Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी

Balbharti Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Sulabhbharati Chapter 9 अनमोल वाणी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 9 अनमोल वाणी Textbook Questions and Answers

सूचना के अनुसार कृतियाँ करो:

कृति पूर्ण करो:

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी 1
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी 3

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी

Question 2.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी 2
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी 4

कविता में इस अर्थ में आए शब्द लिखिए।

  1. ठंडा
  2. कोई
  3. बलराम
  4. दोनों
  5. मक्खन
  6. भाई

Answer:

  1. शीतल
  2. कोय।
  3. हलधर
  4. दोउ
  5. माखन
  6. भैया

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी

‘भोजन का प्रभाव’ – टिप्पणी लिखिए।
Answer:
मनुष्य जिस प्रकार का भोजन खाता है; उसी प्रकार उसका मन हो जाता है। मनुष्य यदि अपनी अच्छी कमाई द्वारा भोजन प्राप्त करता है, तो उसका व्यवहार भी अच्छा ही होगा। यदि दूसरों को फँसाकर भोजन प्राप्त करता है, तो उसके मन में बेईमानी होगी। अर्थात आजीविका प्राप्त करने में हमें सदैव सकारात्मक दृष्टिकोण रखना चाहिए।

उपयोजित लेखन

‘आगे कुआँ पीछे खाई’ कहावत का अर्थ लिखकर उससे संबंधित कोई प्रसंग लिखिए।
Answer:
‘आगे कुआँ पीछे खाई’ कहावत का अर्थ : दोनों ओर मुसीबत होना। विजयपुर शहर में विक्रम सिंह नाम के एक संपन्न व्यक्ति रहते थे। वे पढ़े-लिखे थे और एक बड़ी कंपनी में अधिकारी के रूप में कार्य कर रहे थे। उनका करीबन तीन लाख रूपया वेतन था। परिवार में पत्नी और दो बेटे थे। उनका छोटा व सुखी परिवार था। उनके पास आलिशान बंगला, आकर्षक गाड़ियाँ व जमीन-जायदाद आदि सब कुछ था। वे जो भी चाहते थे; उन्हें मिलता था। देखा जाए, तो उनकी जिंदगी में ऐसा कुछ नहीं था; जो वे चाहते थे और उन्हें नहीं मिले। इस प्रकार वे दुनिया के सबसे भाग्यशाली व्यक्ति थे। फिर भी अधिक पाने की चाहत के कारण वे हमेशा उदास एवं दुखी दिखाई देते थे। वे अधिक धनवान बनना चाहते थे। हमेशा की तरह विक्रम सिंह आज घर आए, तो उनके चेहरे पर प्रसन्नता के भाव थे।

वे हरदिन की अपेक्षा आज अत्यधिक खुश दिखाई दे रहे थे। उनके चेहरे पर मुस्कराहट देखकर पत्नी ने जिज्ञासावश पूछा, “क्या बात है जी? आज बहुत खुश दिखाई दे रहे हो।” उन्होंने कहा, “अरी रमा, दफ्तर में मेरी तरक्की हो गई है और मेरा वेतन भी बढ़ा दिया गया है।” “कितनी खुशी की बात है, अजय के पापा।” पत्नी ने हर्षित होकर कहा। विक्रम सिंह आगे कुछ कहने ही जा रहे थे; तब तक अचानक उनका फोन बजने लगा। उन्होंने फोन उठाया। कोई प्रतिद्वंदवी कंपनी उन्हें अधिक बेतन देकर अपनी कंपनी में काम करने के लिए बुला रही थी। वे सोचने लगे, “अगर मैं एक और कंपनी के लिए काम करूंगा, तो मेरे मालिक को अच्छा नहीं लगेगा…. पर….. क्या करूं….. इतने रुपए। मैं दोनों कंपनी के लिए काम कर सकता हूँ ………… दिन भर एक कंपनी में और रात भर दूसरी कंपनी में …….. किसी को कुछ पता नहीं चलेगा और आहिस्ता-आहिस्ता मैं अधिक धनवान बन जाऊँगा।” बस यह सोचते ही उन्होंने प्रतिद्वंद्वी कंपनी को ‘हाँ’ कहा।

अगले ही दिन वे अपनी कंपनी में गए। वहां उन्होंने पूरा दिन काम किया और शाम होते ही वहाँ निकले और प्रतिद्वंद्वी कंपनी में पहुंचे। सुबह होने तक उन्होंने वहाँ काम किया और फिर घर आकर नहा धोकर फिर पहली कंपनी में काम करने के लिए निकल पड़े। पूरा एक सप्ताह उन्होंने ऐसे ही बिताया। सप्ताह का अंत होने तक वे बहुत थक गए थे। शनिवार और रविवार
उन्होंने आराम किया। फिर सोमवार आ गया। पहली कंपनी में काम करने के बाद वे शाम को दूसरी कंपनी में काम करने गए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी

काम करते-करते रात के दस बज चुके थे। उसी वक्त उनकी पहली कंपनी का मालिक किसी उत्पाद के सिलसिले में बात करने के लिए दूसरी कंपनी के मालिक को मिलने वहाँ पहुंचा। उसने विक्रम सिंह को देखा। वह उससे कुछ पूछे कि उसी वक्त दूसरी कंपनी का मालिक अपने दफ्तर से बाहर आया और उसने पहली कंपनी के मालिक से हाथ मिलाया। पहली कंपनी के मालिक ने तुरंत विक्रम सिंह से प्रश्न किया कि इस वक्त तुम यहाँ? क्या तुम यहाँ काम करते हो? दोनों मालिक एक-दूसरे को देखने लगे। तब पहले कंपनी के मालिक ने फिर से पूछा कि आखिर तुम किस कंपनी के लिए काम करते हो? अब विक्रम सिंह क्या कहता? उसके लिए आगे कुआँ पीछे खाई वाली मुसीबत थी। सीख : हमें परिस्थितियाँ बिगड़ने से पहले ही नियंत्रित कर लेनी चाहिए।

कल्पना पल्लवन

पानी, वाणी व दूध इन शब्दों का प्रयोग करते हुए कविता लिखिए।
Answer:
मेरी बिल्ली बड़ी सयानी
नाम है उसका दीवानी।
हर पल चाहिए उसको दूध
नहीं पीती है वह पानी।
‘म्याऊँ-म्याऊँ सदा करती है,
नहीं मिठी है उसकी वाणी।
मेरी बिल्ली बड़ी सयानी
नाम है उसका दीवानी।…

भाषाबिंदु

पाठों में आए अलग-अलग काल के वाक्य ढूँढकर उनका अन्य कालों में परिवर्तन कीजिए।

Question 1.
मुझे तो कुछ याद नहीं पड़ता। (सामान्य भविष्यकाल)
Answer:
मुझे तो कुछ याद नहीं पड़ेगा।

Question 2.
समुद्र तट पर और लोग भी नहा रहे थे। (सामान्य भूतकाल)
Answer:
समुद्र तट पर और लोगों ने भी नहाया।

Question 3.
वक्त भी नहीं मिलता। (अपूर्ण वर्तमानकाल)
Answer:
वक्त भी नहीं मिल रहा है।

Question 4.
जुहू पर बड़ी सर्द हवा चलती है। (पूर्ण भूतकाल)
Answer:
जुहू पर बड़ी सर्द हवा चली थी।

Question 5.
सुबह पाँच बजते ही अलार्म ने शोर मचाया। (पूर्ण वर्तमानकाल)
Answer:
सुबह पाँच बजते ही अलार्म ने शोर मचाया है।

Question 6.
दो बजे का अलार्म बेल लग गया। (सामान्य वर्तमानकाल)
Answer:
दो बजे का अलार्म बेल लग गया था।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी

स्वयं अध्ययन

‘हाफ मैराथन’ में सफलता प्राप्त करने के लिए कौन-कौन-सी तैयारियाँ करोगे, लिखो।

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 9 अनमोल वाणी Additional Important Questions and Answers

परिणाम लिखिए।

Question 1.
मनुष्य के मन पर भोजन का होने वाला परिणाम।
Answer:
मनुष्य जिस प्रकार का भोजन खाता है उस प्रकार उसका मन होता है।

Question 2.
मनुष्य के मन पर पानी का होने वाला परिणाम।
Answer:
मनुष्य जिस तरह का पानी पीता है उसी तरह ही उसकी भाषा होती है।

उत्तर लिखिए।

Question 1.
दुनिया के प्रति कबीर का अनुभव
Answer:
इस दुनिया में जब कबीर बुरा व्यक्ति ढूँढ़ने निकले तब उन्हें कोई बुरा व्यक्ति नहीं मिला।

Question 2.
संत कबीर ने महसूस किया
Answer:
कबीरदास जी ने महसूस किया कि इस दुनिया में उनसे बुरा कोई और नहीं है।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी

कृति क (३) भावार्थ

निम्नलिखित पद्यांशों का भावार्थ लिखिए।

Question 1.
ऐसी बानी …………………… शीतल होय।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ संत कबीर लिखित ‘अनमोल वाणी’ कविता से ली गई हैं। मनुष्य को ऐसी भाषा का प्रयोग करना चाहिए; जिससे वह लोगों के हृदय को प्रसन्न कर सकें। मनुष्य को अपने मन के अहंकार को मिटाकर मीठे व नम्र वचन बोलने चाहिए। मीठी व नम्र वाणी दूसरे लोगों को सुख प्रदान करती हैं और इससे मनुष्य स्वयं भी सुख का अनुभव करता है।

Question 2.
बुरा जो ……………………. बुरा न कोय।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ संत कबीर लिखित ‘अनमोल वाणी’ कविता से ली गई हैं। संत कबीर इस दुनिया में बुरा व्यक्ति ढूँढ़ने निकले, तो उन्हें कोई बुरा व्यक्ति नहीं मिला। इसके पश्चात कबीरदास जी ने स्वयं के मन में झाँककर देखा, तो उन्होंने महसूस किया कि इस दुनिया में उनसे बुरा कोई और नहीं है।

कृति ख (२) आकलन कृति 

गलत वाक्य सही करके फिर से लिखिए।

Question 1.
दाऊ भैया की चोटी के समान कृष्ण की चोटी लंबी और मोटी हो गई है।
Answer:
दाऊ भैया की चोटी के समान कृष्ण की चोटी लंबी और मोटी हो जाएगी।

Question 2.
माँ यशोदा कृष्ण को बचपन से माखन रोटी खाने के लिए देती है।
Answer:
माँ यशोदा कृष्ण को बचपन से दूध पीने के लिए देती है।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी

समझकर लिखिए।

Question 1.
पद्यांश में प्रयुक्त व्यंजनों के नाम
Answer:
माखन व रोटी।

Question 2.
कृष्ण के बड़े भाई का नाम
Answer:
बलराम।

कृति क (३) भावार्थ

निम्नलिखित पद्यांशों का भावार्थ लिखिए।

Question 1.
मैया कबहिं ………………….. लाँबी मोटी।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ भक्त सूरदास लिखित ‘अनमोल वाणी’ कविता से ली गई हैं। बालक कृष्ण अपनी चोटी को निहार रहे हैं। अपनी चोटी को देखकर वे अपनी माँ से कहते हैं, “मेरी चोटी कब बढ़ेगी?” मैं बचपन से अब तक कई बार दूध पीते बड़ा हुआ हूँ फिर भी मेरी चोटी छोटी ही है। वह अब तक बढ़ ही नहीं रही है। माँ, तू ने तो मुझसे का था कि दाऊ भैया की चोटी के समान यह लंबी और मोटी हो जाएगी और कंघी करते, गूंथते व स्नान करते समय यह नागिन के समाज जमीन तक लटकने व लहराने लगेगी।

Question 2.
काँचौ दूध ……………….. हलधर की जोटी।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ भक्त सूरदास लिखित ‘अनमोल वाणी’ कविता से ली गई हैं। बालक श्रीकृष्ण अपनी माँ से शिकायत करते हुए कहते हैं कि माँ, तू मुझे सिर्फ कच्चा दूध पीने के लिए देती है, लेकिन खाने के लिए माखन रोटी नहीं देती है।” अपनी भक्ति कृष्ण को अर्पित करते हुए सूरदास कहते हैं कि दोनों भाई चिरंजीवी हो और हरि-हलधर की जोड़ी बनी रहे।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 9 अनमोल वाणी

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

Balbharti Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी Textbook Questions and Answers

1. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी कशासाठी येत ?
उत्तर:
चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी बाकावर बसून पुस्तक वाचण्यासाठी येत.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

प्रश्न आ.
उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले?
उत्तर:
उद्यानात गुरुजींचे लक्ष थोड्या अंतरावर बसून पुस्तक वाचणाऱ्या विद्यार्थ्याकडे गेले.

प्रश्न इ.
गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विदयार्थ्यांची विचारपूस करावी असे का वाटले ?
उत्तर:
गुरुजींना उद्यानात एक विद्यार्थी सलग तीन दिवस वाचन करत बसलेला दिसला. तो इतर मुलांसारखी मस्ती करताना दिसत नसे, म्हणून गुरुजींना त्याची विचारपूस करावी असे वाटले.

प्रश्न ई.
केळूस्कर गुरुजींची व डॉ. आंबेडकरांची गट्टी का जमली?
उत्तर:
केळूस्कर गुरुजी व डॉ. आंबेडकर यांची रोज उद्यानात भेट होऊ लागली. गुरुजी त्यांना चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले, त्यामुळे दोघांची गट्टी जमली.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

प्रश्न उ.
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?
उत्तर:
डॉ. आंबेडकरांनी मिळालेल्या उच्च शिक्षणाच्या संधीचे सोने करून, उच्चविद्याविभूषित होऊन, जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक मिळवला.

2. खालील वाक्ये कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

प्रश्न अ.
“बाळ, तुझं नाव काय?”
उत्तर:
भीमराव रोज उदयानात पुस्तक वाचत असलेला पाहून गुरुजी भीमरावला म्हणाले.

प्रश्न आ.
“चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.”
उत्तर:
भीमरावला अवांतर वाचनाची आवड असलेली पाहून गुरुजी भीमरावला म्हणाले.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

प्रश्न इ.
“मला ती पुस्तके वाचायला आवडतील!”
उत्तर:
काही लेखकांची पुस्तके वाचायला देईन, असे गुरुजींनी सांगितल्यावर भीमराव गुरुजींना म्हणाले.

3. असे का घडले? ते लिहा.

प्रश्न अ.
केळूस्कर गुरुजींच्या मनात उदयानात वाचत बसलेल्या विदयार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
उत्तर:
उदयानात वाचत बसलेला विदयार्थी इतर मुलांसारखी मस्ती करताना दिसत नव्हता तर सतत तीन दिवस गुरुजी त्याला वाचन करताना पाहत होते. म्हणूनच त्यांच्या मनात या मुलाबद्दल कुतूहल निर्माण झाले.

प्रश्न आ.
भीमराव उदयानात वाचत बसायचे.
उत्तर:
भीमरावांना शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची आवड होती म्हणून शाळा सुटल्यानंतर उदयानात काही वेळ पुस्तक वाचत बसायचे.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

प्रश्न इ.
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
उत्तर:
गुरुजी नेहमी भीमरावाला पुस्तके वाचायला देत. भीमरावच्या वाचनामुळे गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.

प्रश्न ई.
गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला.
उत्तर:
भीमरावला वाचन कसे करावे हे गुरुजींनी समजाविले. काही लेखकांची पुस्तके वाचायला देईन असे जेव्हा गुरुजी म्हणाले तेव्हा भीमरावने वाचनाची तयारी दर्शवली. तेव्हा मायेने गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला.

प्रश्न उ.
गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.
उत्तर:
केळूस्कर गुरुजींनी भीमरावची तल्लख बुद्धिमत्ताओळखून महाविदयालयीन आणि उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे शिफारस केली.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

4. पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा. 

प्रश्न 1.
पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा.
(अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
(आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(इ) त्या विदयार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(ई) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.
(उ) गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(ऊ) गुरुजी मुलाजवळ आले.
उत्तरः
(अ) गुरुजींनी विदयार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(आ) त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(इ) गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(ई) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली
(उ) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

5. खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा व लिहा.
उदा., वाचनाला – वाचन, नाच, नाला, लावा, चना.
(अ) तुझ्याजवळ
(आ) दिवसापासून
(इ) मार्गदर्शन
(ई) आवडतील

प्रश्न 1.
खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा व लिहा.
उदा., वाचनाला – वाचन, नाच, नाला, लावा, चना.
उत्तरः

  1. वाचनाला – वाचला, नाच, नाला, लावा, चना
  2. दिवसापासून – दिवसा, सून, पान, वसा, दिन, पाव, सासू
  3. मार्गदर्शन – मार्ग, दर्श, दमा, दर्शन, मान
  4. आवडतील – वड, आड, आव, आतील, लव
  5. महाविदयालयीन – मन, हाल, महाल, नदया, मल, विमल

6. खालील शब्दांचे वचन बदला.

प्रश्न 1.
खालील शब्दांचे वचन बदला.
(अ) लेखक
(आ) पुस्तक
(इ) शाळा
(ई) भेट
(उ) शिफारस
(ऊ) शब्द
उत्तरः
(अ) लेखक
(आ) पुस्तके
(इ) शाळा
(ई) भेटी
(उ) शिफारसी
(ऊ) शब्द

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

7. आंतरजालावरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.
(अ) पूर्ण नाव
(आ) जन्म स्थळ
(इ) जन्म दिनांक
(ई) आई – वडिलांचे नाव
(उ) शिक्षण
(ऊ) लिहिलेली पुस्तके
(ए) कार्य

प्रश्न 1.
आंतराजालावरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.
उत्तर:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. रत्नागिरी जिल्ह्यात आंबवडे गावात दिनांक 14 एप्रिल 1891 साली त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी होते. त्यांनी एम.ए., पी.एच.डी. पर्यंत शिक्षण घेतलेच पण डी.एस.सी, एल.एल.डी., डी.लि.ट, बॅरिस्टर एंट लॉ. या पदव्याही प्राप्त केल्या. भगवान बुद्ध आणि धम्म, धर्मांतर कां? जातिप्रथेचे विध्वंसन, पुणे करार, शुद्र पूर्वी कोण होते, बुद्ध की कार्ल मार्क्स अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.

हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हे स्त्रीविषयक माहितीपर व माझी आत्मकथा हे व्यक्तिचित्रण ही त्यांनी लिहिले आहे. त्यांनी महाडच्या तळ्यातील पाणी अस्पृश्यांना खुले करून दिले. नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून दिला. ‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ हा मुलमंत्र त्यांनी दलितांना दिला. त्यांना मरणोत्तर भारतरत्न’ हा किताब भारत सरकारने बहाल केला.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

8. खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
(अ) शब्द – सुशब्द, अपशब्द.
(आ) स्पष्ट – सुस्पष्ट, अस्पष्ट.
(इ) बुद्धी – सुबुद्धी, बुद्धिमत्ता, बुद्धिमान, निर्बुद्ध, दुर्बुद्धी

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

9. खालील शब्द असेच लिहा.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी 2

उपक्रम: वेगवेगळ्या वृत्तपत्रांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी आलेल्या माहितीची कात्रणे गोळा करा व वहीत चिकटवा. त्याचे वाचन करा.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी 3

सांगा पाहू.

प्रश्न 1.
कधी हातावर, कधी भिंतीवर जाऊन मी बसतो, तीन हात माझे सतत फिरवत मी असतो, वेळ वाया घालव नका असा नेहमी उपदेश करतो
उत्तर:
घड्याळ

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

प्रश्न 2.
शिस्तीचे धडे, उत्तम गडे, कणकण शोधते, कधीच न रडे
उत्तर:
मुंगी

Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी Important Additional Questions and Answers

चूक की बरोबर ते लिहा.

प्रश्न 1.
चूक की बरोबर ते लिहा.

  1. चर्नी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला यायचे.
  2. गुरुजी सोबत आणलेले वर्तमानपत्र वाचत.
  3. भीमरावाला अवांतर पुस्तके वाचनाची आवड होती.
  4. इतर मुलांसारखा भीमरावही मस्ती करीत होता.
  5. गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.

उत्तर:

  1. बरोबर
  2. चूक
  3. बरोबर
  4. चूक
  5. बरोबर

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
चर्नीरोड उद्यानात सायंकाळी कोण कोण येत?
उत्तर:
चर्नीरोड उदयानात सायंकाळी अनेक नागरिक फिरायला येत. तसेच विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विदयाव्यासंगी लेखक केळूस्कर गुरुजी व भीमराव येत असत.

प्रश्न 2.
भीमरावांनी स्वत:बद्दलची कोणती माहिती गुरुजींना सांगितली?
उत्तर:
भीमराव एलफिन्स्टन हायस्कूल, भायखळा येथे शिकत आहेत. शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची त्यांना आवड आहे व शाळा सुटल्यानंतर ते चर्नी रोड उदयानात काही वेळ पुस्तक वाचत बसतात ही माहिती भीमरावांनी गुरुजींना सांगितली.

प्रश्न 3.
भीमरावांनी संधीचे सोने कसे केले?
उत्तर:
आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने, वाचनाने व कष्टाने ते जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विदयाविभूषित डॉ. बाबासाहेब आंबेडकर झाले. त्यांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. अशाप्रकारे भीमरावांनी संधीचे सोने केले.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

व्याकरण व भाषाभ्यास

प्रश्न 1.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. संधी
  2. महाविदयालय
  3. विद्वान
  4. विदयार्थी

उत्तर:

  1. संधी
  2. महाविदयालये
  3. विद्वान
  4. विदयार्थी

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

खालील वाक्यांत योग्य ठिकाणी विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
बाळ तुझं नाव काय.
उत्तर:
“बाळ तुझं नाव काय?”

प्रश्न 2.
वा छान नाव आहे तुझं.
उत्तर:
“वा! छान नाव आहे तुझं!”

प्रश्न 3.
जरुर दया गुरुजी मला ती पुस्तके वाचायला आवडतील.
उत्तर:
“जरुर दया गुरुजी! मला ती पुस्तके वाचायला आवडतील!”

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

प्रश्न 4.
खालील शब्दांचे लिंग बदला.

  1. मुख्याध्यापक
  2. विदयार्थी
  3. बालक
  4. माता
  5. महाराजा
  6. विद्वान
  7. शिक्षक
  8. लेखक
  9. मित्र

उत्तर:

  1. मुख्याध्यापिका
  2. विद्यार्थिनी
  3. बालिका
  4. पिता
  5. महाराणी
  6. विदूषी
  7. शिक्षिका
  8. लेखिका
  9. मैत्रिण

खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

प्रश्न 1.
कुतूहल निर्माण होणे – जिज्ञासा निर्माण होणे.
उत्तर:
शास्त्रीय प्रयोगामुळे विदयार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले.

प्रश्न 2.
संधीचे सोने करणे – वेळेचा सदुपयोग करणे
उत्तर:
अपार कष्टाने डॉ. रघुनाथ माशेलकरांनी संधीचे सोने केले.

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी

प्रश्न 3.
नावलौकिक मिळवणे – प्रसिद्धी मिळवणे
उत्तर:
गायनामुळे लता मंगेशकरने नावलौकिक मिळवला.

लेखन विभाग:

सांगा पाहू.

प्रश्न 1.
भिंतीवर चढतो, खाली पडतो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. जाळे विणतो, हार न मानतो.
उत्तर:
कोळी

उद्यानात भेटलेला विद्यार्थी Summary in Marathi

पाठ परिचयः

Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी 1

प्रस्तुत पाठात बालपणी डॉ. भीमराव आंबेडकरांना वाचनाची किती आवड होती व त्यांचा हा वाचननाद केळूस्कर गुरुजींनी कसा ओळखला याचे वर्णन केले आहे. पुढे त्यांच्या मार्गदर्शनाने व शिफारसीने भीमराव उच्च शिक्षण घेऊ शकले व उच्च विद्याविभूषित होऊन स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहू शकले, ‘वाचाल तर वाचाल’ हे किती सार्थ आहे हे या पाठातून कळते.

शब्दर्थ:

  1. उदयान – बाग (garden)
  2. सायंकाळ – संध्याकाळ (evening)
  3. नागरिक – रहिवासी (citizen)
  4. विदयाव्यासंगी- अभ्यासाची आवड असणारे (studious)
  5. बाक – बसण्याची जागा (bench)
  6. कुतूहल – जिज्ञासा (curiosity)
  7. आपुलकीने – आपलेपणाने (affectionately)
  8. आदर – सन्मान (respect)
  9. आतुरता – उत्सुकता (excitement, eagerness)
  10. विस्तृत – अफाट, मोठे (vast)
  11. अभेदय – तोडता न येणारी (imperitrable)
  12. तल्लख – तीक्ष्ण (sharp)
  13. गट्टी – मैत्री, दोस्ती (friendship)
  14. शिफारस – नाव सुचविणे (recommendation)
  15. नावलौकिक – प्रसिद्धी (fame, popularity)
  16. राज्यघटना – संविधान (constitution)

वाक्प्रचार व अर्थ:

  1. कुतूहल निर्माण होणे – जिज्ञासा निर्माण होणे
  2. संधीचे सोने करणे – वेळेचा सदुपयोग करणे
  3. नावलौकिक मिळवणे – प्रसिद्धी मिळवणे

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions अभ्‍यास – २

Balbharti Maharashtra State Board Class 7 Hindi Solutions Sulabhbharati अभ्‍यास – २ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 7 Hindi Solutions अभ्‍यास – २

Hindi Sulabhbharti Class 7 Solutions अभ्‍यास – २ Textbook Questions and Answers

Question 1.
‘यातायात सप्ताह’ तथा ‘क्रीडा सप्ताह’ पर पोस्टर बनाइए और कक्षा में प्रदर्शनी लगाइए।
(सामग्री – चित्र, चार्ट पेपर, समाचार पत्र, पत्रिका की कतरने, उद्घोष आदि।)
Answer:
छात्र अपेक्षित कृति स्वयं करेंगे।

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions अभ्‍यास - २

Question 2.
दिए गए शब्द कार्ड देखिए, पढ़िए और उनकी सहायता से सरल, मिश्र तथा संयुक्त वाक्य बनाकर कक्षा में सुनाइए।
(एक शब्द कार्ड का प्रयोग अनेक बार कर सकते हैं।)
Maharashtra Board Class 7 Hindi Solutions अभ्‍यास - २ 1
Answer:
सरल वाक्य:
(१) भारत उत्तम देश है।
(२) यह उत्तम घर है।
(३) यह वही घर है।
(४) यह जी रहा है।

संयुक्त वाक्य:
सड़क की बाईं ओर घर है और दाई ओर कुऔं है।
भारत उत्तम देश है और यह राष्ट्रीय एकात्मता का उदाहरण हैं। कुएँ का पानी उत्तम है और वह सड़क के दाई ओर है।

मिश्र वाक्य:
जहाँ सड़क है, वहीं बाई ओर कुआँ है।
जहाँ पानी है, वही दाई ओर घर है।
भारत में राष्ट्रीय एकात्मता है क्योंकि यह उत्तम देश है।

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions अभ्‍यास - २

Question 3.
‘रमेश पुस्तक पढ़ता है।’ इस वाक्य को सभी काल में परिवर्तित करके उसका भेद लिखिए।
Maharashtra Board Class 7 Hindi Solutions अभ्‍यास - २ 2
Answer:
वर्तमानकाल:
(१) सामान्य वर्तमानकाल – रमेश पुस्तक पढ़ता है।
(२) अपूर्ण वर्तमानकाल – रमेश पुस्तक पढ़ रहा है।
(३) संदिग्ध वर्तमानकाल – रमेश पुस्तक पढ़ता होगा।

भूतकाल:
(१) सामान्य भूतकाल . रमेश ने पुस्तक पड़ा।
(२) पूर्ण भूतकाल – रमेश ने पुस्तक पढ़ा था।
(३) अपूर्ण भूतकाल – रमेश पुस्तक पढ़ रहा था।
(४) संदिग्ध भूतकाल – रमेश ने पुस्तक पढ़ा होगा।
(५) हेतुहेतुमद् भूतकाल – यदि रमेश पुस्तक पढ़ता तो पास हो जाता।

भविष्य काल:
(१) सामान्य भविष्यकाल – रमेश पुस्तक पढ़ेगा।
(२) संभाव्य भविष्यकाल – शायद रमेश पुस्तक पढ़ेगा।

Question 4.
अपने आसपास दिखाई देने वाले सांकेतिक चिह्नों के चित्र बनाओ और उन्हें नामांकित करो।
Answer:
छात्र स्वयं करेंगे।

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions अभ्‍यास - २

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

Balbharti Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Sulabhbharati Chapter 2 वारिस कौन? Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 2 वारिस कौन? Textbook Questions and Answers

निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति ग (१) आकलन कृति (१) परिणाम लिखिए।

Question 1.
पहली राजकुमारी को कड़ककर पूछने का परिणाम
Answer:
उसने सच्ची बात बता दी कि उसने दाने भंडार घर से लाए हैं।

Question 2.
दूसरी राजकुमारी का संदूकची में दाने रखने का परिणाम
Answer:
दाने सड़ गए थे। स्वाध्याय विषयक कृतियाँ

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

उचित घटनाक्रम लगाकर वाक्य फिर से लिखिए।

Question 1.
सभी के उत्तर से राजा को बड़ी निराशा हुई।
Answer:
अंत में उसे एक उपाय सूझ गया।

Question 2.
रथ एक बड़े-से हरे-भरे खेत के सामने रुक गया।
Answer:
सभी के उत्तर से राजा को बड़ी निराशा हुई।

Question 3.
राजा ने हैरानी से राजकुमारी की ओर देखा।
Answer:
रथ एक बड़े-से हरे-भरे खेत के सामने रुक गया।

Question 4.
अंत में उसे एक उपाय सूझ गया।
Answer:
राजा ने हैरानी से राजकुमारी की ओर देखा।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए।

Question 1.
जरूर इसके पीछे कोई ………….. होगा। (उद्देश्य / हेतु / मकसद)
Answer:
जरूर इसके पीछे कोई मकसद होगा।

Question 2.
सो मैं उन्हें …………. खा गई। (भिगोकर / भुनवाकर / पकाकर)
Answer:
सो मैं उन्हें भुनवाकर खा गई।

Question 3.
तुम ही मेरे राज्य की सच्ची …………… हो। (रानी / युवराज्ञी / उत्तरधिकारी)
Answer:
तुम ही मेरे राज्य की सच्ची उत्तरधिकारी हो।

Question 4.
इसे तुम अपने पास रखो …….. साल बाद मैं उन्हें माँगूंगा। (चार / सात / पाँच)
Answer:
इसे तुम अपने पास रखो पाँच साल बाद मैं उन्हें माँगूंगा। .

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

परिणाम लिखिए।

Question 1.
गेहूँ के दानों को बोने का परिणाम
Answer:
समय पर अंकुर फुटना। पौधे तयार होना। दाने निकलना।

Question 2.
पहली राजकुमारी को कड़ककर पूछने का परिणाम
Answer:
उसने सच्ची बात बता दी कि उसने दाने भंडार घर से लाए हैं।

Question 3.
दूसरी राजकुमारी का संदूकची में दाने रखने का परिणाम
Answer:
दाने सड़ गए थे।

Question 4.
सभी के उत्तर सुनकर राजा पर हुआ परिणाम
Answer:
राजा को बड़ी निराशा हुई।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

भाषाबिंदु

रचना के आधार पर विभिन्न प्रकार के तीन-तीन वाक्य पाठों से ढूँढकर लिखिए।

(१) सरल वाक्य

  • वह सोचने लगा।
  • उसके चार बेटियाँ थीं।
  • इसे तुम अपने पास रखो।

(२) संयुक्त वाक्य

  • उसने दानों को भुनवाकर खा डाला और खेल में मग्न हो गई।
  • बड़ी राजकुमारी भंडार घर जाकर गेहूँ के दाने ले आई और राजा को दे दिए।
  • सभी को गेहूँ के सौ-सौ दाने दिए और का, “इसे तुम अपने पास रखो।”

मिश्र वाक्य:

  • पाँच साल बाद जब मैं इन्हें मालूंगा; तब सब मुझे वापस कर देना।
  • राजा ने सोचा कि इन चारों में से जो सबसे बुद्धिमती होगी, उसे ही अपना राजपाट सौंपेगा।
  • पाँच साल बाद जब पिता जी ये दाने माँगेंगे; तब उन्हें वापस कर दूंगी।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

निम्नलिखित वाक्यों में सूचना के अनुसार परिवर्तन कीजिए।

Question 1.
रथ आते ही राजा उस पर सवार हो गया।
(संयुक्त वाक्य में बदलिए)
Answer:
राजा का रथ आया और वह उस पर सवार हो गया।

Question 2.
राजा का रथ आया और वह उस पर सवार हो गया। (मिश्र वाक्य में बदलिए)
Answer:
उन्ना जैसे ही राजा का रथ आ गया; वैसे ही वह उस पर सवार हो गया।

निम्नलिखित रेखांकित विकारी शब्दों के भेद पहचानिए।

Question 1.
एक राजा था।
Answer:
एक : संख्यावाचक विशेषण

Question 2.
इसे तुम अपने पास रखो।
Answer:
उन्ता : तुम : पुरुषवाचक सर्वनाम

Question 3.
राजा ने अपनी बेटियों को गेहूँ के दाने दिए।
Answer:
गेहूँ : द्रव्यवाचक संज्ञा

Question 4.
राजा ने चारों बहनों को बुलाया
Answer:
बुलाया : क्रिया

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

स्वयं अध्ययन

बीरबल की बौद्धिक चतुराई की कहानी के मुद्दों का फोल्डर बनाकर – कहानी प्रस्तुत करो।

उत्तर लिखो:

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन 2
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन 1
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन 3

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 2 वारिस कौन? Additional Important Questions and Answers

निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति क (१) आकलन कृति

समझकर लिखिए।
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन 5

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

कृति अ (२) आकलन कृति

उपर्युक्त गद्यांश से ऐसे दो प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर निम्नलिखित शब्द हों

Question 1.
पाँच
Answer:
राजा अपनी बेटियों से कितने साल बाद गेहूँ के दानों की मांग करने वाला था?

Question 2.
बुद्धिमती
Answer:
राजा के अनुसार राजपाट संभालने के लिए बेटियों के पास कौन-सा गुण होना आवश्यक है?

निम्नलिखित कथन सत्य है या असत्य लिखिए।
Question 1.
दूसरी बहन पाँच साल बाद दानों को भंडार से लेकर राजा को देने वाली थी।
Answer:
असत्य

राजा की चार बेटियाँ थीं।
Answer:
सत्य

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

कृति क (३) शब्द संपदा

मानक वर्तनी के अनुसार शब्द शुद्ध कीजिए।

  1. भण्डार
  2. गेहूं

Answer:

  1. भंडार
  2. गेहूँ

लिंग बदलिए।

  1. बुद्धिमती
  2. राजा

Answer:

  1. बुद्धिमान
  2. रानी

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

वचन बदलिए।

  1. बेटियाँ
  2. कमरा

Answer:

  1. बेटी
  2. कमरे

नीचे दिए हुए शब्दों के पर्यायवाची शब्द लिखिए।

  1. चाँदी
  2. फैसला

Answer:

  1. रजत
  2. निर्णय

Question 1.
परिच्छेद में आए युग्म-शब्द लिखिए।
Answer:
सौ-सौ , अपने-अपने

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

कृति क (४) स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
‘बुद्धिमान या बुद्धिमती होना बेहद जरूरी होता है।’ इस कथन के संदर्भ में अपने विचार लिखिए।
Answer:
जी हाँ, बुद्धिमान या बुद्धिमती होना बेहद जरूरी होता है। यह इंसान का व्यक्तित्व अधिक आकर्षक बना देता है। बुद्धिमान या बुद्धिमती होना, यह एक आवश्यक गुण है। जिस इंसान के पास यह गुण होता है, वह सर्वत्र पूजनीय होता है। सभी ऐसे व्यक्ति की प्रशंसा करते हैं। कवि रवींद्रनाथ टैगोर, सरोजिनी नायडू, डॉ. सी. व्ही. रामन व डॉ. अब्दुल कलाम आदि बुद्धिमान थे। अपने इस बुद्धि व विवेक के कारण ही वे समाज में वंदनीय हो गए। इसलिए यदि जीवन में हमें प्रगति करनी है, तो बुद्धिमान या बुद्धिमती होने के लिए प्रयत्न करना चाहिए। कह्य भी गया है कि विवेकी पुरुष की हर जगह पूजा की जाती है।

निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति ख (१) आकलन कृति

किसने, किससे कहा?

Question 1.
कहाँ हैं वे दाने?
Answer:
राजा ने अपनी चार बेटियों से कहा।

निम्नलिखित गलत वाक्य सही करके लिखिए।

Question 1.
शरारतें करना तीसरी बहन को बहुत पसंद था।
Answer:
शरारतें करना चौथी बहन को बहुत पसंद था।

Question 2.
बड़ी राजकुमारी खेत में जाकर गेहूँ के दाने लेकर आई।
Answer:
बड़ी राजकुमारी भंडार घर में जाकर गेहूँ के दाने लेकर आईं।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

उचित घटनाक्रम लगाकर वाक्य फिर से लिखिए।

  1. दाने निकले।
  2. दाने बो दिए।
  3. पौधे तैयार हुए।
  4. समय पर अंकुर फूटे।

Answer:

  1. दाने बो दिए।
  2. समय पर अंकुर फूटे।
  3. पौधे तैयार हुए।
  4. दाने निकले।

कृति ख (३) शब्द संपदा

गद्यांश में से शब्द-युग्म लिखिए।
Answer:
दो-तीन
सौ-सौ

अनेक शब्दों के लिए एक शब्द लिखिए।

Question 1.
राजा की बेटी
Answer:
राजकुमारी

Question 2.
वह कक्ष जहाँ पर खाने-पीने की सामग्री रखी जाती है
Answer:
भंडार घर

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

विलोम शब्द लिखिए।

  1. समय x
  2. बहुत x

Answer:

  1. समय x असमय
  2. बहुत x कम

निम्नलिखित शब्द से उपसर्ग अलग कीजिए।

  1. सुरक्षा
  2. नापसंद

Answer:

  1. उपसर्ग : सु
  2. उपसर्ग : ना

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

निम्नलिखित शब्द से प्रत्यय अलग कीजिए।

  1. पीछेवाली
  2. सहेजकर

Answer:

  1. प्रत्यय : वाली
  2. प्रत्यय : कर

कृति ख (४) स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
‘समझदारी से काम करना लाभदायक होता है। कथन के संदर्भ में अपने विचार लिखिए।
Answer:
समझदारी को सामान्य भाषा में अक्लमंदी कहते हैं। समझदारी काअर्थ है दूर की सोचना । जैसी स्थिति है उसी प्रकार निर्णय लेना व कृति करना। जिस व्यक्ति के पास समझदारी होती है, उसका भविष्य उज्ज्वल होता है। समझदार व्यक्ति प्रत्येक परिस्थिति व समस्या का अत्यंत सावधानीपूर्वक तरीके से समाधान प्राप्त करते है। दुनिया में ऐसे कई उदाहरण हैं कि जिन्होंने समझदारी से काम करके स्वयं का उदधार किया और साथ में दूसरों पर भी उपकार किया आचार्य चाणक्य ने समझदारी से काम करके चंद्रगुप्त को राजा बनाया था। छत्रपति शिवाजी महाराज ने भी समझदारी से काम करके मुगलों को मुंहतोड़ जवाब दिया था। इसलिए जीवन में समझदारी आवश्यक होती है। व्यक्ति के व्यक्तित्व विकास में समझदारी का महत्त्वपूर्ण स्थान है।

कृति ग (२) आकलन कृति

किसने, किससे कहा?

Question 1.
तुमने क्या किया उन दानों का?
Answer:
राजा ने तीसरी राजकुमारी से पूछा।

Question 2.
तुम्हारे दाने कहाँ हैं?
Answer:
राजा ने दूसरी राजकुमारी से पूछा।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए।

Question 1.
मुझे ” के भुने हुए दाने बहुत अच्छे लगते हैं। (चावल, गेहूं, बाजरा)
Answer:
मुझे गेहूं के भुने हुए दाने बहुत अच्छे लगते हैं।

Question 2.
दूसरी राजकुमारी ने दाने मखमल के खोलवाली डिब्बी में …रखे थे। (सहेजकर, सँभालकर, डालकर)
Answer:
दूसरी राजकुमारी ने दाने मखमल के खोलवाली डिब्बी में सहेजकर रखे थे।

कृति ग (३) शब्द संपदा

निम्नलिखित शब्दों में उचित प्रत्यय लगाइए।

  1. अच्छा
  2. सच्चा

Answer:

  1. अच्छाई
  2. सच्चाई

लिंग बदलिए।

  1. राजकुमारी
  2. राजा

Answer:

  1. राजकुमार
  2. रानी

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

वचन बदलिए।

  1. डिब्बी
  2. दाना

Answer:

  1. डिब्बियाँ
  2. दाने कृति ग

स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
चारों राजकुमारी में से किस राजकुमारी का जवाब आपको अच्छा लगा और क्यों?
Answer:
चारों राजकुमारी में से तीसरी राजकुमारी का जवाब मुझे अच्छा लगा क्योंकि उसके जवाब में थोड़ी उम्मीद थी। वह राजा को सवाल का जवाब पाने के लिए कहीं लेकर जाने वाली थी। पहली राजकुमारी भंडार घर से दाने लेकर आई थी। दूसरी राजकुमारी ने मखमल के खोलवाली डिब्बी में दाने सहेजकर रखा था और चौथी राजकुमारी गेहूँ के दाने भुनवाकर खाए थे। सिर्फ तीसरी राजकुमारी राजा को उन दानों का रहस्य जानने के लिए किसी अपरिचित स्थान पर लेकर जाने वाली थी। अतः उससे ही कुछ उम्मीद की जा सकती थी।

निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति घ (१) आकलन कृति

निम्नलिखित गलत वाक्य सही करके फिर से लिखिए।

Question 1.
राजा घोड़े पर सवार हो गया।
Answer:
राजा रथ पर सवार हो गया।

Question 2.
राजा ने चारों राजकुमारी को गले लगा लिया।
Answer:
राजा ने तीसरी राजकुमारी को गले लगा लिया।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

उपर्युक्त गद्यांश से ऐसे दो प्रश्न तैयार कीजिए जिनके निम्नलिखित शब्द हों –

  1. गेहूँ
  2. बालियाँ ।

Answer:

  1. फसल कौन-से अनाज की थी?
  2. हवा में क्या झूम रही थी?

कृति घ (२) आकलन कृति

Question 1.
कृति पूर्ण कीजिए।
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन 6
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन 7

Question 2.
गेहूं की फसल देखने का परिणाम
Answer:
राजा ने अपनी तीसरी बेटी को गले लगा लिया और उसे राज्य का उत्तराधिकारी घोषित कर दिया।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

कृति घ (३) शब्द संपदा

विलोम शब्द लिखिए।

  1. नगर x
  2. पास x

Answer:

  1. नगर x गाँव
  2. पास x दूर

समानार्थी शब्द लिखिए।

  1. राजा
  2. हवा

Answer:

  1. नृप
  2. वायु

तत्सम शब्द लिखिए।

  1. पिता
  2. राजा

Answer:

  1. पितृ
  2. राजन

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 2 वारिस कौन?

कृति घ (४) स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
क्या राजा का निर्णय सही था? यदि हाँ, तो क्यों? – अपने विचार लिखिए।
Answer:
हाँ, राजा का निर्णय सही था। उसने अपने राज्य के उत्तराधिकारी के तौर पर अपनी तीसरी बेटी का चयन किया, यह राजा का सही निर्णय था। राजा की तीसरी बेटी ने सौ गेहूँ के दानों को मिट्टी मे बो दिए थे। अब वे सौ दाने लाख-लाख दानों के रूप में खेत में झूम रहे थे। राजा की तीसरी बेटी चीजों का सही उपयोग करना जानती थी। उसके पास अक्लमंदी व समझदारी थी। उसके इस गुणों को राजा ने परखा। इसलिए वह भलीभांति जानते थे कि भविष्य में वह राज्य को ठीक से चला सकती है। इसी कारण उसने अपनी तीसरी बेटी को राज्य के उत्तराधिकारी के तौर पर चयनित किया।

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 2 बेटी युग

Balbharti Maharashtra State Board Class 7 Hindi Solutions Sulabhbharati Chapter 2 बेटी युग Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 7 Hindi Solutions Chapter 2 बेटी युग

Hindi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 2 बेटी युग Textbook Questions and Answers

जरा सोचो ….. लिखो

‘तुम्हें रुपयों से भरा बटुआ मिल जाए तो…’ इस विषय पर अपने विचार लिखिए। (कल्पनात्मक-लेखन)
Answer:
यदि मुझे रुपयों से भरा बटुआ मिल जाए तो सबसे पहले मैं यह जानना चाहूँगा कि वह बटुआ किसका है? यदि उस बटुए में उसके मालिक के बारे में कोई जानकारी मिल गई, तो मैं उस व्यक्ति को सूचित करूंगा। उसे विश्वास दिलाऊँगा कि आपका बटुआ मुझे मिला है और मैंने उसे संभाल कर रखा है। आप आकर अपनी अमानत ले जाइए। यदि बटुए में उसके मालिक के बारे में कोई जानकारी नहीं मिली, तो अपने विद्यालय के शिक्षकों को दूंगा। उनसे निवेदन करूंगा कि यह बटुआ मुझे मिला है आप इसके मालिक को इसे सुपुर्द करने की कृपा करें; क्योंकि जिसका बटुआ गायब हुआ होगा वह परेशान होगा।

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 2 बेटी युग

स्वयं अध्ययन

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 2 बेटी युग 2
Answer:
स्वयं: यदि स्त्री शिक्षित होगी, तो उसका जीवन स्तर अच्छा रहेगा। वह आत्मनिर्भर बनेगी। समाज में उसका सम्मान होगा। वह अपने देश और समाज के लिए अपना योगदान देने में समर्थ होगी। परिवार – यदि स्त्री शिक्षित होगी, तो वह अपने परिवार को भी शिक्षित बना सकती है। अपने परिवार को सही दिशा दिखा सकती है। अपने परिवार की आर्थिक मदद कर सकती है। सामाजिक कुरीतियों से बचा सकती है।
समाज – अक्सर देखा जाता है कि महिलाएँ तरह-तरह के अंधविश्वास एवं सामाजिक बुराइयों का शिकार हो जाती हैं। यदि स्त्री शिक्षित होगी, तो समाज में जागरूकता लाकर सामाजिक उत्थान कर सकती है। देश – यदि स्त्री शिक्षित होगी, तो देश में विकास की क्रांति आ सकती है। कहा जाता है कि देश पढ़ेगा तो देश आगे बढ़ेगा। शिक्षित स्वी देश में व्याप्त बुराइयों को दूर कर प्रगति पथ पर अग्रसर हो सकती है।

विचार मंथन

‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ।’ विषय पर एक अनुच्छेद लिखिए। (अनुच्छेद-लेखन)
Answer:
हमारे देश में कालांतर से ही बेटा-बेटी में अंतर किया जाने लगा था। परिणाम यह हुआ कि लोग बेटी को विद्यालय ही नहीं भेजते थे। कुछ लोग उसे गर्भ में ही मार डालते थे। यह एक सामाजिक बुराई बन चुकी थी। इस बुराई को समाप्त करने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने देश को एक नारा दिया। ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ।’ सरकार के प्रयास से लोगों में जारूकता आयी और सबने इस बात को स्वीकार किया कि हम बेटी को बचाएंगे और उसे पढ़ाएंगे भी। देश तभी आगे बढ़ेगा; जब बेटा-बेटी दोनों एक समान पढ़ेंगे। उनमें कोई भेद-भाव नहीं होगा। सर्वत्र समानता की लहर लहराएगी।

अध्ययन कौशल:

अपने विद्यालय के पाँचवीं से आठवीं तक कक्षाओं में पढ़ रहे छात्रों और छात्राओं की संख्या संयुक्त स्तंभालेख द्वारा दर्शाओ।

चर्चा करो:

‘लड़का – लड़की एक समान’ विषय पर चर्चा करो।

वाचन जगत से:

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर के कार्य पढ़ो और प्रमुख मुद्दे बताओ।

सुनो तो जरा :

त्योहार मनाने के उद्देश्य की वैज्ञानिकता सुनो और सुनाओ।

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 2 बेटी युग

कविता की पंक्तियाँ पूरी कीजिए।

Question 1.
बेटी युग में …………..
…………………………
…………………………गढेंगे।
Answer:
बेटी युग सम्मान पर्व है,
पुण्य पर्व है, ज्ञान पर्व है।
सब सबका सम्मान करें तो,
जन-जन का उत्थान पर्व है।

Question 2.
बेटी युग …………………..
…………………………….
………………………उत्थान पर्व है।
Answer:
बेटी युग में बेटा-बेटी,
सभी पढ़ेंगे, सभी बढ़ेंगे।
फौलादी ले नेक इरादे,
खुद अपना इतिहास गढ़ेंगे।

जानकारी लिखिए।

Question 1.
बेटी पर्व:
Answer:
भारत की संस्कृति उत्सव संस्कृति के रूप में जानी जाती है। यहाँ देवता ही नहीं प्रकृति की भी पूजा की जाती है। प्राचीन काल से यहाँ बेटियाँ लक्ष्मी, सरस्वती, सौता और सावित्री के रूप में पूजी जाती हैं। नवरात्र में तो कन्या पूजन का विशेष महत्त्व है। आधुनिक युग में इसमें कुछ कमी आई है जिसे शिक्षा द्वारा दूर करने के लिए सरकार प्रयास कर रही है। बेटी के जन्म पर उत्सव मनाकर, उसे पढ़ाकर हम बेटी पर्व मना सकते हैं और नए भारत के निर्माण में अपना योगदान दे सकते हैं।

Question 2.
शिक्षामय विश्व:
Answer:
‘शिक्षा’ शब्द संस्कृत भाषा के ‘शिक्ष्’ धातु से बना है जिसका अर्थ है – सिखना। मनुष्य जन्म से मृत्यु पर्यंत कुछन-कुछ सीखता रहता है। यह प्रक्रिया विश्वव्यापी है। दुनिया में कहीं भी जाएँ शिक्षा का महत्त्व सर्वोपरि है। कहा जाता है कि शिक्षा ही ऐसी वस्तु है; जिसे न तो चोर चुरा सकता है, न ही यह किसी को बाँटी जा सकती है, न ही राजा द्वारा छीनी जा सकती है और न ही भार लगने वाली है। इसे जितना खर्च किया जाए, उतनी ही बढ़ती है। इसके द्वारा दुनिया में प्रत्येक स्थान पर सम्मान प्राप्त किया जा सकता है। कहा गया है “स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते।”

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 2 बेटी युग

Question 3.
‘लड़का-लड़की एक समान’ विषय पर आठ से दस वाक्य लिखिए।
Answer:
लड़का-लड़की आज के आधुनिक युग में एक समान हैं। जो कार्य एक लड़का करता है; उसे लड़की भी कर सकती है। आजकल लड़कियाँ सभी क्षेत्रों में लड़कों की बराबरी कर रही हैं। शिक्षा का क्षेत्र हो या उद्योग, राजनीति हो या प्रशासनिक कार्य लड़कियों ने दिखा दिया है कि वह लड़कों से कम नहीं हैं। आज लड़कियाँ पायलट बन कर हवाई जहाज उड़ा रही हैं। कल्पना चावला जैसी लड़कियाँ अंतरिक्ष की सैर कर रही हैं। यही नहीं वह राष्ट्रपति और प्रधानमंत्री बनकर देश का नेतृत्व कर रही हैं। आज की लड़की सबला बन गई है। आवश्यकता है कि उन्हें शिक्षा के द्वारा और सशक्त बनाया जाए।

भाषा की ओर

निम्नलिखित शब्दों के युग्म शब्द बताओ और वाक्यों में उचित शब्दयुग्म लिखो :

  1. गाँव ……….
  2. …. उधर
  3. घूमना ………
  4. धन ……….
  5. …… पहचान
  6. कूड़ा ………
  7. ……….. फूल
  8. घर …….

Answer:

  1. गाँव
  2. इधर
  3. फिरना
  4. दौलत
  5. जान
  6. करकट
  7. फल
  8. घर

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 2 बेटी युग 1

Answer:
(१) धन – दौलत
(२) घूमना – फिरना
(३) घर – घर
(४) गाँव – गाँव
(५) फल – फूल
(६) कूड़ा – करकट
(७) जान – पहचान
(८) इधर – उधर

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 2 बेटी युग

Hindi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 2 बेटी युग Additional Important Questions and Answers

निम्नलिखित प्रश्नों के एक शब्द में उत्तर लिखिए।

Question 1.
आज किसका युग है?
Answer:
बेटी का

Question 2.
किसकी कहानी सबको सुहानी लगती है?
Answer:
नानी की

Question 3.
अब कैसी जवानी दौड़ेगी?
Answer:
तरुण

Question 4.
सारे जग को कैसा करना है?
Answer:
शिक्षामय

Question 5.
सबके आँगन तक किसकी धारा पहुँचेगी?
Answer:
ज्ञानगंगा की

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 2 बेटी युग

निम्नलिखित प्रश्नों के एक वाक्य में उत्तर लिखिए।

Question 1.
बेटी युग में कौन-कौन पढ़ेंगे?
Answer:
बेटी युग में बेटा-बेटी सभी पढ़ेंगे।

Question 2.
शिक्षा पूरी कब होगी?
Answer:
बेटा-बेटी जब दोनों शिक्षित होंगे, तब शिक्षा पूरी होगी।

Question 3.
अब कोई कैसा नहीं होगा?
Answer:
अब कोई अनपढ़ नहीं होगा।

Question 4.
बेटी युग किसका पर्व है?
Answer:
बेटी युग सम्मान, पुण्य और ज्ञान का पर्व है।

Question 5.
जन-जन का उत्थान पर्व कब होगा?
Answer:
जब सभी सबका सम्मान करेंगे, तब जन-जन का उत्थान पर्व होगा।

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 2 बेटी युग

उचित जोड़ियाँ मिलाइए।

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 2 बेटी युग 3
Answer:
१ – ग
२ – च
३ -घ
४ – ङ
५ – ख
६ – क

व्याकरण और भाषाभ्यास

निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखिए।

  1. बेटा
  2. बेटी
  3. पर्व
  4. अनपढ़
  5. पुस्तक
  6. कलम
  7. समीक्षा
  8. देश

Answer:

  1. पुत्र
  2. पुत्री
  3. त्योहार
  4. अशिक्षित
  5. किताब
  6. लेखनी
  7. आलोचना
  8. राष्ट्र

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 2 बेटी युग

निम्नलिखित शब्दों के बहुवचन रूप लिखिए।

  1. कहानी
  2. इरादा
  3. बढ़ेगा
  4. पढ़ेगा
  5. गढ़ेगा
  6. बेटी
  7. बेटा
  8. चिड़िया

Answer:

  1. कहानियाँ
  2. इरादे
  3. बढ़ेंगे
  4. पढ़ेंगे
  5. गढ़ेंगे
  6. बेटियाँ
  7. बेटे
  8. चिड़ियाँ

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 2 बेटी युग

निम्नलिखित शब्दों के विरुद्धार्थी शब्द लिखिए।

  1. शिक्षा
  2. आधी
  3. जवानी
  4. नई
  5. शिक्षित
  6. आना
  7. तरुण

Answer:

  1. अशिक्षा
  2. पूरी
  3. बुढ़ापा
  4. पुरानी
  5. अशिक्षित
  6. जाना
  7. वृद्ध

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 2 बेटी युग

निम्नलिखित शब्दों के दो पर्यायवाची शब्द लिखिए।

  1. पावन
  2. हाथ
  3. जग
  4. गंगा
  5. बेटा
  6. बेटी
  7. हवा
  8. पावन

Answer:

  1. पवित्र, शुचि, पुनीत
  2. कर, हस्त, पाणि
  3. संसार, विश्व, भव
  4. सुरसरि, भागीरथी, देवनदी
  5. सुत, आत्मज, नंदन
  6. सुता, आत्मजा, पुत्री
  7. मरुत्, वात, समीर
  8. पवित्र, शुद्ध, पाक

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

Balbharti Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 10 पंडिता रमाबाई Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई Textbook Questions and Answers

1. खालील प्रश्वनांची थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली?
उत्तर:
स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत,अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

प्रश्न 2.
पंडिता रमाबाईंनी स्त्री-जातीविषयी अपार प्रेम होते, हे त्यांच्या कोणत्या उद्गारांवरून समजते?
उत्तर:
मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदुमात्र आहे, तेथपर्यंत आपल्या स्त्री-जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराङ्मुख होणार नाही. स्त्री-जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. रमाबाईंच्या या उद्गारावरून त्यांना स्त्री-जाती विषयी अपार प्रेम होते हे समजते.

प्रश्न 3.
पंडिता रमाबाईंनी कष्टाळू व काटकसरी होत्या हे कोणत्या प्रसंगातून जाणवते?
उत्तर:
अडीच हजार लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर (चर्च) बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वत:च तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीही कमीपणा मानला नाही. पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे वरील प्रसंगातून जाणवणते.

2. खालील चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. पंडिता रमाबाईंचा विवाह यांच्याबरोबर झाला. [ ]
  2. यांच्या मुलीचे नाव [ ]
  3. अंध व्यक्तींसाठी उपयुक्त लिपी [ ]
  4. सहस्त्रकातील कर्मयोगिनी [ ]

उत्तर:

  1. बिपिनबिहारी मेधावी
  2. मनोरमा
  3. ब्रेल लिपी
  4. पंडिता रमाबाई

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

3. पंडिता रमाबाईंनी मुक्तिमिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उदयोगांची नावे लिहा.

प्रश्न 1.
पंडिता रमाबाईंनी मुक्तिमिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उदयोगांची नावे लिहा.
उत्तर:
स्त्रियांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी पंडिता रमाबाईंनी मुक्तिमिशनची स्थापना केली. मुक्तिमिशनमध्ये रमाबाईंनी एक-एक लहान उदयोग-व्यवसाय सुरू केले. केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्ध्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई-बैलांचे खिल्लार, शेळ्या-मेंढ्यांची चरणी, म्हशींचा गोठा, दुधदुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी-मैल्यापासून खत, भांड्यांवर नावे घालणे, भांड्यांना कल्हई करणे, हातमागावर कापड-सतरंज्या विणणे, घाण्यावर तेले काढणे, छापखान्यातील टाइप जुळवणे – सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे-पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम असे अनेक प्रकारचे उदयोग पंडिता रमाबाईंनी स्त्रियांसाठी सुरू केले.

4. पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.

प्रश्न 1.
पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.
उत्तर:

  1. पंडिता
  2. कर्मयोगिनी
  3. सत्शील साध्वी
  4. सूर्यकन्या

खेळूया शब्दांशी

प्रश्न अ.
खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा.
उदा. मारवा – गार, रवा, वार, वागा

  1. आराखडा
  2. सुधारक

उत्तर:

  1. राख, आख, खडा, खरा, राडा, डाख
  2. सुधा, सुर, धार, धाक, कर, कसुर, धारक, सुधार

प्रश्न आ.
असे तीन अक्षरी शब्द शोधा, ज्यांच्या मधले अक्षर ‘रं’ आहे त्याची यादी करा.
उदा. करंजी, चौरंग, कारंजे
उत्तर:

  1. बेरंग
  2. सारंगी
  3. सुरंगी
  4. मोरंबा
  5. सारंग

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

प्रश्न इ.
खाली दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
उदा. खजूर (कामकार) – मजूर

  1. पुस्तक (डोके)-
  2. समता (माया)
  3. घागर (समुद्र)-
  4. कडक (रस्ता)
  5. गाजर (पाळीव प्राणी) –
  6. प्रवास (घर) –

उत्तर:

  1. मस्तक
  2. ममता
  3. सागर
  4. सडक
  5. मांजर
  6. निवास

ई. हे शब्द असेच लिहा.

स्त्रिया, संस्कृत, वक्ता, संदर्भ, विद्वान, ख्याती, पराङ्मुख, दुःख, श्रमप्रतिष्ठा, संघर्ष, दीर्घ, सहस्रक, आयुष्य.

खेळ खेळूया.

प्रश्न 1.
खाली दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई 1
उत्तरः

  1. अतिशाणा त्याचा बैल रिकामा
  2. एक ना धड भाराभार चिंध्या
  3. ऐकावे जनाचे करावे मनाचे
  4. चोर सोडून संन्याशाला फाशी
  5. घरोघरी मातीच्या चुली

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

शोध घेऊया.

प्रश्न 1.
महाराष्ट्रामधील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवून.
उत्तर:

कर्तृत्ववान महिलाप्रेरणादायी कार्य
1. लता मंगेशकरसंगीतक्षेत्र
2. राणी लक्ष्मीबाईस्वातंत्र्यसेनानी
3. सावित्रीबाई फुलेस्त्री-शिक्षण
4. मेधा पाटकरसामाजिक चळवळ
5. सिंधुताई सपकाळअनाथ मुलांसाठी कार्य
6. बहिणाबाईसंतसाहित्य
7. शांता शेळकेकविता
8. आनंदी जोशीपहिल्या स्त्री डॉक्टर
9. इंदिरा गांधीराजकारण

प्रश्न 2.
खालील मुद्द्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या.

सकाळची वेळ …………… बाबांबरोबर फिरायला …………….. झाडांवर बसलेले पाखरांचे थवे ……………… किलबिल शुद्ध हवा …………….. आल्हाददायक वातावरण बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे ……………….. दिवसभर ताजेतवाने वाटणे.
उत्तर:
‘आल्हाददायक सकाळ’: सुट्टी सुरू झाली होती. पण नेहमीच्या सवयीने सकाळी सकाळीच जाग आली. बाबा सकाळचा फेरफटका मारण्यासाठी निघत होते. मग मी देखील बाबांबरोबर फिरायला बाहेर पडले. प्रथमच अशी शांत सकाळ अनुभवत होते. दुतर्फा असणाऱ्या झाडांवर बसलेले पाखरांचे थवे नयनरम्य वाटत होते. त्यांची किलबिल कानांना सुखद अनुभव देत होती. शुद्ध हवा शरीरात भरून घ्यावीशी वाटत होती. हे आल्हाददायक वातावरण मनाला प्रसन्नता देत होते. या अशा वातावरणाचा आस्वाद घेत, बाबांशी गप्पा मारत घराकडे निघाले. एकंदरीतच सकाळच्या या अनुभवाने दिवसभर ताजेतवाने वाटत राहिले.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

प्रश्न 3.
चौकटीत दिलेल्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करून रिकाम्या जागा पूर्ण करा. (परंतु, म्हणून, वा, तरी, आणि, किंवा, अन्, कारण, शिवाय)
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई 2

  1. मंगल खंजिरी ……………….. टाळ छान वाजवते.
  2. काका आला ……………… काकी आली नाही.
  3. कुंदाचा पाय मुरगळला ………………… ती शाळेत येऊ शकली नाही.
  4. मला बूट …………….. चप्पल खरेदी करायची आहे.
  5. धोधो पाऊस पडत होता ……………… मुले पटांगणावर खेळत होती.
  6. तुझी तयारी असो ……………….. नसो, तुला गावी जावेच लागेल.

उत्तर:

  1. आणि
  2. परंतु
  3. म्हणून
  4. किंवा
  5. तरी
  6. वा

आपण समजून घेऊया.

प्रश्न 1.
खालील वाक्ये वाचा.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई 3
आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण एखादया उद्गारावाटे व्यक्त करतो. वरील वाक्यांतील शाब्बास, अरेरे, बापरे, अहाहा ही केवलप्रयोगी अव्यये आहेत. या शब्दांमुळे आपल्या मनातील भावना प्रभावीपणे व्यक्त होतात. या शब्दांना उदगारवाचक शब्द असेही म्हणतात..

प्रश्न 2.
खालील वाक्यात कंसातील योग्य केवलप्रयोगी अव्यये घाला.

  1. ………………. ! काय दशा झाली त्याची!
  2. ………………. ! एक अक्षरह बोलू नकोस!
  3. ………………. ! मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही.
  4. ………………. ! केवढा मोठा अजगर!

उत्तर:

  1. चूप!
  2. अरेरे!
  3. शी!
  4. अबब!

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

शिक्षकांसाठी:

विदयार्थ्यांना केवलप्रयोगी अव्ययांची विविध उदाहरणे देऊन अधिक सराव करून घ्यावा. विदयार्थ्यांना शब्द, चित्र, चित्र व शब्द या वेगवेगळ्या स्वरूपांत अपूर्ण गोष्ट दयावी व ती पूर्ण करून घ्यावी.

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई Textbook Questions and Answers

रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण करा.

  1. पंडिता रमाबाईंना त्यावेळी …………….. भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या ……………… भाषेतून भाषण केले.
  2. त्यांचे पहिले व्याख्यान ………………. यांच्या घरी झाले.
  3. ………….. सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे.
  4. पंडिता रमाबाईंनी ……………… ची स्थापना केली.
  5. रमाबाईंचे आयुष्य म्हणजे …………. आणि ………………. एक दीर्घ साखळी होती.

उत्तर:

  1. बंगाली, संस्कृत
  2. न्यायमूर्ती रानडे
  3. स्त्री जातीची
  4. मुक्ति-मिशन
  5. संघर्षाची, संकटांची

खालील चौकटी पूर्ण करा.

  1. यांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. [ ]
  2. पंडिता बाईच्या अटीची आठवण यांनी लिहून ठेवली आहे. [ ]
  3. लग्नाच्यावेळी रमाबाईंचे वय [ ]

उत्तरः

  1. महाराष्ट्रातील सुधारकांच्या
  2. काशीबाई कानिटकर
  3. 11 वर्ष

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
भारतातील स्त्रियांची पहिली सभा कोणी व कोठे बोलावली?
उत्तर:
भारतातील स्त्रियांची पहिली सभा देशभक्त आनंद मोहन यांनी कोलकाता शहरात बोलावली.

प्रश्न 2.
स्त्रियांच्या पहिल्या सभेची वैशिष्ट्ये कोणती होती?
उत्तरः
स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही स्त्रियांच्या पहिल्या सभेची वैशिष्ट्ये होती.

प्रश्न 3.
रमाबाईंनी विवाह करण्याचे का ठरविले?
उत्तरः
आई, वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे याचा अनुभव घेतल्यानंतर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरविले.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

प्रश्न 4.
एका उदार गृहस्थाने रमाबाईंना आर्थिक मदत करताना कोणती अट घातली?
उत्तर:
एका उदार गृहस्थाने दहा हजार रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे चाळीस हजार रुपयांत होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली.

खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
कोलकाता शहरात झालेली स्त्रियांची पहिली सभा आगळीवेगळी का होती?
उत्तर:
कोलकाता शहरात झालेल्या स्त्रियांच्या पहिल्या सभेत पंडिता रमाबाईंनी संस्कृत भाषेतून भाषण केले. बंगालीतून त्याचा अनुवादही करण्यात आला. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना, एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते हा ही एक विशेष होता. म्हणूनच स्त्रियांची ही पहिली सभा आगळीवेगळी होती.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

प्रश्न 2.
पुण्यात होणाऱ्या पंडिता रमाबाईंच्या व्याख्यानाचे वैशिष्ट्य काय होते?
उत्तरः
पुण्यात आल्यावर पंडिता रमाबाईंचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्याकडे झाले. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिता बाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रण पत्रिकेतील एक अट त्यांच्या व्याख्यानांचे वैशिष्ट्य होते.

पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई 4

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. गाई-बैलअ. चरणी
2. म्हशीब. खिल्लार
3. शेळ्या -मेंढ्याक. गोठा

उत्तरः

‘अ’ गट‘ब’ गट
1. गाई-बैलब. खिल्लार
2. म्हशीक. गोठा
3. शेळ्या -मेंढ्याअ. चरणी

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

उतारा – पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 35

रमाबाईंची कन्या मनोरमा ………………..
…………………….. मुलींना नेहमीच दिला.

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा.
1. पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेली संस्था [ ]
2. पंडिता रमाबाईंनी स्वत: तयार केलेली वास्तू [ ]
उत्तर:
1. मुक्तिमिशन
2. प्रार्थनामंदिर (चर्च)

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
अंध स्त्रियांच्या शिक्षणाची सोय कशी झाली?
उत्तर:
पंडिता रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्या शिक्षणाची सोय झाली.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

प्रश्न 2.
प्रार्थना मंदिराच्या बांधकामाला रमाबाईंनी कशा प्रकारे हातभार लावला?
उत्तर:
डोक्यावर विटांचे घमेले वाहून रमाबाईंनी प्रार्थनामंदिराच्या बांधकामाला हातभार लावला.

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील शब्दांचे वचन बदला,

  1. शेळया
  2. चर्च
  3. सतरंजी
  4. दोरी

उत्तर:

  1. शेळी
  2. चर्च
  3. सतरंज्या
  4. दोऱ्या

अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुहा लिहा.

प्रश्न 1.
कुठलेही काम करण्यात त्यांना कधीच कमीपणा मानला नाही.
उत्तरे:
कुठलेही काम करण्यात त्यांना कधीच मोठेपणा मानला नाही.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
बेल लिपी बद्दल तुम्हांला असलेली माहिती सांगा.
उत्तर:
ब्रेल लिपी म्हणजे बोटांच्या साहाय्याने वाचनाची पद्धत जी खास अंध व्यक्तींसाठी विकसित केली गेली. लुई ब्रेल ह्या शास्त्रज्ञाने जानेवारी 2607 मध्ये ब्रेल लिपीची रचना केली, फ्रान्सच्या या शास्त्रज्ञाने स्वत: अंध असल्यामुळे इतर अंधांना शिक्षण घेणे सोपे जावे या उद्देशाने या लिपीचा शोध लावला.

व्याकरण व भाषाभ्यास

प्रश्न 1.
खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा

  1. स्त्री
  2. मायबोली
  3. विवाह
  4. उत्कंठा
  5. प्रोत्साहन
  6. अनुवाद
  7. ख्याती
  8. नंदनवन
  9. बंधू

उत्तर:

  1. महिला
  2. मातृभाषा
  3. लग्न
  4. उत्सुकता
  5. उत्तेजन
  6. भाषांतर
  7. प्रसिद्धी
  8. स्वर्ग
  9. भाऊ

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

प्रश्न 2.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. पहिली
  2. ज्ञान
  3. अनाथ
  4. विधवा
  5. स्वावलंबी
  6. अंध

उत्तर:

  1. शेवटची
  2. अज्ञान
  3. सनाथ
  4. सधवा
  5. परावलंबी
  6. डोळस

प्रश्न 3.
खालील शब्दांचे लिंग बदला.

  1. स्त्री
  2. वडील
  3. पाय
  4. रेडा
  5. कन्या

उत्तर:

  1. पुरुष
  2. आई
  3. बैल
  4. म्हैस
  5. पुत्र

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

प्रश्न 4.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. सभा
  2. वक्ता
  3. वकील
  4. व्याख्याने
  5. पुढारी
  6. भांडी
  7. कामद

उत्तर:

  1. सभा
  2. क्क्ते
  3. वकील
  4. व्याख्यान
  5. पुढारी
  6. भांडे
  7. कामद

प्रश्न 5.
खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा.
उदा. मारवा – गार, रवा, वार, वागा

  1. हातमाग
  2. परभाषक
  3. महाभारत
  4. अहमदाबाद

उत्तर:

  1. ह्रत, माम, मात, मत, मायत, तमा, तम
  2. पर, भाषक, कर, कप, भार, भाप, भाकर
  3. महा, मर, मत, हत, हर, भार, भात, रत, रहा, भारत, तम, तर
  4. अहम, अदा, हद, मद, दाद, दाम, दाह, बाद, बाम

प्रश्न 6.
खाली दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
उदा. खजूर (कामकार) – मजूर

  1. आरोप (सांगावा) –
  2. पावली (छाया) –
  3. प्रकाश (गमन)-
  4. मंगल (वन) –
  5. साजण (मोठे माठ)-
  6. पातक (शंभर)

उत्तर:

  1. निरोप
  2. सावली
  3. आकाश
  4. जंगल
  5. रांजण
  6. शतक

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

प्रश्न 7.
खाली दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई 5
उत्तरः
नाचता येईना अंगण वाकडे
वासरात लंगडी गाय शहाणी

प्रश्न 8.
चौकटीत दिलेल्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करून रिकाम्या जागा पूर्ण करा. (परंतु, म्हणून, वा, तरी, आणि, किंवा, अन्, कारण, शिवाय)

  1. अजय आणि विजय शाळेत पोहचले …………….. पावसाची टिपटिप सुरू झाली.
  2. पावसाळा माझा आवडता ऋतु आहे, …………….. मला पावसात भिजायला आवडते
  3. सोनालीने वाचनाच्या पुस्तकांचा संग्रह केला होता, ……………….. वाचनालयातही नाव नोंदवले होते.

उत्तर:

  1. अन्
  2. कारण
  3. शिवाय

केवलप्रयोगी अव्यये

व्याख्या – आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण ज्या उद्गारांवाटे वा शब्दांद्वारे व्यक्त करतो, त्या शब्दांना ‘केवलप्रयोगी अव्यये’ म्हणतात. मनातील भावना प्रभावीपणे मांडणारे शब्द उद्गारवाचक शब्द’ म्हणूनही ओळखले जातात.
उदा.
शाब्बास! चांगले काम केलेस बाळा!
अरेरे! फार वाईट झाले!
बापरे! केवढा मोठा साप!

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

प्रश्न 1.
खालील वाक्यात कंसातील योग्य केवलप्रयोगी अव्यये घाला.

  1. ………………. ! किती सुरेख लाजता तुम्ही!
  2. ………………. ! फार छान गुण मिळवलेस!
  3. ………………. ! पिसारा फुलवलेला मोर!
  4. ………………. ! केवढा तो अभ्यास!

उत्तर:

  1. अय्या!
  2. शाबास!
  3. अहाहा!
  4. बापरे!

पंडिता रमाबाई Summary in Marathi

पाठ परिचय:

स्वत:चे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिका डॉ. अनुपमा उजगरे यांनी ‘पंडिता रमाबाई’ या पाठातून केले आहे.

Pandita Ramabai had a life full of struggle and hardships and still she tried to improve the lifestyle of other women. She tried to create a heaven for all others. The life and works of Pandita Ramabai has been narrated in this write-up in very inspiring words by writer Dr. Anupama Ujgare.

शब्दार्थ:

  1. अनुवाद – भाषांतर – translation
  2. सभा – मेळा, जमाव – meeting
  3. मौखिक – तोंडी – oral
  4. विनंती – याचना – request
  5. व्याख्यान – भाषण – a lecture
  6. अट – नियम – rule
  7. शिष्यवृत्ती – विद्यावेतन – scholarship
  8. शिफारस – प्रशंसा – recommendation
  9. अनाथ – पोरका – orphaned
  10. अपंग – विकलांग – handicapped
  11. जुजबी – क्षुल्लक, किरकोळ – negligible
  12. खिल्लार – कळप – a flock
  13. संघर्ष – कलह, झुंज – conflict
  14. साखळी – शृंखला – chain
  15. सहस्त्रक – एक हजार वर्ष – thousandofyears
  16. सराव – अभ्यास, राबता (practice)
  17. तान्हया – लहान (small)
  18. शिष्यवृत्ती – विद्यावेतन (scholarship)

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 10 पंडिता रमाबाई

वाक्प्रचार:

  1. ख्याती मिळविणे – प्रसिद्धी मिळविणे
  2. हातभार लावणे – सहकार्य करणे
  3. उत्कंठा असणे – उस्तुकता असणे
  4. काटकसर करणे – बचत करणे
  5. शिफारस करणे – दुसऱ्याजवळ तारीफ करणे, प्रशंसा करणे
  6. प्रोत्साहन देणे – उत्तेजन देणे

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

Balbharti Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 4 गोपाळचे शौर्य Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य Textbook Questions and Answers

1. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
कर्णागड कुठे वसलेला आहे?
उत्तर:
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील ‘मोहदी’ या गावापासून आठ-दहा किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे.

प्रश्न आ.
‘गाडी थांबवा’ असे गोपाळ का ओरडला?
उत्तरः
‘गाडी थांबवा’, असे गोपाळ ओरडला कारण घाटाच्या खालच्या बाजूला आग (वणवा) लागली होती व ती आग आपण विझवलीच पाहिजे असा विचार गोपाळच्या मनात आला.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

प्रश्न इ.
गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले?
उत्तर:
गोपाळने गाडीतून उडी मारून धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाइप सर्व शक्तिनिशी ओढायला सुरुवात केली व तो आगीच्या दिशेने ओढत आणला.

प्रश्न ई.
आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते?
उत्तर:
आग वेळेवर विझली नसती तर पशु, पक्षी व झाडाझुडपांबरोबरच काही गुराखी मुलेही त्या आगीत भाजली असती.

2. कोण, कोणास म्हणाले ते सांगा.

प्रश्न अ.
“अरे वेन्या, ही जंगलाची आग कशी काय विझवू शकू?”
उत्तरः
शिक्षक गोपाळला म्हणाले.

प्रश्न आ.
“माणसं असो का जनावरं त्यांना वाचवलंच पाहिजे ना!”
उत्तर:
गोपाळ गुराख्याकडे पाहून सर्वांना म्हणाला.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

प्रश्न इ.
“पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर वेडेपणाच वाटतो.”
उत्तर:
शिक्षक दुसऱ्या गाडीतील गृहस्थाला म्हणाले.

3. गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला? का वे लिहा?

प्रश्न 1.
गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला? का वे लिहा?
उत्तर:
गोपाळचे शौर्य व प्रसंगावधानता हे गुण आम्हाला आवडले, कारण गोपाळने धाडस दाखवून गाडीतून उडी मारली नसती तर तो वणवा सगळीकडे पसरला असता. त्यात अनेक झाडे जळून खाक झाली असती. झाडांबरोबर पशु-पक्षी व गुराख्यांचेही प्राण वाचले नसते.

चर्चा करा. सांगा.

  • नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय?
  • नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या, त्यांची यादी करा.
  • जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी कोणते उपाय करणे आवश्यक आहे, याबाबत मित्रांशी चर्चा करा.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

खेळूया शब्दांशी.

(अ) खालील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटीत भरा.

प्रश्न 1.
1. कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे.
2. ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला.
3. तो लांब पाइप गोपाळने ओडत आणला.
4. सर्वांचेच चेहरे उजळले होते.
5. उन्हाळ्यात गडावर वाळलेला पाला-पाचोळा दिसतो.
6. मंदाकिनी नदी बारामाही झुळझुळत असते.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य 1
उत्तर:

नामसर्वनामविशेषणक्रियापद
(अ) कर्णागडआहे
(आ) ड्रायव्हर, गाडीवाढवला
(इ) पाइप, गोपाळतोलांबआणला
(ई)चेहरेहोते

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

(आ) कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्ये पूर्ण करा.
(अकल्पित’, कौतुकास्पद, प्रत्यक्षदर्शी’, पोशिंदा)

प्रश्न 1.
(अ) सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक साक्षीदार ……………… आहेत.
(आ) भूज येथे घडलेली भूकंपाची घटना ……………… होती.
(इ) …………………….. शेतकऱ्याला भारताचा म्हणतात,
(ई) ……………………….. काम करणारा विदयार्थी सर्वांना नेहमीच आवडतो.
उत्तरः
(अ) प्रत्यक्षदर्शी
(आ) अकल्पित
(इ) पोशिंदा
(ई) कौतुकास्पद

(इ) “गैर” हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिले आहेत. “बिन”, “परा” हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.

प्रश्न 1.
“गैर” हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिले आहेत. “बिन”, “परा” हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य 2
उत्तरः

  • गैर – गैरहजर, गैरसोय, गैरसमज
  • बिन – बिनतारी, बिनकामाचा, बिनासंदेश
  • परा – परार्थी, पराभव, पराजय

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये ओळखून लिहा.

प्रश्न 1.
(अ) माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.
(आ) मंदा लिहिताना नेहमी चुका करते.
(इ) आईने आशाला शंभरदा बजावले.
(ई) सभोवार दाट झाडी होती.
उत्तरः
(अ) क्षणोक्षणी
(आ) नेहमी
(इ) शंभरदा
(ई) दाट

कंसात दिलेली क्रियाविशेषण अव्यये वापरून खालील वाक्ये पूर्ण करा.
(समोरून, सगळीकडे, पूर्वी, घटाघटा)

प्रश्न 1.
(अ) ………………… वाहतुकीची साधने कमी होती.
(आ) मी ………………….. पाणी प्यायलो.
(इ) मला आई ……………….. येताना दिसली.
(ई) …………………. हिरवेगार गवत उगवले होते.
उत्तर:
(अ) पूर्वी
(आ) घटाघटा
(इ) समोरून
(ई) सगळीकडे

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

खालील वाक्ये वाचा.

(अ) मी घरी गेले; पण घरा
(आ) अश्विनी खेळायला गेली; परंतु मैदानावर कोणीच नव्हते.
दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडायची असल्यास ‘;’ हे चिन्ह वापरले जाते. त्यास अर्धविराम असे म्हणतात.

सुविचार

  • आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.
  • शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण होय.
  • अनुभवासारखा उत्तम शिक्षक नाही.

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य Important Additional Questions and Answers

खाली दिलेल्या वाक्यांतील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून वाक्य लिहा.

प्रश्न 1.

  1. गडाच्या पायथ्याशी …………………… नदी बारमाही झुळझुळत असते.
  2. नदीच्या दोन्ही तीरांवरील ……………….. बारा महिने हिरवेगार असतात.
  3. गडावरील फेरफटका पूर्ण झाल्यावर प्रत्येकाने आपापले …………………. सादर केले.
  4. पायथ्याची आग हळूहळू ……………….. होत होती.
  5. आता तो पाइप सहजगत्या ………………. पाणी फेकू लागला.
  6. आता सर्वांचेच ………. उजळले होते. सर्वांनाच नवी ………… मिळाली होती.
  7. गोपाळचे हे काम खरंच ………………. आहे.
  8. दुसऱ्या दिवशीच्या ………….. ही बातमी सर्वच लोकांना कळाली.
  9. परिसरातील नागरिक गोपाळच्या या …………….. भरभरून कौतुक करत होते.

उत्तरः

  1. मंदाकिनी
  2. शेतमळे
  3. कलागुण
  4. शांत
  5. चौफेर
  6. चेहरे, उर्जा
  7. कौतुकास्पद
  8. वर्तमानपत्रातून
  9. शौर्याचे

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

प्रश्न 2.
एक किंवा दोन शब्दांत उत्तरे लिहा.

  1. नरखेड तालुक्यातील खेडेगावाचे नाव
  2. नरखेड तालुक्यातील गडाचे नाव
  3. सहलप्रेमी, ट्रेकिंगप्रेमी जाताना दिसतात
  4. गड्याच्या पायथ्याशी बाहमाही वाहणारी नदी
  5. आदीवासी जंगलांना मानतात

उत्तरः

  1. मोहदी
  2. कर्णागड
  3. कर्णागडावर
  4. मंदाकिनी
  5. पोशिंदे

खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
शिक्षकांनी गोपाळच्या कामाचे कौतुक कोणत्या शब्दांत केले?
उत्तरः
“गोपाळनं निरपेक्ष भावनेनं, जिवाची पर्वा न करता धाडस केलं. आज केवळ गडच नव्हे, तर गुरं आणि सर्व गुराख्यांचेही प्राण गोपाळने वाचवले,” या कौतुकास्पद शब्दांत शिक्षकांनी गोपाळच्या कामाचे कौतुक केले.

कोण, कोणास म्हणाले ते सांगा.

प्रश्न 1.
“गडावर पुढे पुढे पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे.”
उत्तर:
दुसऱ्या गाडीतील गृहस्थ शिक्षकांना व इतर सर्वांना म्हणाले.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

प्रश्न 2.
“अरे तो बघा वणवा! वणवा लागलाय, वणवा!”
उत्तरः
गाडीतील एकजण ओरडून सर्वांना म्हणाला.

प्रश्न 3.
“लय बेस झालं बापा”
उत्तर:
गुराखी मुलांना म्हणाले.

खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
कर्णागडच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन करा.
उत्तरः
कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. गुरे चारणारे गुराखी, सहल काढणारे, ट्रेकिंगप्रेमी तेथे नेहमी जात असतात. गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही झुळझुळत असते. नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतमळे बारा महिने हिरवेगार असतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा प्रदेश पाचूचा वाटतो. उन्हाळ्यात रानमेव्याची अनेक प्रकारची झाडे तिथे मोसमी’ फळभाराने बहरलेली दिसतात.

प्रश्न 2.
गाईवासरं घेऊन आलेल्या गुराख्याला गहिवरून का आले?
उत्तर:
आग शांत झाल्यावर गाईवासरं घेऊन काही गुराखी मुलांजवळ आले. त्यातील एक जण हात जोडून म्हणाला, खूप चांगले झाले आग विझली. गडावरील कित्येक झाडेझडपे होरपळून गेली. जरासा जरी उशीर झाला असता तर आम्हीही भाजून निघालो असतो आणि आमच्यातल्या कोणाला कोणाचा पत्ताही लागला नसता, तुमच्या मदतीमुळे आम्ही वाचलो हे सांगताना गुराख्याला गहिवरून आले.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

पुढील उत्तर वाचून सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
गडाबरोबरच गोपाळने कोणाचे प्राण वाचवले ।
उत्तरः
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य 3

प्रश्न 2.
रिकाम्या जागा भरा.
(i) वीस मिनिटांच्या आतच पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या ……….” अग्निशामक दलाच्या दोन गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या.
(ii) “गडावरचीतं कितीकंच …………………. भाजून निघालीत”.
उत्तरः
(i) नरखेडहून
(ii) झाडं-झुडपं

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा.
(i) त्या गृहस्थाने फोन करून कोणाला बोलावलं. [ ]
(ii) गोपाळच्या शौर्याची बातमी दुसऱ्या दिवशी कशी कळली. [ ]
उत्तरः
(i) अग्निशामक दलाच्या गाड्यांना
(ii) वर्तमानपत्रातून

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न i.
अग्निशामक दलाच्या गाड्या कुठे हजर झाल्या?
उत्तरः
अग्निशामक दलाच्या गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या.

प्रश्न ii.
गोपाळच्या शौर्याचे कौतुक कोण करत होते?
उत्तरः
गोपाळच्या शौर्याचे कौतुक परिसरातील नागरिक करत होते.

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील शब्दांचे वचन बदला.
(i) गाडी (ii) चेहरे (iii) हात (iv) शिक्षक
उत्तरः
(i) गाड्या (ii) चेहरा (iii) हात (iv) शिक्षक

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

प्रश्न 2.
खालील वाक्यांत लेखननियमानुसार बदल करा.
प्रश्न i.
सर्वांनाच नवि उर्जा मिळाली होती.
उत्तरः
सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली होती.

प्रश्न ii.
हे सांगताना त्याला गहीवरून आले होते.
उत्तर:
हे सांगताना त्याला गहिवरून आले होते.

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
शौर्याचं कौतुक होईल अशी घटना तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या आजूबाजूला घडली आहे का? असल्यास तिचे वर्णन करा.
उत्तर:
हो. अशीच एक घटना आमच्या आवारात घडली. आमच्या आवारात राहणाऱ्या एका आजीबाईचा बटवा एका भामट्याने चोरला व तो तिथून पळाला. आजीबाईंना काही त्याचा पाठलाग करता आला नाही. पण तिथूनच जाणाऱ्या लहानग्या रमेशने ही घटना पाहिली. तो त्या भामट्याच्या मागे-मागे त्याच्या ठिकाणावर गेला आणि तो तिथेच राहतो हे पाहून माघारी घरी आला. आल्यावर त्याने ती घटना व त्या भामट्या चोराचा पत्ता आवारातील सगळ्यांना सांगितला. मग सगळे पोलिसांना घेऊनच तिथे गेले व चोराला रंगेहाथ पकडलं. तेरा वर्षांच्या रमेशच्या शौर्याचे खूप कौतुक झाले.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

व्याकरण व भावाभ्यास :

खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.

  1. गाव
  2. पौराणिक
  3. गड
  4. नदी
  5. शक्ती
  6. तीर
  7. मोसमी
  8. भव्य
  9. नाहक
  10. उद्देश
  11. आग
  12. प्राण
  13. कौतुक
  14. धाडस

उत्तरः

  1. ग्राम
  2. पुरातन
  3. किल्ला, दुर्ग
  4. सरीता
  5. ताकद
  6. काठ
  7. हंगामी
  8. प्रशस्त
  9. विनाकारण
  10. हेतू
  11. अग्नी
  12. जीव
  13. प्रशंसा
  14. धैर्य, साहस

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

खाली शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.

  1. खेडे
  2. पौराणिक
  3. पायथा
  4. भव्य
  5. नाइलाज
  6. उतरणे
  7. सूर्यास्त
  8. मंदावणे
  9. हजर
  10. निरपेक्ष

उत्तरः

  1. शहर
  2. आधुनिक
  3. माथा
  4. चिमुकली
  5. इलाज
  6. चढणे
  7. सूर्योदय
  8. जोरावणे
  9. गैरहजर
  10. अपेक्ष

खालील शब्दांचे लिंग बदला,

प्रश्न 1.

  1. शिक्षक
  2. विदयार्थी
  3. मुले
  4. गुराखी
  5. वेडा
  6. माय

उत्तर:

  1. शिक्षिका
  2. विदयार्थीनी
  3. मुली
  4. गुराखीण
  5. वेडी
  6. बाप

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

खालील शब्दांचे वचन बदला.

प्रश्न 1.

  1. महिना
  2. वणवा
  3. गाडी
  4. शेत
  5. नदी
  6. जनावर
  7. वर्तमानपत्र

उत्तरः

  1. महिने
  2. वणवे
  3. गाड्या
  4. शेते
  5. नया
  6. जनावरे
  7. वर्तमानपत्रे

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.

प्रश्न 1.
हतबल होणे – निराश होणे
उत्तरः
प्रयत्न करुनही नृत्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रेवश मिळाला नाही म्हणून मी हतबल झाले,

प्रश्न 2.
जिवाची पर्वा न करणे – जिवाची काळजी न करणे
उत्तर:
बाजीप्रभु देशपांडेनी जिवाची पर्वा न करता पावनखिंड लढविली.

प्रश्न 3.
गहिवरून येणे – भावना दाटून येणे
उत्तरः
सासरी निघालेल्या मुलीकडे पाहून आईचे मन गहिवरून आले.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

प्रश्न 4.
कौतुक करणे – स्तुती करणे
उत्तर:
आपला विदयार्थी एक मोठा अधिकारी झाला म्हणून त्याचा सत्कार करताना शिक्षकांनी त्याचे कौतुक केले.

प्रश्न 5.
आटोक्यात आणणे – ताबा मिळविणे
उत्तर:
वर्गातील बेशिस्त मुलाला गुरुजींनी हळहळू आटोक्यात आणले.

प्रश्न 6.
चेहरे उजळणे – चेहऱ्यावर आनंद दिसणे
उत्तरः
सीमेवरून लढून परत आलेल्या मुलाला पाहून आईचा चेहरा उजळला.

खालील वाक्यांत अर्थविरामचिन्हाचा वापर करा.

प्रश्न 1.

  1. दोघींनीही भेटीला जाण्याची तयारी केली पण पुरेसे पैसे जवळ नव्हते.
  2. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो परंतु कसाबसा बाहेर आलो.

उत्तरः

  1. दोघींनीही भेटीला जाण्याची तयारी केली; पण पुरेसे पैसे जवळ नव्हते.
  2. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो; परंतु कसाबसा बाहेर आलो.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

लेखन विभाग चर्चा करा व लिहा.

प्रश्न 1.
नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय?
उत्तरः
पृथ्वीच्या हालचालीमुळे किंवा निसर्गात होणाऱ्या इतर बदलांमुळे जी संकटे येतात किंवा बदल होतात त्याला ‘नैसर्गिक आपत्ती’ असे म्हणतात. त्याचा परिणाम आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर होतो. उदा. ज्वालामुखी, भूकंप, महापूर, चक्रीवादळ इ. मानवाने निर्मित केलेल्या वस्तूंमुळे जी संकटे येतात, त्याला ‘मानवनिर्मित आपत्ती’ असे म्हणतात. याचा सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर परिणाम होत असतो. उदा. न्यूक्लियर बॉम्ब, अणुक्षेपणास्त्र, मोठमोठ्या इमारती इ.

प्रश्न 2.
नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या त्यांची यादी करा.
उत्तर:

नैसर्गिक आपत्तीमानवनिर्मित आपत्ती
वादळ, हिमस्खलन3आग लागणे, घर पडणे, अपघात होणे
वणवा, वीज कोसळणेरासायनिक वायू गळती
दुष्काळ, भूकंपन्यूक्लियर बॉम्ब
त्सुनामी, महापूर,पूल, मोठमोठ्या इमारती कोसळणे
चक्रीवादळनैसर्गिक नद्यांचे स्त्रोत बंद करणे

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

प्रश्न 3.
जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी काय उपाय करणे आवश्यक आहे, याबाबत मित्रांशी चर्चा करा व लिहा.
उत्तर:
जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी जंगलात गेल्यावर कोठेही आगपेटीची जळकी काडी फेकू नये. विडी किंवा सिगारेट सारख्या पदार्थांनी धूम्रपान करून ती तशीच अर्धवट जंगलात टाकू नयेत. जंगलामध्ये नैसर्गिक सहलीचा आनंद घेताना आगीशी संबंध येईल असे ज्वलंत पदार्थ सोबत बाळगू नयेत.

वाचा
गवत जाळल्यामुळे पुढील वर्षी पावसाळ्यात गवताची चांगली वाढ होते, या समजुतीतून डोंगरावरील गवताला आग लावली जाते. काही ठिकाणी मोहफूल, तेंदूपत्ता गोळा करताना स्थानिक लोकांकडूनही काही भागांत आग लावली जाते; परंतु त्यावर नियंत्रण न राखता आल्याने ही आग रौद्ररूप धारण करते.

त्यामध्ये डोंगरावरील गवत जळून नष्ट होते, त्याबरोबरच अनेक लहानमोठी झाडेही जळतात. झाडांच्या आसऱ्याला राहणारे अनेक पक्षी व प्राणी हेही आगीचे भक्ष्य’ बनतात. वनसंपदेबरोबरच वणव्याचा मोठा परिणाम प्राण्यांच्या अन्नसाखळीवर होत आहे. हिरव्या पाल्याच्या शोधात तृणभक्षी प्राणी जंगलाकडे वळतात; परंतु अशा वणव्यांमुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो.

बऱ्याच वेळा डोंगरभागात फिरायला म्हणून जाणारे काही पर्यटक धूम्रपान करतात. विडी पेटवण्यासाठीची आगपेटीची जळती काडी जंगलात फेकतात. या जळत्या काडीमुळे वाळलेले गवत पेट घेते आणि पुढे त्याचे वणव्यात रूपांतर होते. या वणव्यामुळे जंगलांमध्ये पुनर्निर्मिती व चाऱ्याची उपलब्धता यांवर विपरीत परिणाम होत आहे. प्राणी व वृक्ष वाचवण्यासाठी, वणवा लागू नये यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

वरील उत्तर वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
गवताला आग का लावली जाते?
उत्तर:
गवत जाळल्यामुळे पुढील वर्षी पावसाळ्यात गवताची चांगली वाढ होते, या समजुतीतून डोंगरावरील गवताला आग लावली जाते.

प्रश्न 2.
डोंगरावर आग लावल्यामुळे काय परिणाम होतात?
उत्तर:
डोंगरावरील गवत जळून नष्ट होते, त्याबरोबरच अनेक लहानमोठी झाडेही जळतात. झाडांच्या आसऱ्याला राहणारे अनेक पक्षी व प्राणी हेही आगीचे भक्ष्य होतात.

प्रश्न 3.
वनसंपदेबरोबरच वणव्याचा परिणाम कशावर होतो?
उत्तर:
वनसंपदेबरोबरच वणव्याचा परिणाम प्राण्यांच्या अन्न साखळीवर होतो. हिरव्या पाल्याच्या शोधात तृणभक्षी (गवत खाणारे) प्राणी जंगलाकडे वळतात; परंतु अशा वणव्यांमुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

प्रश्न 4.
फिरायला गेलेले पर्यटक वणवा लागण्याचे कारण कसे ठरतात?
उत्तर:
बऱ्याच वेळा डोंगरभागात फिरायला म्हणून जाणारे काही पर्यटक धूम्रपान करतात. विडी, सिगारेट पेटवण्यासाठीची आगपेटीची जळती काडी जंगलात फेकतात. या जळत्या काडीमुळे वाळलेले गवत पेट घेते आणि पुढे त्याचे वणव्यात रूपांतर होते.

प्रश्न 5.
वणव्यामुळे कशावर विपरीत परिणाम होत आहे?
उत्तर:
वणव्यामुळे जंगलांमध्ये पुनर्निर्मिती व चाऱ्याची उपलब्धता यांवर विपरीत परिणाम होत आहे.

अग्निशमन सेवा

कोठेही आग लागली, तर एक लाल रंगाची गाडी जोरजोरात घंटा वाजवत आगीच्या ठिकाणी येते. त्यातील कर्मचारी पाण्याच्या मोठमोठ्या नळकांड्या घेऊन आग आटोक्यात आणतात. आग विझवतात. या दलातील कर्मचाऱ्यांच्या हालचाली खूप वेगवान व शिस्तबद्ध असतात, आग विझवण्याचे हे प्रात्यक्षिक बघण्यासारखे असते.

आग लागणे, घर पडणे, झाड पडणे, मोठा अपघात होणे अशा आपत्कालीन परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल करते. या दलास पाचारण करण्यासाठी 101 या करमुक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधतात व आपत्कालीन घटना घडलेल्या ठिकाणचा पत्ता व थोडक्यात तपशीला देतात.

अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ पोहोचते. आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या या कर्मचाऱ्यांना आपण सहकार्य केले पाहिजे. ते देत असलेल्या सूचनांनुसार वागले पाहिजे. त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही, असे आवर्जून पाहिले पाहिजे, कारण अग्निशमन दल’ हा आपला मित्र आहे.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

वरील उत्तर वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
अग्निशमन दल कोणते काम करते?
उत्तर:
आग लागणे, घर पडणे, झाड पडणे, मोठा अपघात होणे अशा आपत्कालीन परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल करते.

प्रश्न 2.
या दलाला पाचारण करण्यासाठी कोणत्या क्रमांकावर संपर्क साधावा?
उत्तर:
अग्निशमन दलाला पाचारण करण्यासाठी 101 या करमुक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रश्न 3.
‘अग्निशमन दल’ आपला मित्र आहे असे का म्हणतात?
उत्तरः
आपल्या आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला अग्निशमन दल’ मदत करते म्हणून ‘अग्निशमन दल’ आपला मित्र आहे असे म्हणतात.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

प्रश्न 4.
अग्निशमन दलास कसे सहकार्य केले पाहिजे?
उत्तर:
अग्निशमन दलाकडून येत असलेल्या सूचनांनुसार वागले पाहिजे. त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही, असे आवर्जून पाहिले पाहिजे.

गोपाळचे शौर्य Summary in Marathi

पाठ परिचय :

मोहदी येथील माध्यमिक शाळेचे शिक्षक, विदयार्थी कर्णागड येथे सहलीला गेले होते. संपूर्ण दिवस आनंदात गेला आणि परतताना घाटाच्या खालच्या बाजूने आग लागलेली दिसताच गोपाळ क्षणाचाही विचार न करता ती आग विझवण्यासाठी धडपड करू लागला. हळूहळू तेथील सर्व गोपाळच्या मदतीला धावले आणि आग विझविण्यात यशस्वी झाले. गोपाळने निरपेक्ष भावनेने, जिवाची पर्वा न करता हे धाडस केले. त्याच्या धैर्याला व शौर्याला तोड व जोड नव्हती. डोंगरावर अचानक लागलेला वणवा व त्याची आग विझवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी केलेले प्रयत्न, त्यांच्या शौर्याची कथा लेखिका लक्ष्मीकमल गेडाम’ ह्यांनी रोमांचकारी शब्दांत कथन केली आहे.

Teachers and students of Secondary School of Mohadi had gone for a picnic at Karnagad. The entire day went well but while returning Gopal saw fire at the bottom of the wharf (Ghat) and he at once started to do his best to extinguish that fire. Slowly everyone rushed to help and got success in quenching the fire. Gopal’s unconditional*kindness, courage, bravery were exceptional. The forest fire on the mountain top the school students’ efforts to quench it and their courage has been narrated by the writer ‘Laxmikamal Gedam’ in very thrilling words.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

शब्दार्थ :

  1. गुण्यागोविंदाने – आनंदाने, स्नेहाने – amicably
  2. पौराणिक – पुराणातील – mythological
  3. गड – किल्ला, दुर्ग – fort
  4. पायथा – गडाची पायाकडची – fort of a hill बाजू
  5. पाचू – एक हिरवे रल – an emerald
  6. प्रदेश – परिसर – a region
  7. फेरफटका – फिरणे – a walk
  8. वणवा – जंगल इ. मध्ये पेटलेली आग – conflagration
  9. वेग – गती – speed
  10. उद्देश – हेतू – intention
  11. नाहक – विनाकारण – unnecessarily
  12. नाइलाज – निरुपाय, असहाय – helpless
  13. वक्तव्यावर – बोलण्यावर – speech
  14. परेतनंच – प्रयत्न – an effort
  15. परीघ – घेर – circumference
  16. न्याहाळणे – निरखणे – to look minutely
  17. हतबल – निराश, नाउमेद – nervous
  18. चौफेर – चारही बाजूंनी – from all sides
  19. निरपेक्ष – अपेक्षा न ठेवता, नि:स्वार्थी – an attitude of not expecting anything in return, selfless
  20. ऊर्जा – शक्ती – energy
  21. कौतुकास्पद – प्रशंसनीय – worth admiration
  22. नैसर्गिक आपत्ती – Natural calamity
  23. मानवनिर्मित आपत्ती – Man-made calamity
  24. हिमस्खलन – बर्फलाट (Avalanche)
  25. ज्वलंत – पटकन पेटणारे (Ablaze, Combustible)
  26. भक्ष्य – खाक्य, अन्न (Food)
  27. पुनर्निमिती – पुन्हा निर्माण होणे (redevelopment)
  28. पाचारण करणे – बोलावणे (To call)
  29. तपशील – बारीक गोष्टी (Detail)
  30. व्यत्यय – अडथळा (Interruption)
  31. मोसमी – ठराविक मोसमात मिळणारी (seasonal)
  32. खाक होणे – नष्ट होणे (to vanish)
  33. पोशिंदे – पालनकर्ता,आश्रयदाता (supporter, apatron)
  34. गुराखी – गुरे राखणारा (cowherd)
  35. अकल्पित – आकस्मिक (unexpectedness)
  36. प्रत्यक्षदर्शी – प्रत्यक्षात पाहणारा (eyewitness)

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 4 गोपाळचे शौर्य

वाक्प्रचार :

  1. गुण्यागोविंदाने राहणे – आनंदाने राहणे
  2. फेरफेटका मारणे – फिरणे
  3. उद्देश असणे – हेतू असणे
  4. दरडावून सांगणे – रागावून बोलणे
  5. हजर होणे – उपस्थित असणे
  6. चेहरे उजळणे – खूप आनंद होणे
  7. जिवाची पर्वा न करणे – कोणतेही काम करण्यास प्राणाचीही पर्वा न करणे
  8. कौतुक करणे – प्रशंसा करणे
  9. गहिवरून येणे – मन भरून येणे
  10. हतबल होणे – निराश होणे
  11. आटोक्यात आणणे – ताबा मिळवणे

टिपा :

  1. पाचू – किमती रत्नांपैकी एक हिरव्या रंगाचे रत्न (emerald)
  2. अग्निशमन दल – आग विझवण्यासाठी कार्यरत असणारी यंत्रणा (fire brigade)

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

Balbharti Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Sulabhbharati Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज Textbook Questions and Answers

सूचनानुसार कृतियाँ करो:

प्रवाह तालिका पूर्ण करो:

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज 1
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज 4

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

चुप रहने के चार फायदे लिखिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज 2
Answer:
१. किसी के साथ दुश्मनी मोल न लेना।
२. संघर्ष एवं लड़ाई झगड़े से बचना।
३. किसी के बुरे शब्द नहीं सहना।
४. समाज में हमारी इज्जत बनी रहना।

उत्तर लिखो:

  1. काँटे बोने वाले –
  2. चुभने वाले –
  3. फटने वाले –
  4. मीठी बोली वाले –

Answer:

  1. कटु वचन
  2. बेबात बात
  3. पटाखे
  4. गुल या गुलाब

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

कविता में आए इस अर्थ के शब्द लिखो:

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज 8
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज 7

भाषाबिंदु

उपसर्ग व प्रत्यय अलग करके मूल शब्द लिखिए।

Question 1.
भारतीय, आस्थावान, व्यक्तित्व, स्नेहिल, बेबात, निरादर, प्रत्येक, सुयोग
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज 6

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

उपयोजित लेखन

Question 1.
‘यातायात की समस्याएँ एवं उपाय’ विषय पर निबंध लिखिए।
Answer:
यातायात यानी ‘ट्रॉफिक’ यातायात के साधनोंद्वारा हम लंबी दूरी बहुत ही कम समय में तय करते हैं। विज्ञान के इस युग में यातायात के साधनों में वृद्धि हो गई हैं। मुंबई व दिल्ली जैसे शहरों में यातायात के साधनों की सड़कों पर भरमार दिखलाई देती है। इसने ट्रॉफिक की समस्या निर्माण हो रही हैं। वाहनों से निकलने वाले धुएँ ने सभी का जीना हराम कर दिया है। लोग ठीक से साँस भी नहीं ले पा रहे हैं। इसलिए धुएँ वाली गाड़ी नहीं चलानी चाहिए। हॉर्न की सतत आवाज से लोगों को सरदर्द एवं हृदयरोग जैसी बीमारियों को शिकार होना पड़ रहा है। विज्ञान के चमत्कार के कारण हवाई जहाज का निर्माण हुआ है। इससे पक्षियों को खतरा हो रहा है। हवाई जहाज ऐसा होना चाहिए जिससे वायु प्रदूषण न हो।

आज ट्रेन के लिए ट्रैक बनाने के लिए बड़े-बड़े पहाड़ों एवं वनों को काटा जा रहा है। इसका दुष्प्रभाव पर्यावरण पर पड़ रहा है। इसके लिए सभी को खाली जगहों पर पेड़ लगाने चाहिए। नदी व समुद्र पर पुल बनाए जा रहे हैं जिससे जल प्रदूषित हो रहा है। गाड़ियों की संख्या बढ़ने से डीज़ल व पेट्रोल का प्रयोग बढ़ रहा है।

यातायात की समस्याओं पर रोक लगाने के लिए सभी को यातायात के नियमों का पालन करना चाहिए। इन नियमों का सभी को ज्ञान होना चाहिए। यदि ऐसा होगा, तो सड़क दुर्घटना की दर कम हो सकती है। ध्यान रहे कि यातायात के साधनों का लाभ हम तभी ले सकते हैं, जब हम सही ढंग से उनका इस्तेमाल करना सीख जाएँ।

कल्पना पल्लवन

Question 1.
‘वाणी की मधुरता सामने वाले का मन जीत लेती है।’ इस तथ्य पर अपने विचार लिखिए।
Answer:
वाणी ईश्वर द्वारा मनुष्य को मिली एक अनूठी देन है। मनुष्य की वाणी में वह शक्ति होती है जो सामने वाले व्यक्ति को अपना मित्र या दुश्मन भी बना सकती है। यदि हमें सामने वाले व्यक्ति का मन जीतना है,तो हमें मधुर वाणी का प्रयोग करना चाहिए। मीठी वाणी मित्रता के द्वार खोलकर अच्छे संबंध स्थापित करने में सहायक सिद्ध होती है। तलवार का घाव देर-सबेर भर जाता है, लेकिन कटु वाणी से हुआ घाव कभी नहीं भरता।

इसलिए हमेशा मीठी वाणी में बोलना चाहिए। गौतम बुद्ध व महात्मा गांधी जैसे महापुरूषों ने मीठी वाणी के माध्यम से ही दुनिया को अपना बना लिया था। मदर टेरेसा के मधुर वचनों को सुनकर हजारों लोग उनके जैसे समाजसेवी बन गए थे। कोयल की ‘कुह-कुहू’ किसे नहीं अच्छी लगती? सभी उसकी मीठी बोली के कायल हैं। इसलिए संत कबीर भी कहते हैं :
ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोय औरन को शीतल करै आपह शीतल होय।।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

Question 1.
कविता की अंतिम चार पंक्तियों का अर्थ लिखो।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि रमेश दत्त शर्मा लिखित ‘जरा प्यार से बोलना सीख लीजे ।’ कविता से ली गई है। कवि कह रहे हैं कि बिना किसी वजह से बात बेबात यदि कोई तकलीफ देने की कोशिश करे, तो इंसान को उसे मोड़ना सीख लेना चाहिए। हमें तकलीफ देने वालों को मुँहतोड़ जवाब देना सीख लेना चाहिए। अर्थात विपरीत परिस्थितियों में हमें बुद्धि व विवेक से काम करना चाहिए।

स्वयं अध्ययन

हिंदी साप्ताहिक पत्रिकाएँ/समाचार पत्रों से प्रेरक कथाओं का संकलन करो।

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज Additional Important Questions and Answers

समझकर लिखिए।

Question 1.
अपने आप को टोकना चाहिए
Answer:
लड़ाई या जब किसी के साथ उलझते समय हम स्वयं का नियंत्रण न खो बैठे इसलिए अपने आप को टोकना चाहिए।

Question 2.
खयालों को खुद तौलना चाहिए।
Answer:
यदि हमने कभी बिना कुछ सोचे कुछ गलत बोल दिया, तो सामने वाले व्यक्ति पर उसका गलत असर पड़ता है। इसलिए खयालों को हमें खुद तौलना चाहिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

एक शब्द में उत्तर लिखिए।

Question 1.
वक्त पर यह खोलनी चाहिए।
Answer:
जुंबा

Question 2.
इन्हें तौलना चाहिए।
Answer:
खयालों

निम्नलिखित पद्यांशों का भावार्थ लिखिए ।

Question 1.
वाणी में शहद ……………………. बोलना सखि लाज ।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि रमेश दत्त शर्मा लिखित ‘जरा प्यार से बोलना सीख लीजे।’ कविता से ली गई है। कवि कह रहे हैं कि इंसान को सभी से प्रेम से बोलना चाहिए । इंसान की वाणी में शहद होना चाहिए यानी उसकी वाणी मीठी होनी चाहिए । उसे सभी के साथ मीठी व मधुर वाणी में वार्तालाप करना चाहिए । इंसान को सभी के साथ प्यार से सहृदयतापूर्वक बोलना सीखना चाहिए ।

Question 2.
चुप रहने के ……………………. खोलना सीख लीजे ।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि रमेश दत्त शर्मा लिखित ‘जरा प्यार से बोलना सीख लीजे।’ कविता से ली गई है। कवि इन पंक्तियों के माध्यम से कह रहे हैं कि इंसान को चुप रहना सीखना चाहिए। चुप रहने के कई लाभ हैं। अत: योग्य समय आने पर इंसान को अपना मुँह खोलना चाहिए। अर्थात योग्य समय पर योग्य बात करनी चाहिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

Question 3.
कुछ कहने से ……………………. तौलना सीख लीजे ।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि रमेश दत्त शर्मा लिखित ‘जरा प्यार से बोलना सीख लीजे।’ कविता से ली गई हैं। कवि के मतानुसार व्यक्ति को बोलने से पहले गहन विचार करना चाहिए। प्रत्येक व्यक्ति को सोच-समझकर बोलना चाहिए। उसे विचारों को तौलकर बात करने की कला का अभ्यास करना चाहिए।

Question 4.
कविता की पंक्तियाँ पूर्ण कीजिए।
Answer:
बात बेबात कोई चुभने लगे तो,
बदलकर उसे मोड़ना सीख लीजे।
ये किसने कहा कि होंठ सीकर के बैठो,
जरूरत पे मुँह खोलना सीख लीजे।

निम्नलिखित कथन सत्य है या असत्य लिखिए ।

Question 1.
इंसान को जरूरत के समय बात नहीं करनी चाहिए।
Answer:
असत्य

Question 2.
तकलीफ देने वालों को हमें मुँहतोड़ जवाब देना चाहिए ।
Answer:
सत्य

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

पद्यांश के आधार पर पूर्ण वाक्य कीजिए।

Question 1.
मीठी बोली के गुलाब इसलिए बोना चाहिए क्योंकि
Answer:
कड़वे वचन काँटै बोते हैं।

समझकर लिखिए।

Question 1.
पद्यांश में प्रयुक्त एक फूल का नाम
Answer:
गुल (गुलाब)

निम्नलिखित शब्दों के लिए कविता में आए शब्द लिखिए।

  1. सिलकर
  2. बिना बात
  3. कड़वे
  4. बोना

Answer:

  1. बेबात
  2. जरूरत
  3. रोपना
  4. कटु

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

कृति ख (३) भावार्थ

निम्नलिखित पद्यांशों का भावार्थ लिखिए।

Question 1.
पटाखे की तरह ……………………. घोलना सीख लीजे।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि रमेश दत्त शर्मा लिखित ‘जरा प्यार से बोलना सीख लोजे ।’ कविता से ली गई है। प्रस्तुत पंक्ति के माध्यम से कवि कह रहे हैं कि इंसान को पटाखे की तरह फटने से पहले उसकी रोशनी के रंग में घुल जाना सीख लेना चाहिए। अर्थात परिस्थिति के अनुरूप कुशलता से व्यवहार करना चाहिए।

Question 2.
कटु बचन ……………………. रोपना सीख लीजे।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि रमेश दत्त शर्मा लिखित ‘जरा प्यार से बोलना सीख लीजे।’ कविता से ली गई हैं। कवि कह रहा है कि व्यक्ति को मधुरभाषी होना चाहिए। कड़वे वचन हमेशा काँटे की तरह चुभते हैं। इंसान को मीठी बोली के पुष्पों का रोपण करना सीख लेना चाहिए। अर्थात हमेशा मीठी वाणी में बात करना चाहिए।

Question 3.
बात बेबात. ………………. खोलना सीख लीजे।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि रमेश दत्त शर्मा लिखित ‘जरा प्यार से बोलना सीख लीजे ।’ कविता से ली गई है। कवि कह रहे हैं कि बिना किसी वजह से बात बेबात यदि कोई तकलीफ देने की कोशिश करे, तो इंसान को उसे मोड़ना सीख लेना चाहिए। हमें तकलीफ देने वालों को मुंहतोड़ जवाब देना सौख लेना चाहिए। अर्थात विपरीत परिस्थितियों में हमें बुद्धि व विवेक से काम करना चाहिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 6 जरा प्यार से बोलना सीख लीज

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय

Balbharti Maharashtra State Board Class 7 Hindi Solutions Sulabhbharati Chapter 6 चंदा मामा की जय Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय

Hindi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 6 चंदा मामा की जय Textbook Questions and Answers

जरा सोचो….. चर्चा करो

‘यदि तुम्हारा घर मंगल ग्रह पर होता तो…’ विषय पर अपने विचार लिखिए। (कल्पनात्मकलेखन)
Answer:
यदि हमारा घर मंगल ग्रह पर होता, तो हम सब मंगलवासी कहे जाते। पृथ्वी सबसे अधिक मंगल के करीब है अत: वहाँ से पृथ्वी का नजारा देखा करते । मंगल को ‘लाल ग्रह’ कहा जाता है। हम वहाँ के इस सौंदर्य का आनंद लेते। सूर्य से दूर होने की वजह से मंगल ग्रह पर मौसम की लम्बाई पृथ्वी से दोगुनी होगी। ऐसे में मंगल का एक साल पृथ्वी के दो साल के बराबर हो जाएगा। इस प्रकार पृथ्वी की एक साल की पढ़ाई वहाँ दो साल करनी पड़ेगी।

मंगल ग्रह को अपने अक्ष पर घुमने में २५घंटे और सूर्य की परिक्रमा करने में ६८७ दिन लगते हैं। समय के हिसाब से मंगल ग्रह धीमी गति का है। दो वर्ष पर एक बार जन्मदिन मनाने मिलेगा। सभी ऋतुएँ चार-चार महीने की होने लगेगी। इस प्रकार मंगल ग्रह पर एक नया अनुभव होगा। यदि वहाँ से धरती पर वापस आएँगे, तो पता चलेगा कि मेरे सभी दोस्त मुझसे पढ़ाई में काफ़ी आगे निकल चुके हैं। फिर भी एक नए ग्रह पर घर होना और घुमने की कल्पना ही मन में उत्साह और रोमांचक एहसास भर देती है।

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय

वाचन जगत से

भारतीय मूल की किसी महिला अंतरिक्ष यात्री संबंधी जानकारी पढ़ो तथा अंतरिक्ष यात्रियों के नाम बताओ।

स्वयं अध्ययन

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय 1
Answer:
ग्रहों का क्रम – क्रमशः इस प्रकार है: शनि, गुरु, मंगल, रवि, शुक्र, बुध, अरुण, वरुण और पृथ्वी।
उपग्रहों की संख्या – सौरमंडल में पहचाने गए उपग्रहों की संख्या १७८ है। प्राकृतिक उपग्रह एकमात्र चंद्रमा है। पृथ्वी अपने अक्ष पर घूमते हुए ३६५ दिन ५ घंटा ४८ मिनट ४५ सेंकेड में सूर्य की एक परिक्रमा लगाती है।

किसने, किससे कहा?

Question 1.
यह अपनी माँ का कहना नहीं मानता।
Answer:
नौंदपरी ने रातरानी से कहा।

Question 2.
अच्छे बच्चे बड़ों को जवाब नहीं देते।
उत्तरः
सुनील ने रातरानी से कहा।

Question 3.
हम तुम्हें कड़ी से कड़ी सजा देंगे।
Answer:
रातरानी ने सुनील से कहा।

Question 4.
सुनील भैया को कड़ी सजा मत दो।
Answer:
अनिल ने रातरानी से कहा।

Question 5.
मैं अब कभी कोई शैतानी नहीं करूंगा।
Answer:
सुनील ने रातरानी से कहा।

Question 6.
सबको क्षमा किया जाता है।
Answer:
रातरानी ने सभी बच्चों से कहा।

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय

निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखिए।

Question 1.
इस एकांकी का सारांश अपने शब्दों में लिखो।
Answer:
प्रस्तुत एकांकी ‘चंदा मामा की जय’ में लेखक ने शांति प्रियता, बड़ों का आदर, छोटों से प्यार और बुरी आदतों को त्यागने के लिए प्रोत्साहित किया है। इसमें प्रकृति का मानवीकरण किया गया है। जिसमें एक लड़की जज की भूमिका में है और बाकी पाँच बच्चे जिनकी शिकायत नींद परी करती है। बाद में चंदा मामा उन बच्चों के गुणों को याद कराते हैं और बच्चों से बुरी आदतें छोड़ने की प्रतिज्ञा कराते हैं। अंत में सभी बच्चों को क्षमा किया जाता है।

Question 2.
‘चंदा मामा की जय’ एकांकी के पसंदीदा पात्र का वर्णन कीजिए।
उत्तरः
‘चंदा मामा की जय’ एकांकी का सबसे पसंदीदा पात्र चंदामामा है। बच्चे चंदा मामा को अपना मामा मानते हैं। उनके आते ही वे सब खड़े हो जाते हैं और ताली बजाकर अपनी खुशी प्रकट करते हैं। चंदामामा भी बच्चों का पक्ष लेते हुए उनके गुणों का वर्णन करते हैं। वे बच्चों को माफी दिलवाते हैं और बच्चे चंदामामा की जय-जयकार करने लगते हैं।

Question 3.
नैतिक मूल्यों की सूची बनाइए और उन पर अमल कीजिए।
Answer:
दैनिक जीवन में उपयोगी कुछ नैतिक मूल्य निम्नलिखित हैं:

  • छोटे बच्चों से स्नेह एवं प्यार करना।
  • बड़ों की बात मानना।
  • बड़ों का आदर करना।
  • भोजन करते समय प्रसन्न रहना एवं समय पर खाना।
  • खेलने के समय पर ही खेलना।
  • पढ़ाई के समय मन लगाकर पढ़ना।
  • सभी काम समय पर करना।
  • सभी से मिलकर रहना।
  • घर की वस्तुओं को संभालकर रखना।
  • छोटी-बड़ी सभी बुरी आदतों से दूर रहना।

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय

Question 4.
आप अपनी माँ की कौन-कौन सी बातें मानते हैं? उनकी सूची बनाइए।
Answer:
हम अपनी माँ की निम्नलिखित बातें मानते हैं:

  • सुबह जल्दी उठना।
  • नित्य क्रिया के बाद पढ़ने बैठना।
  • मन लगाकर पढ़ाई करना।
  • विद्यालय में सबसे प्रेमपूर्वक रहना।
  • समय पर गृहकार्य करना।
  • घर के छोटे-छोटे कार्यों में हाथ बटाना।
  • कभी-कभी दुकान से समान लाना।
  • छोटे भाई और बहन को पढ़ाई में मदद करना।
  • सत्य बोलना और बड़ों का आदर करना।
  • घर में स्वच्छता रखना।

Question 5.
आपको कौन-सा काम करना अच्छा लगता है और क्यों?
Answer:
मुझे घर में साफ-सफाई करना और दुकान से सामान लाना अच्छा लगता है क्योंकि इस काम के बाद मुझे कुछ पुरस्कार भी पारितोषिक रूप में प्राप्त होता है।

खोजबीन

इस वर्ष का सूर्यग्रहण कब है? उस समय पशु-पक्षी के वर्तन-परिवर्तन का निरीक्षण करो और बताओ।

मेरी कलम से

किसी दुकानदार और ग्राहक के बीच होने वाला संवाद लिखिए और सुनाइए। (संवाद-लेखन)
जैसे – माँ और सब्जीवाली
Answer:
माँ – भिंडी क्या भाव है? बहन!
सब्जीवाली – ५० रु. किलो
माँ – और टमाटर?
सब्जीवाली – ८०रु.
माँ – क्या? ८० रु. किलो?कल ही तो५०रु. का एक किलो लिया था मैने।
सब्जीवाली – कल की बात कल थी। आज तो ८० रु. का भाव है।
माँ – तुम लोग इस तरह एक ही रात में इतना भाव बढ़ाओगे, तो गरीब आदमी क्या खाएगा?
सब्जीवाली – देखो बहन जी! हमारे घर की खेती तो है नहीं। हम बाजार से जो भाव लेते हैं। उसी भाव में हमें बेचना पड़ता है।
माँ – चलो ठीक है। आज आधा किलो ही टमाटर दे दो। महँगाई की मार बहुत बुरा दिन दिखाने लगी है।
सब्जीवाली – हाँ, वो तो हैं। अभी देती हूँ।

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय

विचार मंथन

‘बिन माँगे मोती मिले’ विषय पर आधारित एक अनुच्छेद लिखिए। (अनुच्छेद-लेखन)
Answer:
एक प्राचीन कहावत है ‘बिन मांगे मोती मिले, माँगे मिले न भीख।’ कहने का आशय यह है कि हम छोटी-छोटी बात पर लोगों से माँगने लगते हैं। कुछ तो भगवान के मंदिर में भी जाते हैं, तो भगवान से न जाने क्या-क्या माँग करते रहते हैं। वे यह भूल जाते हैं कि माँगने से हमें कुछ प्राप्त नहीं होता। हम जिससे मांगते हैं उसकी नजरों में स्वयं को छोटा बना देते हैं।

रही बात भगवान की तो मेरा यह काम हो गया तो मैं आपके लिए उपवास रखूगा। नारियल और प्रसाद चढ़ाऊँगा। वे यह भूल जाते हैं कि हमारा काम हमारे परिश्रम से ही सफल हो सकता है। उसके लिए किसी के सामने हाथ फैलाने की आवश्यकता नहीं है। यदि हम परिश्रमपूर्वक मन लगाकर कोई भी कार्य करेंगे, तो अवश्य सफल होंगे और बिन मांगे हमें सब कुछ मिल जाएगा। यदि हम सिर्फ माँगने पर ही निर्भर रहेंगे, तो भीख भी नहीं मिलेगी।

सदैव ध्यान में रखो

निवेदन सदैव विनम्र शब्दों में ही करना चाहिए।

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय

भाषा की ओर

निम्नलिखित वाक्य पढ़ो और मोटे और में छपे शब्दों पर ध्यान दो :
Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय 2
“उपर्युक्त वाक्यों में और, परंतु, अथवा, तो, क्योंकि शब्द अलग-अलग स्वतंत्र वाक्यों या शब्दों को जोड़ते हैं । ये शब्द समुच्चयबोधक अव्यय हैं।


उपर्युक्त वाक्यों में वाह, अरे, अरे रे, छि:, शाबाश, ये शब्द क्रमशः खुशी, आश्चर्य, दुख, घृणा, प्रशंसा के भाव दिखाते हैं। – ये शब्द विस्मयादिबोधक अव्यय हैं ।

Hindi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 6 चंदा मामा की जय Additional Important Questions and Answers

निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक शब्द में लिखिए।

Question 1.
अनिल कैसा बच्चा है?
Answer:
रोनेवाला

Question 2.
चाय की कप-प्लेट किसने तोड़ी थी?
Answer:
सुनील

Question 3.
सभी बच्चे चाँद को क्या कहते हैं?
Answer:
मामा

Question 4.
बच्चों पर अन्याय कौन कर रहा था?
Answer:
रातरानी

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय

निम्नलिखित वाक्य सही है या गलत लिखिए।

Question 1.
अनिल ५ वर्ष का बालक है।
Answer:
सही

Question 2.
सुनील उसका छोटा भाई है।
Answer:
गलत

Question 3.
सुनील अनिल को मार-पीटकर सोया था।
Answer:
गलत

Question 4.
अनिल सुनील को सजा दिलाना चाहता था।
Answer:
गलत

Question 5.
सुनील अपने से छोटे बच्चों को कभी नहीं पीटता था।
Answer:
सही

Question 6.
ये बच्चे अपने से बड़ों का कहना मानते हैं।
Answer:
सही

Question 7.
अंत में सबको क्षमा दी जाती है।
Answer:
सही

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय

निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक वाक्य में लिखिए।

Question 1.
रातरानी किसी तरह बच्चों को चुप कराना क्यों चाहती है?
Answer:
कार्यवाही चालू करने के लिए रातरानी किसी तरह बच्चों को चुप कराना चाहती है।

Question 2.
रातरानी गुस्से से क्यों काँपने लगती है?
Answer:
रातरानी गुस्से से काँपने लगती है क्योंकि सभी बच्चे गला फाड़कर रोने लगते हैं।

Question 3.
सब बच्चे किसे देखकर खड़े हो जाते हैं?
Answer:
सब बच्चे चंदामामा को देखकर खड़े हो जाते हैं।

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय

व्याकरण और भाषाभ्यास

निम्नलिखित वाक्यों से समुच्चयबोधक अव्यय चुनकर लिखिए।

Question 1.
इन्हें किसी तरह चुप कराओ; ताकि कार्यवाही चालू की जाए।
Answer:
ताकि

Question 2.
अच्छे बच्चे बड़ों को जवाब नहीं देते इसलिए मैं जवाब नहीं दूंगा।
Answer:
इसलिए

Question 3.
यह चाय की कप-प्लेट तोड़कर और अपनी माँ से पिटकर सोया था।
Answer:
और

Question 4.
रोने से हमको बताशे मिलते हैं। इसलिए हम रोते हैं।
Answer:
इसलिए

Question 5.
हम कभी नहीं रोएँगे, परंतु सुनील भैया को सजा न दी जाए।
Answer:
परंतु

Question 6.
एक व्यक्ति में अगर गुण अधिक हों और बुरी आदतें कम तो उसे क्षमा कर दिया जाता है।
Answer:
और

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय

कोष्ठक में दिए गए विस्मयादिबोधक अव्यय से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए।

(जी!, छि-छि!, अरे!, खबरदार!, वाह!, बाप रे!, काश!, उफ़!)

Question 1.
……….. चुप हो जाओ!
Answer:
अरे!

Question 2.
………….. चारों ओर कितनी गंदगी है।
Answer:
छि-छि!

Question 3.
………………. पीछे गाड़ी आ रही है।
Answer:
खबरदार

Question 4.
………………… तुमने तो कमाल कर दिया।
Answer:
वाह!

Question 5.
……………………. सिर में बहुत दर्द हो रहा है।
Answer:
उफ!

Question 6.
……………………….. मैं भी अच्छा गा सकता।
Answer:
काश!

Question 7.
……………………….. सब्जियाँ कितनी महंगी हो गई हैं।
Answer:
बाप रे!

Question 8.
…………….. आपने ठीक का।
Answer:
जी!

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय

निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखिए।

  1. सजा
  2. आदर
  3. अपराध
  4. अन्याय
  5. गुण
  6. प्यार
  7. जय
  8. शांति

Answer:

  1. माफ
  2. निरादार
  3. निरपराध
  4. न्याय
  5. अवगुण
  6. घृणा
  7. पराजय
  8. अशांति

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय

निम्नलिखित रिक्त स्थानों की पूर्ति उचित किया विशेषण शब्द से कीजिए।

जोर-जोर, अचानक, पिटकर, चौंककर, गला फाड़कर, अचानक

Question 1.
यह अपनी माँ से …………..”सोया था।
Answer:
पिटकर

Question 2.
सब बच्चे . …………” उधर देखते हैं।
Answer:
चौंककर

Question 3.
सभी ………………” रो पड़ते हैं।
Answer:
गला फाड़कर

Question 4.
तब मैं और ……………. से रोऊँगा।
Answer:
जोर-जोर

Question 5.
मैं ………. देख चुकी हूँ।
Answer:
अभी-अभी

Question 6.
चंदामामा …… आ गए।
Answer:
अचानक

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय

निम्नलिखित क्रियाओं का वाक्य में प्रयोग कीजिए।

Question 1.
अकड़ना
Answer:
हमें बड़ों के सामने अकड़ना नहीं चाहिए।

Question 2.
डाँटना
Answer:
छोटे बच्चों को हमेशा डाँटना नहीं चाहिए।

Question 3.
चौंकना
Answer:
सभी बच्चे चौंकना नहीं जानते हैं।

Question 4.
शरमाना
Answer:
शरमाना मनुष्य का स्वाभाविक गुण है।

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय

निम्नलिखित बाक्यों में से कारक चिहन चुनकर लिखिए।

कारक – “संज्ञा या सर्वनाम के जिस रूप से उसका संबंध वाक्य में क्रिया के साथ जाना जाए, उसे कारक कहते हैं।”

कारक के मुख्य आठ भेद होते हैं

  • कर्ता कारक
  • कर्म कारक
  • करण कारक
  • संप्रदान कारक
  • अपादान कारक
  • संबंध कारक
  • अधिकरण कारक
  • संबोधन कारक

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय 5

Question 1.
यह अपनी माँ का कहना नहीं मानता।
Answer:
का

Question 2.
खाने के समय खाना नहीं खाता।
Answer:
के

Question 3.
कोई काम समय पर नहीं करता।
Answer:
पर

Question 4.
अच्छे बच्चे बड़ों को जवाब नहीं देते।
Answer:
को

Maharashtra Board Class 7 Hindi Solutions Chapter 6 चंदा मामा की जय

Question 5.
ये बच्चे अपने से बड़ों का कहना मानते हैं।
Answer:
से, का

Question 6.
सुनील अपने से छोटे बच्चों को कभी नहीं पीटता।
Answer:
से, को

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

Balbharti Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 6 टप् टप् पडती वाचतो Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती (कविता)

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 6 टप् टप् पडती Textbook Questions and Answers

1. खालील प्रश्नाची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते?
उत्तर:
जेव्हा प्राजक्ताची फुले अंगावर टप-टप् आवाज करत पडतात तेव्हा मुलांचे गाणे त्या भिर् भिर् तालावर जुळून येते.

प्रश्न आ.
गवत खुशीने का डुलते?
उत्तर:
कुरणावर व झाडांखाली ऊन सावलीचा खेळ सुरू असतो तेव्ह्य मध्येच जोराचा वारा येतो व त्या वाऱ्याबरोबर गवत खुशीने डुलते.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

प्रश्न इ.
मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते?
उत्तर:
मुलांच्या गाण्यातून पाऊस, वारा, मोरपिसारा हे सर्व फुलते.

प्रश्न ई.
कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे?
उत्तर:
फुलांसारखे जे फुलत नाहीत. आनंदी जे राहत नाहीत, सुरात सूर मिसळून जे आनंदाने गाणे गात नाहीत अशा सगळ्यांना कवितेत खुळे म्हटले आहे.

2. कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1.
कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.
(अ) कुरणावरती, ………………………………..
(आ) हसते धरती, ………………………………..
(इ) पाऊस, वारा, ………………………………..
उत्तर:
(अ) कुरणावरती, झाडांखाली ऊनसावली विपते जाळी
(आ) हसते धरती, फांदीवरती झोपाळा झुले!
(इ) पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले!

खेळूया शब्दांशी.

(अ) टप् टप् या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द लिहा.

प्रश्न 1.
टप् टप् या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द लिहा.
उत्तर:
भिरभिर, दूरदूर, झुळझुळ, लुकलुक.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

(आ) खाली दिलेल्या ‘अ’ गट व ‘ब’ गट यांमधील शब्दांचा योग्य सहसंबंध लावा.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 1

प्रश्न 1.
खाली दिलेल्या ‘अ’ गट व ‘ब’ गट यांमधील शब्दांचा योग्य सहसंबंध लावा.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 1
उत्तर:

  • हसरी – धरती
  • झुळझुळ – वारा
  • लुकलुक – तारा
  • फांदी – झोपाळा

(इ) खालील शब्दांत लपलेले शब्द लिहा.
उदा. मोरपिसारा – मोर, पिसारा, पिसा, सार, सारा

प्रश्न 1.
खालील शब्दांत लपलेले शब्द लिहा.
उदा. मोरपिसारा – मोर, पिसारा, पिसा, सार, सारा

  1. कुरणावरती
  2. झाडाखाली
  3. ऊनसावली
  4. फुलांसारखे

उत्तरः

  1. कुरण, वर, वरती, तीर
  2. झाड, खाली, झाली, डाली
  3. ऊन, सावली, सान, नसा
  4. फुल, सारखे, सार, रफू

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

(ई) खाली दिलेल्या चौकोनातील शब्दांना दुसऱ्या चौकोनात दिलेल्या विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा.
उदा. बरे × वाईट
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 2

प्रश्न 1.
खाली दिलेल्या चौकोनातील शब्दांना दुसऱ्या चौकोनात दिलेल्या विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा.
उदा. बरे × वाईट
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 2
उत्तर:

  • अशुभ × शुभ
  • अपयश × यश
  • उतार × चढ
  • लहान × मोठे
  • तोटा × नफा
  • दु:ख × सुख
  • बाहेर × आत

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

खेळ खेळूया.

खालील वाक्यडोंगर वाचा. त्याप्रमाणे दिलेल्या शब्दाचा वाक्यडोंगर बनवा.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 3

प्रश्न 1.
खालील वाक्यडोंगर वाचा. त्याप्रमाणे दिलेल्या शब्दाचा वाक्यडोंगर बनवा.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 3
उत्तर:
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 4

Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 6 टप् टप् पडती Important Additional Questions and Answers

खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

प्रश्न 1.

  1. टप टप पडती अंगावरती …………….. फुले.
  2. येतो वारा पाह्य ……………… , गवत खुशीने डुले!
  3. हसते धरती, फांदीवरती ह्य …………….. झुले!
  4. पाऊस, वारा ……………… या गाण्यातून फुले!

उत्तरः

  1. प्राजक्ताची
  2. भरारा
  3. झोपाळा
  4. मोरपिसारा

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

एक किंवा दोन शब्दांत लिहा.

प्रश्न 1.

  1. प्राजक्ताची फुले अंगावर कशी पडत आहेत?
  2. मुलींच्या अंगावर कोणती फुले पडत आहेत?
  3. ऊन-सावलीची जाळी कोठे विणली आहे?
  4. गवत कसे बुलते?
  5. झोपाळा कोठे झुलत आहे?
  6. शहाणे कोणाला म्हटले आहे?

उत्तर:

  1. टप्टप्
  2. प्राजक्ताची
  3. कुरणावरतीव झाडांखाली
  4. खुशीने
  5. फांदीवर
  6. गावे गाणाऱ्यांना

खालील प्रश्नाची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
मुलांना त्यांचे गाणे कसे वाटते?
उत्तर:
मुलांना त्यांचे गाणे झुळझुळ वारा तसेच लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखे वाटते.

कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1.
गाणे गाती तेच शहणे, ………………………………..
उत्तर:
गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे !

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

कवितेच्या पुढील ओळींचा अर्थ स्पष्ट कग.

प्रश्न 1.
कुरणावरती, झाडांखाली ऊनसावली विणते जाळी येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने बुले!
उत्तर:
मोकळ्या मैदानावरील गवतावर तसेच झाडाखाली ऊनसावलीचा पाठशिवणीचा (ये-जा करण्याचा) खेळ चालू असतो. मध्येच जोराचा वारा येतो त्यामुळे गवत वाऱ्याच्या झुळकीने आनंदाने डुलते.

पुढील कवितेच्या आधारे पूचनेनुसार कृती करा.

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
कंसात दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून बाक्ये लिहा.
(i) दूरदूर हे ………………….. वाहती, उन्ह्यत पिवळ्या पाह्य नाहती. (नदी, सूर, भाव)
(i) गाणे गाती तेच ……………….. बाकी सारे खुळे! (शह्मणे, हुशार, बरे)
उत्तर:
(i) सूर
(ii) शहाणे

खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा.

प्रश्न i.
धरणी हसत आहे, फांदीवर झोपाळा झुलतो आहे.
उत्तर:
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले!

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

प्रश्न ii.
गवतावर, झाडांखाली ऊनसावलीची जाळी विणलेली दिसते आहे.
उत्तर:
कुरणावरती, झाडांखाली ऊनसावली विणते जाळी

कृती 2 : आकलन कृती

खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा.

प्रश्न 1.
गाणे अमुचे ………………, गाणे अमुचे लुकलुक तारा पाऊस, वारा, मोरपिसारा …………………. !
उत्तरः
गाणे अमुचे झुळझुळ वारा, गाणे अमुचे लुकलुक तारा पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातून फुले!

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

खालील आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1.
मुलांच्या गाण्यातून फुलणाऱ्या गोष्टी
उत्तरः
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 5

प्रश्न 2.
मुलांचे गाणे काय वाटते
उत्तरः
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 6

कृती 3 : काव्यसौंदर्य

प्रश्न 1.
‘फुलांसारखे सर्व फुला रे, सुरात मिसळूनी सूर, चला रे गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे!’ या काव्यपंक्तीतून सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तरः
कवीने आपल्या कवितेतून प्राजक्ताच्या नाजूक फुलाचे मोहक वर्णन केले आहे. या प्राजक्ताच्या फुलांसारखे सर्वांनी फुलत रहावे, मोठे होत रहावे असे कवीला वाटते. एकमेकांच्या सुरात सूर मिसळून चालत राहण्याचा सल्ला कवी सगळ्यांना देतो. त्याच्या मते गाणे गात राहणारे शहाणे असतात. मात्र जे गाणे गात नाहीत ते खुळे ठरतात. थोडक्यात सतत गाणे म्हणत राहण्याचा, आनंदी राहण्याचा आग्रह कवी प्रस्तुत काव्यपंक्तीतून करतो.

व्याकरण व भाषाभ्यास 

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 7
उत्तर:

  • भरारा – वारा
  • प्राजक्ताची – फुले
  • दूर दूर – सूर
  • भिर् भिर् – ताल

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

प्रश्न 2.
खाली दिलेल्या रंगीत चौकोनातील शब्दांना दुसऱ्या चौकोनात दिलेले समान अर्थाचे शब्द शोधा व लिहा.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 9
उत्तर:

  • झाड – वृक्ष
  • सावली – छाया
  • फुल – सुमन
  • गाणे – गीत
  • धरती – जमीन
  • खुळे – वेडे
  • झोपाळा – झुला
  • कुरण – गवत

प्रश्न 3.
खालील शब्दांचे एकवचन व अनेकवचनाच्या जोड्या लावा व लिहा.
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती 10
उत्तरः

  • फुल – फुले
  • वारा – वारे
  • खुळा – खुळे
  • पिसारा – पिसारे
  • तारा – तारे
  • गाणे – गाणी

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

माहिती मिळवूया

प्रश्न 1.
फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो?
उत्तर:
फुलांमध्ये दोन प्रकारची रंगद्रव्ये’ असतात. हरितद्रव्ये, कॅरोटिन यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अंथोसायनीन या रंगद्रव्यांमुळे मिळतात. ही रंगद्रव्ये पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्यावेळी त्यात ही रंगद्रव्ये विरघळतात. कोणत्या फुलांत कोणती रंगद्रव्ये असावीत, हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठराविकच असतो, तो बदलत नाही.

वरील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
फुलांमध्ये किती प्रकारची रंगद्रव्ये असतात?
उत्तर:
फुलांमध्ये दोन प्रकारची रंगद्रव्ये असतात.

प्रश्न 2.
अंथोसायनीन या रंगद्रव्यामुळे फुलांमध्ये कोणते रंग दिसतात?
उत्तर:
अंथोसायनीन या रंगद्रव्यामुळे फुलांमध्ये लाल, गुलाबी, निळा इत्यादी रंग दिसतात.

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

वाचा

रंगीबेरंगी फुलांचे ताटवे’ पाहिले, की मन कसे प्रसन्न होऊन जाते. आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते. त्या नाजूक, टवटवीत, गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते. आज उमललेले फूल उक्या कोमेजून जाणार असते; पण त्याच्या या क्षणभंगुर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही? दुसऱ्याला प्रफुल्लित करत, सुवास देत ते हसत-बागडत राहते.ते आपल्याला असे तर सांगत नसेल ना, की ‘मुलांनो, आजचा दिवस आपला आहे. या दिवशी आनंदाने हसा,खेळा, बागडा. दुसऱ्यांना आनंद, सुख-समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे.’

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
मन प्रसन्न का होते?
उत्तरः
रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन प्रसन्न होते.

प्रश्न 2.
खरा आनंद कशात दडला आहे?
उत्तर:
दुसऱ्यांना आनंद, सुख – समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे.

टप् टप् पडती Summary in Marathi

पाठ परिचय:

पारिजातक किंवा प्राजक्ताचे फूल इतके नाजूक की आपल्या हळूवार स्पर्शनही कोमेजून जाणारे, उन्हाचा ताप सहन करायला नको म्हणूनच कदाचित रात्री उमलणारे. आकाशात प्रकट झालेल्या असंख्य तारकांसारखे भासतात. पांढऱ्या शुभ्र पाकळ्या आणि केशरी रंगाचा देठ असलेला निसर्गाचा हा नाजूक आविष्कार. मोकळ्या कुरणावरती टवटवीत असणाऱ्या प्राजक्ताच्या झाडाची पडणारी फुले. या फुलांचा रस, सुगंध, ताजेपणा आणि सौंदर्य अनुभवणाऱ्या मुलांच्या मनातील आनंद कवीने कवितेतून व्यक्त केला आहे. सूर्यप्रकाशाच्या छायेखाली मध्येच वेगाने येणारा वारा, डुलणारे गवत, फुले या सर्व वातावरणामुळे आनंदित होऊन मुले गाणे गात आहेत.

‘Parijatak’ flower is so delicate that even if we touch, it gets hurted. May be it can not bear sun’s heat so it prefers to blossom at night. It looks like a star which twinkles at night. It’s a nature’s beautiful creation. It has white petals and saffron stalk. These flowers showers on green open meadows. Children who enjoys it’s essence, freshness, odur and beauty sings song. Poet has beautifully elaborated the joy and happiness of the children in cool breeze and waving grass

Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 6 टप् टप् पडती

कवितेचा भावार्थः

अंगणात खेळत असताना अंगावर प्राजक्ताची फुले टप टप पडतात. त्या भिर् भिर् तालावर आमचे गाणे जुळते. खुल्या गवतावर, झाडांखाली ऊनसावलीचे सुंदर जाळे विणले आहे. भरार वाहणाऱ्या वाऱ्यावर गवत आनंदाने डोलत आहे. भिरभिरत्या तालावरील गाण्याचे सूर पिवळ्याधम्म ऊन्हात न्हात आहेत, लांबवर वाहत जात आहेत. सगळी धरती सुमधुर हसत आहे व फांदीवरती झोका झुलत आहे.. आमचे गाणे झुळझुळ वाऱ्यासारखे आणि लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखे आहे. या गाण्यातून पाऊस बरसतो, वारा वाहतो व सुंदर मोरपिसारा फुलतो. कवी म्हणतात, फुलासारखे तुम्ही सर्व फुलून या, सुरात सूर मिसळून एकत्र चालत रहा. जे गाणे गातात तीच शाणी मुले असतात व जी मुले गात नाही ती खुळी असतात.

शब्दार्थ :

  1. अंग – शरीर – body
  2. प्राजक्त – पारिजातकाचे फूल – Parijatak
  3. फूल – कुसुम, पुष्प – flower
  4. ताल – ठेका – rhythm
  5. कुरण – गाय, शेळी इ. ना चरण्यासाठी राखून ठेवलेला भूभाग – a meadow
  6. झाड – वृक्ष – tree
  7. ऊन – सूर्यप्रकाश – sunshine
  8. सावली – – छाया – ashade
  9. विणणे – गुंफणे – to weave
  10. जाळी – झरोका – a little window
  11. वारा – वात – wind
  12. भरारा – वेगाने येणारा – rushing violently
  13. गवत – तृण – grass
  14. खुशीने – आनंदाने – happily
  15. हुले – डोलणे – to nod
  16. फांदी – शाखा, डहाळी – a branch
  17. झोपाळा – झुला, हिंदोळा – a swing
  18. लुकलुक – झळाळी, टवटवी – bright freshness
  19. पाऊस – वर्षा – rain
  20. सूर – मधुर ध्वनी, स्वर – a tune
  21. खुळे – वेडे, असमंजस (Absurd)
  22. रंगद्रव्ये – depigmentation
  23. आनुवंशिक – वंशपरंपरेने चालणारे (hereditary)
  24. ताटवे – एकत्रित फुललेली फुले (bunch of flowers)
  25. क्षणभंगुर – चंचल, तात्पुरते (transitory)

वाकाचार :

  1. खुशीने डुलणे – आनंदाने इकडे तिकडे वावरणे
  2. सूर मिसळणे – सूर एकत्र होणे