप्समुळे आपण कधीही न पाहिलेल्या नातेवाईकांशीही संपर्कात राहत असलो तरी पूर्वीइतके प्रेम, प्रत्यक्ष व्यक्तिगत भेटितला ओलावा त्यातून जाणवत नाही. ते तोंडदेखले नाते उरते. म्हणूनच आपण मित्रांशी, कुटुंबियांशी व्यक्तिगत संपर्क ठेवणे आवश्यक ठरते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

नातवंडांस पत्र Summary in Marathi

पाठपरिचय :

लेखक नंदू नाटेकर हे भारताचे माजी बॅडमिंटनपटू राष्ट्रीय विजेते आहेत. आपल्या नातवंडांशी पत्ररूपाने संवाद साधताना लेखक त्यांना निसर्ग सान्निध्यात गेलेले बालपण, आपली बॅडमिंटनची आवड, त्यासाठी लागणारे सातत्यपूर्ण परिश्रम आणि त्यातून संपादित केलेले उज्ज्वल यश यांविषयी मार्गदर्शन करतात.

The writer of this chapter Nandu Natekar is Famous batminton champion. In this letter, writer narrates to his grandchild about his own childhood memories which had been spent in nature, his love towards badminton, continouous dedication towards it and success gained through it.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

शब्दार्थ :

  1. माया – प्रेम – love
  2. हुंदडणे – फिरणे – to rome
  3. मनसोक्त – मन भरेपर्यंत – to one’s heart’s content
  4. गिरिस्थान – पर्वतावरील ठिकाण – mountain place
  5. थवा – पक्ष्यांचा समूह – flock of birds
  6. आकाश – आभाळ, गगन – sky
  7. नदी – सरिता – river
  8. नजराणा – मौल्यवान भेट – precious gift
  9. चषक व ढाली – trophy & shield
  10. परिश्रम – कष्ट – hardwork
  11. सबब – कारण – reason
  12. स्वावलंबी – स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर – self reliant
  13. सहस्त्र – हजार – thousand
  14. दळणवळण – परस्पर संपर्क – inter – अथवा व्यवहार communication
  15. आवाका – विशालता, आकार – magnitude
  16. व्यक्तिगत – स्वत:पुरते – individual
  17. संपर्क – संबंध – contact

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

वाक्प्रचार :

  1. मजा लुटणे – आनंद घेणे
  2. सामना करणे – तोंड देणे, परिस्थितीला सामोरे जाणे
  3. पडताळून पाहणे – बरोबर असल्याची खात्री करून घेणे

टिप :

अर्जुन पुरस्कार – राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारतर्फे दिला जाणारा महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणजे अर्जुन पुरस्कार होय. ही प्रथा 1961 मध्ये सुरू करण्यात आली. 3 लाख रूपये रोख, कांस्य धातूपासून बनवलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारतातील क्रीडा प्रकार व खेळ यांच्या विकासास उत्तेजन देणे, हा या पुरस्करामागील उद्देश आहे.