Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक

Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 9 झुळूक Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक (कविता)

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 9 झुळूक Textbook Questions and Answers

1. आकृत्या पूर्ण करा.

प्रश्न 1.
आकृत्या पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक 1.1
उत्तरः
अ.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक 2.1

आ.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक 2.2

इ.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक 2.3

2. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

प्रश्न अ.
झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण …………….

  1. तिला स्वातंत्र्य हवे असते.
  2. तिला सर्वत्र हिंडायचे असते.
  3. तिचे मन तिकडे ओढ घेते.
  4. तिला लोक आमंत्रण देतात.

उत्तरः
झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण तिचे मन तिकडे ओढ घेते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक

प्रश्न आ.
वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण …………………

  1. झुळूक स्वत:च गाणे गाते.
  2. तिथे गुराखी अलगूज वाजवतो.
  3. तिथे ध्वनिफित लावलेली असते.
  4. झुळूकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूजाचा आवाज निघतो.

उत्तरः
वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण झुळूकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूजाचा आवाज निघतो.

3. परिणाम लिहा.

प्रश्न 1.
परिणाम लिहा.
उत्तरः
अ. झुलकेने कलिकेला स्पर्श केला – [का कळी फुलून सुगंध पसरतो]
आ. बकुळीच्या फुलांना स्पर्श केला – [डाहामध्य बकुळीची फुले शिंपतात]

4. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

प्रश्न 1.
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तरः
अ. चुकलीमुकली लकेर – झुळझुळ झऱ्यावर झुळूक येते व झऱ्याच्या ओघाने झुळूकेचे गाणे ही चौफेर पसरते.
आ. पाचूचे मखमली शेत – पाचू या रत्नासारखे हिरवेगार असलेले मऊशार शेत.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक

5. एक ते दोन शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
एक ते दोन शब्दांत उत्तरे लिहा.
उत्तरः
अ. झुळूकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे – [नदी, झरा]
आ. कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतु – [उन्हाळा]
इ. झुळूकेचा विश्रांतीचा प्रहर – [तिन्हीसांजा]

खेळूया शब्दांशी

प्रश्न अ.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
उत्तरः

  1. व्हावे – झुकावे
  2. काठी – पाठी
  3. हळूवार – पसार
  4. अलगूज – हितगूज

प्रश्न आ.
खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा.
उत्तरः

  1. छोटी – सानुली
  2. बोट – अंगुली
  3. ताजेपणा – टवटवी
  4. पावा – अलगूज

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक

इ. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
झुळूकेची परोपकरारी वृत्ती तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
‘झुळूक’ या कवितेत कवीला वाऱ्याची झुळूक होऊन विविध गमती जमती करायच्या आहेत. परोपकारी वृत्तीने फिरता फिरता सर्वांना मदत करायची आहे. कळीला हळूच फुलवायचे आहे. फुलाचा सुगंध सर्वत्र पसरवायचा आहे. झऱ्याची गोड लकेर चौफेर पसरवायची आहे. वेळूच्या वनात जाऊन अलगद बासरीचे मधुर स्वर काढून आनंदाचे वातावरण निर्माण करायचे आहे. कणसांना फुलवायचे आहे. बकुळीचे पखरण करायची आहे. जांभळे गाळायची आहे. दमलेल्या, थकलेल्या चेहऱ्यावर गार वाऱ्याचा स्पर्श करून टवटवी आणायची आहे.

प्रश्न आ.
प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण सांगा.
उत्तरः
प्रस्तुत कविता ‘दामोदर कारे’ यांनी लिहिली असून, ती मला खूप आवडली. कविता आवडण्याची प्रमुख कारणे अशी की, कवितेची शब्दरचना अत्यंत साधी आहे. समर्पक शब्दमांडणी असल्याने कवितेत गेयता आहे. कवितेला आशयसौंदर्य प्राप्त झाले आहे. कवीची ‘झुळूक’ होऊन गमती जमती करण्याची कल्पना, परोपकारी वृत्ती यामुळे कविता अर्थपूर्ण झाली आहे. कवितेत चुकलीमुकली, झुळझुळ व यमक साधणाऱ्या शब्दांमुळे नादमाधुर्य निर्माण झाले आहे. कवितेतील स्वच्छंदपणा, स्वैरपणा मनाला भावतो.

कल्पक होऊया.

प्रश्न 1.
‘तुम्ही पक्षी आहात’ अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.
उत्तरः
पक्षी होऊन मी घराघरांवरून उडेन. आकाशाशी मैत्री करेन स्वच्छंद विहार करेन. झाडांवरील पिकलेली गोड फळे खाईन. उंच उंच झाडावर झोके घेईन. घरांच्या कौलावर, मनोऱ्यांवर, उंच उंच डोंगरांवरील झाडांवर बसेन. मुक्तपणे सर्वत्र फिरून परीसर पाहीन. सर्वत्र बिया टाकून झाडे निर्माण करीन. रानावनात हिंडेन व गोड गाणी गाईन.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक

चला संवाद लिहूया.

प्रश्न 1.
नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक 3
नदी: ……………………………………………………………………
झाड: …………………………………………………………………..
नदी: ……………………………………………………………………
झाड: ……………………………………………………………………
नदी: ……………………………………………………………………
झाड: ……………………………………………………………………

Class 8 Marathi Chapter 9 झुळूक Additional Important Questions and Answers

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक 4

प्रश्न 2.
रिकाम्या जागा भरा.
1. हळु थबकत जावे कधी ……………. घेत. (आडोसा, आधार, कानोसा)
2. कधी ………………. वा कधी भरारी थेट. (चालत फिरत, रमत गमत, हसत हसत)
उत्तरः
1. कानोसा
2. रमत गमत

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक

प्रश्न 3.
रिकाम्या जागेत योग्य शब्दांचा पर्याय निवडा व पंक्ती पूर्ण करा.
1. वाटते सानुली …………… झुळूक मी व्हावे. (मंद/गार)
2. घेईल ओढ मन तिकडे …………… झुकावे. (खोल/स्वैर)
उत्तर:
1. मंद
2. स्वैर

प्रश्न 4.
घटना क्रम लिहा.
उत्तर:

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक 5

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक 6

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
झुळूक कोणाच्या मुखावर टवटवी आणणार आहे?
उत्तरः
दिवसभर जो राबून दमला असेल, त्याच्या मुखावर झुळूक टवटवी आणणार आहे.

प्रश्न 2.
झुळूक विसावा केंव्हा घेईल?
उत्तरः
झुळूक विसावा तिन्हीसांजेला घेईल.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. टवटवी अ. तीरी
2. भुळभुळ आ. झरा
3. झुळझुळ इ. तरंग
4. मखमली ई. मुखावर

उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1. टवटवी ई. मुखावर
2. भुळभुळ अ. तीरी
3. झुळझुळ आ. झरा
4. मखमली इ. तरंग

कृती 3: काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
खालील काव्यपंक्तींचे भावसौंदर्य स्पष्ट करा.
वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
उत्तरः
‘झुळूक’ या कवितेत कवी ‘दामोदर कारे’ यांनी आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कोठे कोठे जाता येईल याचे वर्णन केले आहे. कवीला वाटते की आपण एक लहानशी, मंद झुळूक होऊन जेथे मन ओढ घेईल तेथे जावे. कधी बाजारात, कधी नदीकाठी, कधी बागेत, पडक्या वाड्याच्या मागे कानोसा घेत घेत जावे. रमत गमत किंवा भरारी मारून सर्वत्र फिरावे.

विविध ठिकाणी रमत गमत जाण्याचा भाव, मौजमजा करण्याची भरारी घेण्याची कल्पना कवितेचे भावसौंदर्य वाढविते. काठी-पाठी, घेत-थेट, व्हावे-झुकावे या शब्दांचे यमक साधले आहे.

प्रश्न 2.
खालील पंक्तीतील आशय स्पष्ट करा.
वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानी सांगावे हितगुज
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी
उत्तर:
‘दामोदर कारे’ यांना झुळूक होऊन विविध गमती जमती करायच्या आहेत. वेळूच्या वनात जाऊन झुळूक होऊन हलकीच बासरी वाजवायची आहे. खरे तर बांबुच्या या वनात झुळूकेचा स्पर्श होताच बासरीचे सूर निघणार आहेत. कणसाच्या कानात गुजगोष्टी करायच्या आहेत. हलकाच स्पर्श करून बकुळीची सर्व फुले शिंपायची आहेत. झुळूकीने पिकलेल्या जांभळांचा वर्षाव करायचा आहे.

वेळूच्या वनातील अलगूज या शब्दरचनेने कवितेचे अर्थ सौंदर्य वाढले आहे. कवीची कल्पना रंजक असल्याने कविता रसपूर्ण झाली आहे. अलगुज-हितगुज, सारी-तीरी या शब्दांचे यमक साधले आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक

प्रश्न 3.
तुम्ही झुळूक झालात तर …………… काय काय कराल? तुमच्या शब्दांत अभिव्यक्त व्हा.
उत्तरः
झुळूक होणे मला आवडेल. मी झुळूक झालो तर ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ ला भेट देईन व सगळा सुगंध पसरवीन रानावनात एकटे फिरून येईन व गाभुळलेल्या चिंचा पाडीन. त्या चिंचा मुलांसाठी भेट असतील. प्रातः सकाळी पारिजातकाचा सडा शिंपडीन. रखरखत्या उन्हात सर्व जीवांना गारवा देऊन त्यांचे मन प्रसन्न करीन.

दिलेल्या मुद्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.

1. कवी/कवयित्री – दामोदर कारे
2. कवितेचा रचनाप्रकार – कल्पनारंजक कविता
3. कवितेचा विषय – आपण वाऱ्याची झुळूक झाले तर निरनिराळ्या ठिकाणी फिरू, मौजमजा करू अशी कवी कल्पना आहे.
4. कवितेतून व्यक्त होणारा भाव (स्थायी भाव) – कल्पनारंजनाद्वारे ‘झुळूक’ या कवितेत परोपकार भाव निदर्शित होतो.

5. कवी/कवयित्री लेखन वैशिष्ट्ये – अत्यंत साधी, सोपी, सरळ शब्दरचना आहे. कवितेत स्वच्छंदीपणा, स्वैरपणा असूनही परोपकारी वृत्ती जोपासली आहे. निसर्गाशी नाते बांधण्याची कल्पना अप्रतिम आहे. कल्पनारंजन रंजक आहे.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार – वाऱ्याची झुळूक होऊन नदीच्या काठी फिरावे, फुलांचा सुगंध दिशादिशांतून उधळावा. निसर्गात रममाण व्हावे, शेतात जावे व बकुळाची पखरण करावी. जांभळे गाळावी व स्वच्छंदपणे बागडावे. तिन्हीसांजेला विश्रांती घ्यावी असे सुंदर विचार कवितेतून मांडले आहेत. परोपकार वृत्तीने सर्वांना आनंद दयावा हा ही विचार सुंदर आहे. कवितेतील आवडलेली ओळ – दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी टवटवी मुखावर आणावी बिलगोनी.

7. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे – कवितेची शब्दरचना अत्यंत साधी असून समर्पक शब्दमांडणी आहे. झुळूक होऊन गमती जमती करण्याची कल्पना, परोपकारी वृत्ती यामुळे कविता अर्थपूर्ण झाली आहे. कवितेतील स्वच्छंदपणा, स्वैरपणा मनाला भावतो.

8. कवितेतून मिळणारा संदेश – झूळूक होऊन परोपकारी वृत्तीने फिरून सर्वांना मदत करणे, बासरीचे मधूर स्वर काढून आनंदाचे वातावरण निर्माण करणे व श्रमलेल्यांच्या चेहऱ्यावर टवटवी आणणे ईत्यादी गोष्टी आपल्याला वास्तव जीवनात करता येतील असा संदेश कवितेतून मिळतो.

खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
कधी बाजारी कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
कधी रमत गमत वा कधी भरारी थेट
उत्तरः
‘झुळूक’ या कवितेत कवी ‘दामोदर कारे’ यांनी आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कोठे कोठे जाता येईल, काय काय पाहता येईल आणि कोणकोणत्या गमती जमती करता येतील याचे मजेदार वर्णन केले आहे. कवीला वाटते की आपण एक लहानशी मंद झुळूक होऊन जेथे मन ओढ घेईल तेथे जावे. कधी बाजारात, कधी नदीकाठी, कधी बागेत, पडक्या वाड्याच्या मागे कानोसा घेत घेत जावे. रमत गमत किंवा भरारी मारून सर्वत्र स्वच्छंदपणे हिंडावे. विविध ठिकाणी रमत गमत जाणे, भरारी घेणे या कल्पनेनेच कवितेचे भावसौंदर्य वाढले आहे. काठी-पाठी, घेत-थेट, व्हावे-झुकावे या शब्दांनी यमक साधले आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक

प्रश्न 2.
लावूनी अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी दयावा.
उत्तर:
‘झुळूक’ या कवितेत कवी ‘दामोदर कारे’ यांनी आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कोठे कोठे जाता येईल, काय काय पाहता येईल आणि कोणकोणत्या गमती जमती करता येतील याचे मजेदार वर्णन केले आहे.

प्रसिद्ध कवी दामोदर कारे यांची कल्पनाशक्ती अप्रतिम आहे. झुळूक होऊन कवीला कळीला बोट लावायचे आहे. ती फुलायला लागताच तेथून पसार व्हायचे आहे. पण जाता जाता मात्र सुगंध बरोबर न्यावा व चारही दिशांना उधळावा असे त्याला वाटते. कळीला फुलवणे, त्याचा सुगंध दरवळणे या नैसर्गिक घटना दर्शवून काव्यसौंदर्य वाढविले आहे. हळुवार-पसार, न्यावा – दयावा शब्दांचे यमक साधले आहे.

प्रश्न 3.
गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली तरंग जावे गात
उत्तरः
‘झुळूक’ या कवितेत कवी ‘दामोदर कारे’ यांनी आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कोठे कोठे जाता येईल, काय काय पाहता येईल आणि कोणकोणत्या गमती जमती करता येतील याचे मजेदार वर्णन केले आहे.

‘झुळूक’ कवितेत दामोदर कारे यांना झुळूक होऊन ठिकठिकाणी जायचे आहे. झुळूकीने झऱ्याच्या गाण्याची लकेर चौफेर पसरवायची आहे. पाचूच्या शेतात जायचे आहे. हिरव्यागार शेतातून फिरायचे आहे. निळ्याशांत नदीवर झुळूकीने मखमली तरंग खुलवायचे आहेत. गात गात सर्वत्र हिंडायचे आहे. पाचुचे शेत या रूपकाने कवितेचे सौंदर्य वाढले आहे. निळे, गोड, मखमली या विशेषणांनी कवितेचे भावसौंदर्य वाढले आहे. लकेर-चौफेर हे यमक साधले आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक

प्रश्न 4.
वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानी सांगावे हितगूज
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी
उत्तरः
‘झुळूक’ या कवितेत कवी ‘दामोदर कारे’ यांनी आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कोठे कोठे जाता येईल, काय काय पाहता येईल आणि कोणकोणत्या गमती जमती करता येतील याचे मजेदार वर्णन केले आहे. वेळूच्या वनात जाऊन हलकीच बासरी वाजवायची, कणसाच्या कानात गुजगोष्टी करायच्या, बकुळीची फुले डोहात शिंपायची व पिकलेली जांभळे झुळूकीने खाली पाडायची. बांबूच्या बनात झुळूकीचा प्रवेश होताच बासरीचे हलके सूर निघतील, ही कल्पनाच किती सुंदर आहे. निसर्गातल्या घटकांचे वर्णन सांगून कवितेच्या अर्थसौंदर्यात भर घातली आहे. अलगूज-हितगूज, सारी-तीरी या शब्दांचे यमक साधले आहे.

प्रश्न 5.
दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा
उत्तरः
‘झुळूक’ या कवितेत कवी ‘दामोदर कारे’ यांनी आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कोठे कोठे जाता येईल, काय काय पाहता येईल आणि कोणकोणत्या गमती जमती करता येतील याचे मजेदार वर्णन केले आहे.

दिवसभर कष्ट करून दमलेल्यांच्या मुखावर टवटवी आणण्यासाठी कविला वाटते आपण झुळूक होऊन त्यांना गार वारा दयावा. त्यांचा थकवा घालवावा, त्यांच्यात नवे चैतन्य फुलवावे, विविध ठिकाणी स्वच्छंदपणे फिरून मौजमजा करावी व तिन्हीसांजेला मात्र झुळूकीने विश्रांती घ्यावी. मदतीच्या भावनेने कवितेचे भावसौंदर्य खुलले आहे. कोणी-बिलगोनी, मौजा-तिन्हीसांजा या शब्दांचे यमक साधले आहे.

झुळूक Summary in Marathi

काव्यपरिचय:

आपण वाऱ्याची झुळूक झालो तर निरनिराळ्या ठिकाणी फिरू, मौजमजा करू, गमती जमती करू अशी कवी कल्पना आहे आणि याचे मजेदार वर्णन प्रस्तुत कवितेत कवीने केले आहे.

The poet imagines the places he would wonder to and the fun he would have if he were a gentle wind (breeze). The poet has provided these interesting descriptions in the poem.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक

भावार्थ:

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे

कवीची कल्पना आहे की आपण वाऱ्याची झुळूक व्हावे.
मंद मंद झुळूक होऊन जिथे मन ओढ घेईल तेथे मुक्तपणे झुकावे.

कधी बाजारी कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
कधी रमत गतम वा कधी भरारी थेट

कवीला वाटते आपण वाऱ्याची झुळूक होऊन कधी बाजारी जावे तर कधी नदीच्या काठी जावे. कधी राईत जावे किंवा कधी पडक्या वाड्याच्या मागे जावे. कधी कधी कानोसा घेत हळूच जावे, कधी थबकत जाऊन रमत गमत सर्वत्र फिरावे किंवा कधी थेट भरारी घ्यावी असे कवीला वाटते.

लावून अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परि जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी दयावा

कवीला असेही वाटते की फुलांच्या कळीला हळूच बोट लावावे. ती जशी उमलायला लागेल तसे तेथून पसार व्हावे. पण | तेथून जाताना बरोबर सुगंध घेऊन जावा व सर्व दिशादिशांतून तो उधळावा. सर्व परिसर सुगंधित करावा.

गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली तरंग जावे गात

गाण्याची लकेर जशी सर्वत्र पसरते तशीच झुळझुळ झऱ्याच्या गाण्याची लकेर चौफेर, चारीदिशांना पसरावी. पाचुप्रमाणे हिरव्यागार डोलणाऱ्या शेतात, निळ्या शांत नदीवर ही झुळूक पसरावी. पाण्यावरचे मखमली तरंग खुलवीत जावे असे कवीला वाटते.

वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानी सांगावे हितगुज
शिंपावी डोही फुले बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी

वेळूच्या वनात मनसोक्त हिंडावे. हळूवार बासरीचे सूर काढावेत, कणसांच्या कानात मनातील गोष्टी सांगाव्या. बकुळीच्या फुलांना झुळूकीने डोहांत शिंपावे. जांभळाच्या झाडांवरून झुळूकीने जाऊन पिकलेली जांभळे गाळावीत (पाडावीत).

दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा

दिवसभर काम करून जो दमला असेल, अशा थकलेल्या जीवाला झुळूक होऊन बिलगावे. त्याला कवटाळून त्याच्या चेहऱ्यावर टवटवी आणावी. अशाप्रकारे दुसऱ्याला सुख दयावे असे कवी म्हणतो. दिवसभर अशा विविध मौजा करून मुक्तपणे, स्वच्छंद असे बागडावे व तिन्हीसांजेला शांतपणे विश्रांती घ्यावी असे कवी म्हणतो.

शब्दार्थ:

  1. सानुली – लहान – tiny, small
  2. स्वैर – मुक्त – free
  3. मंद – हळुवार, सौम्य – mild, gentle
  4. झुळूक – वाऱ्याची मंद लाट – a gentle puff of breeze
  5. नदीकाठ – नदीचा किनारा – the bank of river
  6. राई – बाग – a thick grove
  7. पडका – मोडकळीस आलेला, – dilapidated
  8. वाडा – भव्य मोठी इमारत – mansion
  9. रमतगमत – मजेत, आनंदात – playfully, merrily
  10. भरारी – अत्यंत वेगाने केलेले उड्डाण – quick flight
  11. थेट – तडक, लगेच – directly
  12. कलिका – कळी – a bud
  13. अंगुली – बोट – finger
  14. पसार – पळून गेलेला – escaped, fled
  15. सुगंध – सुवास – fragrance
  16. संगे – सोबत – along with
  17. लकेर – आलाप, तान – tune
  18. पाचू – एक हिरवे रत्न – an emerald
  19. मखमल – एक अतिशय तलम मऊ वस्त्र – velvet
  20. तरंग – लाट, लहर – wave
  21. वेळू – बांबू – bamboo
  22. कुज – वन – forest
  23. अलगूज – बासरी, पावा – flute
  24. हितगुज – मनातल्या गोष्टी – intimate talk
  25. राबणे – भरपूर कष्ट करणे – to work hard
  26. जांभुळ – एक फळ – jamun
  27. स्वच्छंद – मनोसक्त, स्वैर, मन मानेल तसे – freely
  28. विसावा – विश्रांती – rest
  29. तिन्हीसांज – संध्याकाळची वेळ – the time of evening twilight

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 9 झुळूक

वाक्प्रचार:

  1. कानोसा घेणे – अंदाज घेणे
  2. थबकत जाणे – हळूहळू जाणे

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 13 संतवाणी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 13 संतवाणी Textbook Questions and Answers

(अ)

ऐका. वाचा. म्हणा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी 1
सकलसंतगाथा खंड पहिला: संत सेना अभंग
अभंग क्रमांक 15
संपादक : प्रा. डॉ. र. रा. गोसावी
उत्तरः
आजि सोनियाचा दिवस।
दृष्टी देखिलें संतांस।।1।।

उपरोक्त पंक्ती संत सेना महाराजांच्या ‘संतवाणी’ अभंगातील आहे. संतांच्या दर्शनाने त्यांना खूप आनंद झाला आहे. त्यांचा दिवस सोन्यासारखा झाल्याप्रमाणे त्यांना वाटत आहे. मौल्यवान अशा सोन्याप्रमाणे संतांच्या दर्शनाने दिवसही मौल्यवान झाल्याचा त्यांचा भाव आहे. ‘सोन्याचे’ रुपक देऊन कवितेत सौंदर्य निर्माण झाले आहे.

जीवा सुख झालें।
माझें माहेर भेटलें।।2।।

संत सेना महाराज आपल्या अभंगात सुखाची भावना व्यक्त करताना माहेरची उपमा देतात. संत दर्शनाने त्यांना माहेर भेटल्याचा आनंद होत आहे. सासरी गेलेली मुलगी माहेरी जशी अतिशय आनंदी असते तसेच संत भेटल्याने माहेर भेटले असा भाव त्यांनी व्यक्त केला आहे. सुखाला माहेरची उपमा देऊन काव्यसौंदर्य खुलवले आहे.

अवघा निरसला शीण।
देखतां संतचरण।।3।।

संसारातील कामांमध्ये विविध अडचणी, थकवा, चिंता काळजी असते. पण सेना महाराजांना जेव्हा संत चरण दिसले तेव्हा त्यांच्या सर्व काळज्या, शीण निघून गेला. त्यांना सुख प्राप्त झाले. संतांच्या सहवासात त्यांना
समाधान मिळाले.

आजि दिवाळी दसरा।
सेना म्हणे आले घरा।।4।।

संत सेना महाराजांचा भाव उत्कट आहे. त्यांना कदाचित खऱ्या दिवाळी व दसऱ्याबद्दल विशेष कौतुक नसेल ही पण जेव्हा संत आपल्या घरी येतात, त्यांचे चरण आपल्या घरी लागतात, तेव्हाच खऱ्या अर्थी त्यांच्यासाठी दसरा किंवा दिवाळी असते. तो दिवस त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचा असतो. त्यांच्या सान्निध्यात सेना महाराजांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. दसरा व दिवाळीचे रुपक घेऊन अभंगाला काव्यसौंदर्य प्राप्त झाले आहे. ‘दसरा – घरा’ या शब्दांचे सुंदर यमक कवीने साधले आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

भावार्थ:

संत सेना महाराज संतभेटीने झालेल्या आनंदाचे वर्णन करताना म्हणतात, “संतांच्या दर्शनाने आजचा दिवस सोनियाचा झाला असून ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आल्याने आनंद होतो तसा आनंद मला झाला आहे. या आनंदाचे वर्णन करताना पुढे ते म्हणतात, संतचरण दृष्टीला पडल्याने माझा सगळा शीण नाहीसा झाला असून घरी दिवाळी, दसरा या सणांसारखा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे.”

(आ)

ऐका. वाचा. म्हणा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी 2
सकलसंतगाथा खंड पहिला: संत चोखामेळा अभंग
अभंग क्रमांक 37
संपादक : प्रा. डॉ. र. रा. गोसावी
उत्तरः
चंदनाच्या संगे बोरीया बाभळी।
हेकळी टाकळी चंदनाची।।1।।

संत चोखामेळा यांच्या ‘संतवाणी (आ)’ या अभंगात, चंदनाच्या झाडाची संगत लाभली तर बोरी, बाभळीसारखी सामान्य झाडेही सुगंधित होतात. लहान-सहान झुडुपांनाही चंदनाचा सुगंध प्राप्त होतो. तसेच संतांच्या सहवासाने सामान्य जनांनाही लाभ होतो. असा आशय नमूद करून कवितेचे काव्यसौंदर्य खुलविले आहे. संतांना चंदनाची उपमा दिली आहे.

संतांचिया संगें अभाविक जन।
तयाच्या दर्शनें तेचि होती।।2।।

चोखामेळा यांनी आपल्या अभंगात खात्रीने पटवून दिले आहे की, अभाविक जनांना संत सहवास लाभला की ते संतच होऊन जातात एवढी संतांची महती आहे. ते त्यांना आपल्यासारखेच करतात. त्यांच्यातील दुर्गुण काढून टाकतात. अत्यंत मोजक्या शब्दांत संत चोखामेळा यांनी मोठा आशय स्पष्ट केला आहे. कवितेचे भावसौंदर्य या उदाहरणाने आणखी खुलले आहे.

चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा। नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा।।3।।

संत चोखामेळा आपल्या अभंगात म्हणतात, जन्मास येऊन प्रत्येकाने खरा परमार्थ साधावा. संतांचा, गुणिजनांचा सहवास घ्यावा. आपल्या वृत्तीत पालट करावा. संतांच्या सहवासाने हे शक्य होते. पण असे न केल्यास आपला जन्म वाया जातो व भूमीस भार झाल्यासारखे होते. म्हणून मानव जन्माचे सार्थक करून घेणे योग्य. चोखामेळांनी संत सहवासाची महानता स्पष्ट करून कवितेचे आशयसौंदर्य खुलविले आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

भावार्थ:

संत चोखामेळा म्हणतात, “ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात बोरी, बाभळी, अन्य झाडे व झुडपे आली तर ती चंदनाप्रमाणे सुगंधी होतात त्याप्रमाणे संतांच्या सहवासातही आलेले सर्वजण भाविक बनतात. मनुष्य जन्माला येऊन परमार्थ साधावा नाहीतर आपले जीवन भूमीला भारभूत ठरेल.”

प्रश्न 2.
खालील आकृतीत नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद यांची उदाहरणे दिली आहेत. आकृतीतील शब्दांचा उपयोग करुन अर्थपूर्ण वाक्ये तयार करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी 3
उत्तरः

  1. तुषार गुणी आहे.
  2. तो पिवळा चेंडू खेळतो.
  3. तुषारला मिठाई आवडते.
  4. मेथीची भाजी ताजी आहे.
  5. तो मोठा व्यक्ती आहे.
  6. तुषारला लाडू आवडतात.
  7. ताजी भाजी घे.
  8. तो खेळकर आहे.
  9. ती वस्तू सुंदर आहे.
  10. तो ताजी भाजी खातो.
  11. तो मोठा चेंडू रंगीत आहे.
  12. हिरवी, ताजी मेथी खावी.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

हे नेहमी लक्षत ठेवा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी 4

जीव धोक्यात घालू नका,
दरीत डोकावून पाहू नका.

भर रस्त्यात गाडी थांबवू नका,
इतरांना जाण्यासाठी व्यत्यय आणू नका.

प्रश्न 1.
घाटातून जाताना घ्यायची काळजी याविषयीचे सूचनाफलक तयार करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी 5

Class 8 Marathi Chapter 13 संतवाणी Additional Important Questions and Answers

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी 6

प्रश्न 2.
चौकट पूर्ण करा.
उत्तरः

  1. असा दिवस आहे – [सोनियाचा]
  2. दृष्टीस दिसले – [संत]
  3. सुख झाले – [जीवा]

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तर लिहा.
संत सेना महाराजांचा शीण कशामुळे गेला?
उत्तरः
संतचरण पाहून संत सेना महाराजांचा शीण गेला.

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी 7

प्रश्न 2.
जोया जुळवा.

1. सोनियाचा (अ) संतांस
2. देखिलें (आ) माहेर
3. भेटले (इ) दिवस
4. निरसला (ई) सुख
5. जीवा (उ) शीण

उत्तरः

1. सोनियाचा (इ) दिवस
2. देखिलें (अ) संतांस
3. भेटले (आ) माहेर
4. निरसला (उ) शीण
5. जीवा (ई) सुख

प्रश्न 2.
रिकाम्या जागा पूर्ण करा.

  1. दृष्टी देखिलें ……………..
  2. माझे …………….. भेटले.
  3. ………..”म्हणे आले घरा.

उत्तर:

  1. संतास
  2. माहेर
  3. सेना.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

कृती 3: काव्यसौंदर्य.

खालील पंक्तींचा आशय स्पष्ट करा.

प्रश्न 1.
जीवा सुख झालें।
माझें माहेर भेटलें।।
उत्तरः
संत सेना महाराज आपल्या अभंगात आपल्या सुखाची
तुलना माहेराशी करतात. संतांना माहेर हेरुपक देऊन संत हेच माहेरम्हणूनआनंददायीभावतेव्यक्तकरतात.सासरीगेलेल्या मुलीला माहेरी किती सुख वाटते हे सांगून सुखाची भावना सेना महाराजांनी व्यक्त केली आहे व संतांना भेटून माहेर भेटल्याप्रमाणे आनंद झाला आहे, असे सांगितले आहे.
माहेर भेटले या रुपकाने काव्यसौंदर्य खुलवले आहे. झाले-भेटले या शब्दांचे यमक साधले गेले आहे.

प्रश्न 2.
आजि दिवाळी दसरा।
सेना म्हणे आले घरा।।
उत्तर:
संत सेना महाराजांचा भाव उत्कट आहे. त्यांना खऱ्या दिवाळी व दसरा सणांबद्दल विशेष उत्सुकता नाही. पप संत आपल्या घरी येतात तोच दिवस त्यांना विशेष आनंदाचा म्हणजे दिवाळी व दसऱ्यासारखा वाटतो. त्या दिवशी त्यांचा उत्साह ओसंडून वाहतो. दसरा व घरा या शब्दांचे यमक साधले आहे. संतांचे आगमन हाच दिवाळी दसरा असा उच्च भावार्थ सांगून कवितेचे भावसौंदर्य खुलवले आहे.

प्रश्न 3.
तुम्हांला माहीत असलेल्या संतांविषयी तुमच्या शब्दांत विचार मांडा.
उत्तरः
मी सुट्टीत संतश्रीरामदास’ यांचे छोटेसे चरित्रवाचले. लहानपणी पोहण्यात पटाईत असलेला, झाडावरून उड्या मारणारा नारायण, मठिपणी तपश्चर्या करून सत रामदास होतात. समाजाला प्रयत्नांची कास धरायला शिकवतात. अक्षर कसे काढावे?, विदयार्थ्यांनी पाठांतर कसे करावे? हेही सांगतात. आळस करू नये असे बजावतात.

नारायण सूर्याजीपंत ठोसर हे त्यांचे पूर्ण नाव पण त्यांनी ‘दास’ किंवा ‘रामदास’ या नावाने उदंड लेखन केले आहे. मनाचे श्लोक, दासबोध, आत्माराम या त्यांच्या मुख्य रचना. विदयार्थ्यांनी मनाच्या श्लोकाचे पाठांतर केल्यास त्यांच्यावर सुविचारांचा प्रभाव राहील यात शंका नाही.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

प्रश्न 4.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
उत्तरः
1. कवी/कवयित्री – संत सेना महाराज
2. कवितेचा रचनाप्रकार – अभंग
3. कवितेचा काव्यसंग्रह – प्रा. डॉ. र. रा. गोसावी संपादीत सकलसंतगाथा खंड पहिला संतसेना अभंग क्र. 14
4. कवितेचा विषय – संतांच्या सान्निध्यान मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन केले आहे.
5. कवितेतून व्यक्त होणारा भाव (स्थायी भाव) – शांत रसाचा भाव कवितेतून व्यक्त होतो.

6. कवी/कवयित्राची लेखन वैशिष्ट्ये – अतिशय साध्या, सोप्या शब्दांद्वारे मोठा आशय व्यक्त करण्याचे कसब सुंदर आहे. ‘दसरा-घरा, शीण-चरण’ यांचे यमक साधलल्याने नादमयता निर्माण झाली आहे.

7. मध्यवर्ती कल्पना – संतसेना महाराज संतांच्या सान्निध्यात मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन करतात. दिवाळी-दसरा प्रत्यक्ष नसला तरी संतांची जेव्हा भेंट होते ते क्षणच दिवाळी दसऱ्या समान आनंददायी असतात. कवितेतून व्यक्त होणारा विचार – माहेर भेटणे वा दिवाळी दसरा साजरा करणे या जशा आनंदाच्या गोष्टी आहेत तशाच संत सज्जनांचा सहवास मिळणे हाही तेवढाच आनंददायी प्रवास आहे असा विचार कवितेतून व्यक्त होतो.

8. कवितेतील आवडलेली ओळ – आजि सोनियाचा दिवस दृष्टीं देखिलें संतांस. (१०) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
मला ही कविता आवडली; कारण शांतरसाची निर्मिती झाल्याचे कवितेतून जाणवते. या कवितेतून संत सज्जनांच्या सहवासाची महती कळते.

9. कवितेतून मिळणारा संदेश – संत सज्जनांच्या सहवासाने अवर्णनीय आनंद मिळतो. सर्व शीण, थकवा निघून जातो. म्हणून संत-सज्जनांची संगत धरावी व चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून शिकून घ्याव्यात.

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी 8

प्रश्न 2.
एक/दोन शब्दात उत्तरे दया.

  1. चंदनाच्या स्पर्शाने सुगंधित होते – [………….] [……………]
  2. हे जन संत दर्शनाने पावन होतात – [……………]

उत्तर:

  1. हेकळी, टाकळी
  2. अभाविक

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

कृती 2: आकलन कृती

एका वाक्यात उत्तर लिहा.

प्रश्न 1.
कोणाच्या सहवासात परमार्थ साधावा?
उत्तरः
संतांच्या सहवासात परमार्थ साधावा.

प्रश्न 2.
अभंगात कोणत्या सुगंधी झाडाचा उल्लेख आला आहे?
उत्तरः
अभंगात ‘चंदन’ या सुगंधी झाडाचा उल्लेख आला आहे.

प्रश्न 3.
खालील पंक्ती पूर्ण करा.

  1. ……….. संगे बोरीया बाभळी।
  2. तयाच्या ………………… तेचि होती।
  3. नाही तरी ……………….. वाहावा खरा ऐसा।

उत्तरः

  1. चंदनाच्या
  2. दर्शने
  3. भार

कृती 3: काव्यसौंदर्य

खालील पंक्तींचा आशय स्पष्ट करा.

प्रश्न 1.
चंदनाच्या संगें बोरीया बाभळी।
हेकळी टाकळी चंदनाची।।1।।
उत्तरः
उपरोक्त पंक्ती संत चोखामेळा यांच्या ‘संतवाणी (आ)’ मधून घेतली आहे. संतांच्या सान्निध्याने सामान्य जनांमध्ये कसे असामान्यत्व येते हे चोखामेळा यांनी उदाहरणाद्वारे पटवून दिले आहे.

चंदनाच्या झाडाजवळ बोरी, बाभळीची काटेरी झाडे असतात. लहान-सहान झुडपेही असतात, पण चंदनाच्या सुगंधाने तीही प्रभावित होतात. त्यांनाही तोच सुगंध प्राप्त होतो. संतांना चंदनाची उपमा दिल्याने कवितेस काव्यसौंदर्य प्राप्त झाले आहे. सत्संगतीने सामान्यांना ही लाभ होतो व त्यांच्यात चांगला बदल होतो हे सांगितले आहे. ‘बाभळी, हेकळी, टाकळी’ या शब्दांनी अभंगात अनुप्रास साधला गेला आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

प्रश्न 2.
चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा |
नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा।।३।।
उत्तरः
संत चोखामेळा यांनी ‘संतवाणी (आ)’ या अभंगात संत सान्निध्याचा सुपरिणाम विविध उदाहरणांनी दर्शवला आहे. जसे चंदनाच्या झाडाजवळची लहान मोठी झाडे सुगंधित होतात तसेच संतांच्या सहवासाने अभाविक जन संतांच्या समानच होतात. म्हणून प्रत्येकाने जन्माला येऊन खरा परमार्थ जाणला पाहिजे नाहितर भूमीला भार झाल्यासारखे होईल. आपले जीवन भूमीला भारभूत ठरू नये. संत सहवासाने जीवन पावन करावे असा आशय चोखामेळा यांनी प्रदर्शित केला आहे.

प्रश्न 3.
‘मैत्री कशी असावी?’ या विषयीचे विचार तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तरः
मैत्रीशिवाय आनंद मिळत नाही. पण मैत्रीत भांडणे, द्वेष, मारामाऱ्या होऊ नयेत. चातक जसे पावसाच्या पाण्यासाठी वाट पहात असतो त्याशिवाय तो दुसरे पाणी पीतच नाही तशीच मैत्री हवी. चकोर फक्त चंद्राचे किरण पितो. मग चंद्र वेळेवर उगवला नाही तरी तो रागवत नाही. मैत्री तोडत नाही. मैत्री गुणीजनांशी करावी. चंदनाच्या झाडाने बाकीची झाडेही सुगंधीत होतात तशीच मैत्री करावी. मैत्रीने गुण जोडता यायला हवे.

प्रश्न 4.
दिलेल्या मुद्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
उत्तरः
1. कवी/कवयित्री – संत चोखामळा
2. कवितेचा रचनाप्रकार – अभंग
3. कवितेचा काव्यसंग्रह – प्रा. डॉ. र. रा. गोसावी संपादीत सकलसंतगाथा खंड पहिलाः संत चोखामेळा अभंग क्र. ६७
4. कवितेचा विषय – संत सहवासाने आपले जीवन त्यांच्याप्रमाणेच होते हे चंदन, बोरी व बाभळी यांच्या उदाहणांद्वारे पटवून दिले आहे.

5. कवी/कवयित्रीची लेखन वैशिष्ट्ये – अतिशय साधी, सोपी, सरळ शब्दरचना. कवीतेत हेकळी, टाकळी, बाभळी या शब्दांची पुनुरुक्ती असल्याने नादमयता आली आहे. अत्यंत कमी शब्दात मोठा अर्थ सांगण्याचे कौशल्य जाणवते.

6. मध्यवर्ती कल्पना – संत चोखामळा यांनी संत सहवासाची महानता स्पष्ट करून खात्रीने पटवून दिले आहे की जशा सहवाससात आपण राहतो तसेच आपण होतो. संत सहवासाने आपले दुर्गुण कमी होतात. सुसंगती ने समान्यांना लाभ होऊन त्यांच्यात चांगला बदल होतो.

7. कवितेतून व्यक्त होणारा विचार – जन्मास येऊन प्रत्येकाने खरा परमार्थ साधावा. संतांचा, गुणिजनांचा सहवास ध्यावा. आपल्या वृत्तीत बदल करावा. मानव जन्माचे सार्थक करून ध्यावे.

8. कवितेतील आवडेळली ओळ – चंदनाच्या संगे बोरीया बाभळी।
हेकळी टाकळी चंदनाची।।

9. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे – मला ही कविता खूप आवडली; कारण ती तर्कदृष्ट्या पटणारी आहे. चंदनाची संगत लाभली तर त्याचा सुवास लागतोच. बाभळी ही सुगंधित होते. यावरून आपल्याला सत्संगाची महती कळते.

10. कवितेतून मिळणारा संदेश – गुणिजनांच्या सहवासात रहावे. आपल्या दुर्गुणांना दूर करावे. त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकाव्यात. आपले जीवन भूमीला भारभूत ठरू नये.

संतवाणी Summary in Marathi

काव्यपरिचय:

संत सेना महाराजांनी प्रस्तुत अभंगात संतांच्या सान्निध्यात मिळणाऱ्या अवर्णनीय आनंदाचे वर्णन केले आहे. Saint Sena Maharaj elaborated a joy of having the company of Saints this poem.

प्रस्तुत अभंगात संत चोखामेळा यांनी संत सहवासाने आपले जीवन त्यांच्याप्रमाणेच होते असे सोदाहरण पटवून दिले आहे. तसेच संत सहवासात राहून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन त्यांनी या अभंगात केले आहे.

In this abhang Saint Chokhamela a describes with many examples that living in the company of saints, one can be virtuous and can attain happiness.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

भावार्थ:

आजि सोनियाचा दिवस।
दृष्टी देखिलें संतांस।।1॥

संत सेना महाराजांनी या अभंगात संतांच्या दर्शनाने आजचा दिवस सोन्यासारखा झाला असे वर्णन केले आहे. त्यांच्या दर्शनाने त्यांना अपार आनंद झाला आहे.

जीवा सुख झालें।
माझें माहेर भेटलें।॥2॥

सासरी गेलेल्या मुलीला माहेरी जसा आनंद होतो. माहेरची माणसं पाहून ती अत्यंत प्रसन्न होते तसेच सेना महाराजांना संतांना पाहून झाले आहे. जणू काही आपले माहेरच आपल्याला भेटले आहे असे त्यांना वाटत आहे, तितकाच आनंद त्यांना झाला आहे.

अवघा निरसला शीण।
देखतां संतचरण।।3।।

संतांचे दर्शन घेऊन संसारातील सगळा थकवा, दु:ख, काळजी निघून गेली. संतांच्या चरणाचे दर्शन झाल्यावर सगळा शीण नाहीसा झाला, असे संत सेना महाराज म्हणतात.

आजि दिवाळी दसरा।
सेना म्हणे आले घरा।।4।।

दिवाळी आणि दसरा हे आनंदाचे सण. तेथे कशाची कमतरता नसते. सर्व आनंदी असतात. सगळं वातावरणच प्रसन्न, उत्साहाचे असते. जेव्हा संत माझ्या घरी येतात तेव्हा माझ्या घरी जणू दिवाळी आणि दसरा असतो. मला अपार सुख मिळते. सर्वत्र चैतन्य पसरते, असे संत सेना महाराज सांगतात.

चंदनाच्या संगें बोरीया बाभळी।
हेकळी टाकळी चंदनाची।।१।।

संत चोखामेळा यांनी या अभंगात संतांच्या सान्निध्यात राहिल्यास सामान्यांमध्येही असामान्य फरक होऊ शकतो हे उदाहरणाद्वारे पटवून दिले आहे. चंदनाच्या झाडाजवळ असणाऱ्या बोरी बाभळीच्या झाडांना, वाकड्या तिकड्या किंवा लहानश्या झुडूपांनाही चंदनाचा सुगंध प्राप्त होतो.

संतांचिया संमें अभाविक जन।
तयाच्या दर्शनें तेचि होती।।२।।

संतांच्या सहवासात जर अभाविक, नास्तिक लोक राहिले | तर त्यांच्या दर्शनानेही ते सज्जन, आस्तिक व भाविक होतात.

चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा।
नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा।।३।।

चोखामेळा म्हणतात, जन्मास येऊन खरा परमार्थ साधला पाहिजे नाहीतर मनुष्य जन्म मिळून भूमीस भार झाला असे होईल. संतांच्या सान्निध्याने आपले जीवन पावन करून घेतले पाहिजे.

शब्दार्थ:

  1. आजि – आज – today
  2. सोनियाचा – सोन्यासारखा, सोन्याचा – like a gold, golden
  3. दृष्टी – डोळे – eyes
  4. देखिले – पाहिले – seen
  5. अवघा – संपूर्ण – all
  6. निरसला – दूर होणे, नाहीसे होणे – to put away
  7. माहेर – विवाह झालेल्या मुलीच्या आईवडीलांचे घर – the place of the parents of a married girl
  8. शीण – थकवा – fatigue
  9. संग – सोबत – in company, of
  10. बाभळी – काटेरी झाड – babul tree
  11. हेकळी – वाकडी – crooked
  12. टाकळी – झुडुप – shrub
  13. चंदन – चंदनाचे सुगंधी झाड- sandalwood
  14. अभाविक – नास्तिक – atheist
  15. जन – लोक – people
  16. भार – ओझे – burden

टिपा:

1. संत: संत म्हणजे महात्मा. प्रपंचात राहूनही संतांनी परमार्थ साधला. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. संतांनी मराठी भाषेला वाड्:मयाचा मोठा वारसा दिला आहे. महाराष्ट्रात अनेक थोर संत होऊन गेले.

2. संत सेना महाराज: संत सेना महाराज यांचा जन्म मध्यप्रदेशातील बांधवगड येथे झाला. त्यांच्या अभंगात देव आणि भक्ती यांचे नाते दिसून येते. सेना महाराजांनी अभंगातून भाक्तिरसाची उपासना केलेली आढळते.

3. अभंग: अभंग हा प्राचीन मराठी साहित्यातील एक काव्यप्रकार आहे. संतमेळ्यांचे विठ्ठलभक्तीपर काव्य अभंग स्वरूपात आहे. आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी स ंप्रदायातील संतांनी या काव्यप्रकाराचा व छंदाचा उपयोग केला.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 13 संतवाणी

म्हण:

संत येती घरा। तोचि दिवाळी दसरा।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य

Balbharti Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Sulabhbharati Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य Textbook Questions and Answers

सूचना के अनुसार कृतियाँ करो:

कृति पूर्ण करो:

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य 13
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य 4

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य

Question 2.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य 14
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य 15

कविता में इस अर्थ में आए शब्द लिखिए।

  1. दीपक
  2. पुष्प
  3. वाटिका
  4. भारत
  5. प्रेम
  6. ईश्वर
  7. अल्लाह
  8. तिरस्कार

Answer:

  1. दीप
  2. फूल
  3. बगिया
  4. हिंदुस्तान
  5. प्यार
  6. भगवान
  7. खुदा
  8. नफरत

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य

भाषा बिंदु

पाठों में आए अव्ययों को पहचानो और उनके भेद बताकर उनका अलग-अलग वाक्यों में प्रयोग करो।
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य 12

कविता में प्रयुक्त विलोम शब्दों की जोड़ियाँ लिखिए।
Answer:

  1. छोटा x बड़ा
  2. एक x अनेक
  3. नकद x उधार
  4. प्यार x नफरत

उपयोजित लेखन

शालेय बैंड पथक के लिए आवश्यक सामग्री खरीदने हेतु अपने विद्यालय के प्राचार्य से विद्यार्थी प्रतिनिधि के नाते अनुमति माँगते हुए निम्न प्रारूप में पत्र लिखिए।
Answer:
१३ दिसंबर, २०१८.
प्रति,
माननीय प्राचार्य, डॉन बास्को विद्यालय, भाईंदर (प.) ठाणे – ४०१ १०५ विषय : शालेय बैंड पथक के लिए आवश्यक सामग्री खरीदने हेतु अनुमति पत्र।
माननीय महोदय,
सादर प्रणाम।
मैं कुमारी सपना पांडे आपके विद्यालय की कक्षा आठवीं ‘अ’ की विद्यार्थी-प्रतिनिधि हूँ। आपको पता है कि इस वर्ष हमारा स्कूल ‘राज्य बैंड प्रतियोगिता’ में हिस्सा लेने वाला है। इसलिए प्रतियोगिता की तैयारी करने के लिए हमें कुछ बैंड सामग्री की जरूरत है। अपने स्कूल के पास जो बैंड सामग्री है वह बहुत ही दयनीय स्थिति में है। अत: इस पत्र के द्वारा मैं आपसे अनुरोध करना चाहती हूँ कि अपने विद्यालय के बैंड पथक के लिए सामग्री खरीदने के लिए मुझे अनुमति दे दीजिए। मुझे आशा है कि हमारी विनती पर अवश्य विचार करेंगे और हमें सामग्री खरीदने के लिए शीघ्र अनुमति प्रदान करेंगे।
कष्टार्थ क्षमा!
आपकी आज्ञाकारी,
सपना पांडे
विद्यार्थी प्रतिनिधि
कक्षा – आठवीं ‘अ’

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य

कल्पना पल्लवन

‘भारत की विविधता में एकता है।’ इसे स्पष्ट कीजिए।
Answer:
भारत एक विशाल देश है। इस देश में विविध राज्य हैं। प्रत्येक राज्य की अपनी-अपनी भाषा खान-पान वेशभूषा एवं संस्कृति हैं। प्रत्येक राज्य के पास अपनी-अपनी कला, नृत्य एवं संगीत की धरोहर हैं। फिर भी हमारे भारतीय शास्त्रीय संगीत ने सभी को एकता के सूत्र में बांध रखा है। हमारे देश में हिंदु-मुस्लिम, सीख व ईसाई ये प्रमुख धर्म हैं। इनके अलावा प्रत्येक धर्म में कई जातियाँ हैं। सभी के अपने-अपने धर्म के अनुसार त्योहार हैं। सभी एक-दूसरे के त्योहारों में बड़े प्यार से शरीक होते हैं। ऐसा होने के बावजूद भी हम सब एक हैं। हम भारतीय हैं।

भारतीयता की भावना ने हमें आपस में बनाया है। भारत में देर सारी भाषाएँ होने के बावजूद भी हिंदी भारतीय एकता की कड़ी बनी हुई है। सभी भाषाओं में लिखा गया साहित्य हमारे देश की संस्कृति को दर्शाता है। भारत के किसी एक राज्य में अकाल या कुछ हादसा हो जाए तो दूसरे राज्यों से तुरंत सहायता के लिए आगे आ जाते हैं। यदि देश पर किसी भी प्रकार का आक्रमण या अतिक्रमण होने की स्थिति निर्माण हो जाती है, तो तुरंत सभी राज्य एकसंघ में बैंधकर देश की हिफाजत करने के लिए तत्पर हो जाते हैं। इस प्रकार हमारे देश में विविधता होने के बावजूद भी एकता है।

स्वयं अध्ययन

‘नफरत से नफरत बड़ती है और स्नेह से स्नेह बढ़ता है। इस तथ्य से संबंधित अपने विचार लिखिए।
Answer:
नफरत मनुष्य के हृदय को जलाने का काम करती है और साथ ही वह मनुष्य के मन-मस्तिष्क पर भी हावी हो जाती है। इस कारण मनुष्य दूसरे व्यक्ति से नित जलता रहता है और दूसरे के प्रति ईर्ष्या और द्वेष की भावना रखता है। ऐसा करने से व्यक्ति को कुछ भी हासिल नहीं होता। वह स्वयं के लिए गड्ढा खोदने का काम करता है। यदि हम किसी से नफरत करेंगे, तो दूसरे भी हमसे नफरत करते रहेंगे।

इसलिए हमें एक-दूसरे के साथ स्नेह से आचरण करना चाहिए। स्नेह यानी प्यार की भावना। स्नेह में एक-दूसरे को आपस में बाँधने की शक्ति होती है। इससे भाईचारा व शांति प्रस्थापित होती है। समाज में प्रेम का प्रचार एवं प्रसार करने से व्यक्ति पूजनीय बन जाता है और उसे प्रेम के बदले में प्रेम ही मिलता है।

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य Additional Important Questions and Answers

कृति पूर्ण करो:

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य 6
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य 16

समझकर लिखिए।

  1. पद्यांश में प्रयुक्त शरीर के अवयवों के नाम
  2. इसे ठंडी आग कहा गया है

Answer:

  1. सिर व पैर
  2. नफरत को

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य

कविता में इस अर्थ में आए शब्द लिखिए।

  1. निरर्थक
  2. रज
  3. अग्नि
  4. सुमन

Answer:

  1. निर्मूल .
  2. धूल
  3. आग
  4. फूल

तुलना कीजिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य 17
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य 7

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य

समझकर लिखिए।

पौधे का कार्य
Answer:
सभी के साथ एक समान व्यवहार करता है। वह अपने फूल सभी को देता है।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य 8

पद्यांश के आधार पर सही या गलत पहचानकर लिखिए।

Question 1.
अनेकता में एकता हमारी विशेषता है।
Answer:
सही

Question 2.
इंसान पैरों की धूल को सिर पर लगा लेता है।
Answer:
गलत

निम्नलिखित पद्यांशों का भावार्थ लिखिए।

Question 1.
वो छोटा ……….. पैरों की धूल।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि कुरैशी लिखित ‘सौहार्द-सौमनस्य’ कविता से ली गई हैं। कवि कहते हैं कि दुनिया में कोई भी छोटा या बड़ा नहीं होता। व्यक्ति को छोटे-बड़े में कोई भेदभाव नहीं करना चाहिए। छोटे-बड़े की बातें निरर्थक होती हैं। जो धूल अपने पैरों के नीचे होती है, वह हवा से उड़कर अपने सिर पर बैठ जाती है। यानी दुनिया में हम जिसे छोटा कहते हैं; वह कभी-कभी अवसर पाकर बड़ा हो जाता है। इसलिए हमें छोटे-बड़े का भेदभाव नहीं करना चाहिए।

Question 2.
नफरत ठंडी ………. तो जोड़।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि लिखित ‘सौहार्द-सौमनस्य’ कविता से ली गई हैं। कवि के मतानुसार ठंडी आग ऊपर से भले ही लगे कि वह बुझ गई है, लेकिन अंदर ही अंदर वह जलती रहती है। नफरत भी उसी ठंडी आग के समान है। मनुष्य को इसमें जलना नहीं चाहिए। मनुष्य को अपने मन में किसी के प्रति ईर्ष्या नहीं करनी चाहिए। यदि मनुष्य से हो सके, तो टूटे हुए दिलों को प्यार से जोड़ने का प्रयास करना चाहिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य

निम्नलिखित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति ख (१) आकलन कृति

‘प्यार का महत्त्व’ टिप्पणी लिखिए।
Answer:
प्यार का महत्व- दुनिया में यदि व्यक्ति किसी से प्यार करेगा तो उसे प्यार के बदले में प्यार ही मिलेगा। वह अपने आप वहीं मिलता। प्यार तो नकद का काम है वह कभी उधार नहीं रहता। एक हाथ से दो और दूसरे हाथ से लो।

कृति ख (२) आकलन कृति

निम्नलिखित गलत वाक्य सही करके फिर से लिखिए।

Question 1.
जर को कण से अलग मान लेना चाहिए।
Answer:
जर्रे को कण से अलग नहीं मानना चाहिए।

Question 2.
दुनिया में प्यार के बदले में नफरत मिलती है।
Answer:
दुनिया में प्यार के बदले में प्यार मिलता है।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य

समझकर लिखिए।

Question 1.
इंसान प्रेम की भावना को साज-सँवारकर रखता है।
Answer:
क्योंकि उसे पता है कि नफरत से नफरत मिलती है और प्यार से प्यार मिलता है।

Question 2.
कण-कण में इनका वास होता है।
Answer:
भगवान का।

कृति ख (३) भावार्थ

निम्नलिखित पद्यांशों का भावार्थ लिखिए।

Question 1.
जो भी करता ……………………. नहीं उधार।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि कुरैशी लिखित ‘सौहार्द-सौमनस्य’ कविता से ली गई हैं। दुनिया में यदि व्यक्ति किसी से प्यार करेगा तो उसे प्यार के बदले में प्यार ही मिलेगा। किसी को भी समाज में सम्मान व प्यार अपने आप नहीं मिलता। प्यार तो नकद का काम है, वह कभी उधार नहीं रहता।

Question 2.
इसलिए हम ……………………. प्यार से प्यार।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि कुरैशी लिखित ‘सौहार्द-सौमनस्य’ कविता से ली गई हैं। तो उसे प्यार के बदले में प्यार ही मिलेगा। वह अपने आप वहीं मिलता। प्यार तो नकद का काम है वह कभी उधार नहीं रहता।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य

कृति ख (२) आकलन कृति

निम्नलिखित गलत वाक्य सही करके फिर से लिखिए।

Question 1.
जर को कण से अलग मान लेना चाहिए।
Answer:
जर्रे को कण से अलग नहीं मानना चाहिए।

Question 2.
दुनिया में प्यार के बदले में नफरत मिलती है।
Answer:
दुनिया में प्यार के बदले में प्यार मिलता है।

समझकर लिखिए।

Question 1.
इंसान प्रेम की भावना को साज-सँवारकर रखता है।
Answer:
क्योंकि उसे पता है कि नफरत से नफरत मिलती है और प्यार से प्यार मिलता है।

Question 2.
कण-कण में इनका वास होता है।
Answer:
भगवान का।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य

कृति ख (३) भावार्थ

निम्नलिखित पद्यांशों का भावार्थ लिखिए।

Question 1.
जो भी करता ……………………. नहीं उधार।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि कुरैशी लिखित ‘सौहार्द-सौमनस्य’ कविता से ली गई हैं। दुनिया में यदि व्यक्ति किसी से प्यार करेगा तो उसे प्यार के बदले में प्यार ही मिलेगा। किसी को भी समाज में सम्मान व प्यार अपने आप नहीं मिलता। प्यार तो नकद का काम है, वह कभी उधार नहीं रहता।

Question 2.
इसलिए हम ……………………. प्यार से प्यार।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि कुरैशी लिखित ‘सौहार्द-सौमनस्य’ कविता से ली गई हैं। प्रत्येक व्यक्ति को प्यार की भावना को अपने हृदय में साजसँवारकर रखना चाहिए क्योंकि नफरत से नफरत बढ़ती है और प्यार लुटाने से प्यार बढ़ता है।

समझकर लिखिए।

Question 1.
फूल बगिया की इसके साथ तुलना की गई है।
Answer:
हिंदुस्तान के साथ।

Question 2.
इसके नाम पर हम आपस में लड़ते-झगड़ते हैं।
Answer:
धर्म व ईश्वर के नाम।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य

तात्पर्य लिखिए।

Question 1.
‘जले दीप से दीप’ से तात्पर्य यह है कि
Answer:
सभी भारतवासी आपस में मिल-जुलकर रहें।

Question 2.
‘फल बगिया लगती रही मुझको हिंदुस्तान’ इससे तात्पर्य है कि –
Answer:
भारत देश एक संपन्न व समृद्ध देश है।

समझकर लिखिए।

Question 1.
इस संभावना की बात की गई है।
Answer:
सभी लोग आपस में मिल-जुलकर चैन व शांति से रहेंगे।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 4 सौहार्द -सौमनस्‍य

निम्नलिखित पद्यांशों का भावार्थ लिखिए।

Question 1.
हम ……………. सब बेकार।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि कुरैशी लिखित ‘सौहार्द-सौमनस्य’ कविता से ली गई हैं। ईश्वर के नाम पर सभी लोग आपस में धर्म, वंश, जाति, भाषा व संप्रदाय के मुद्दे पर लड़ते-झगड़ते हैं। उस ईश्वर ने ही कवि के सपने में आकर कहा कि उसके लिए इस प्रकार लोगों का लड़ना-झगड़ना उन्हें अच्छा नहीं लगता। यह सब व्यर्थ अर्थात मानवता के खिलाफ व अमानवीय हैं।

Question 2.
कितना अच्छा ………. दीप समीप।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि कुरैशी लिखित ‘सौहार्द-सौमनस्य’ इस कविता से ली गई हैं। कवि चाहते हैं कि सभी भारतवासी आपस में मिल-जुलकर रहें। अत: वह कहते हैं कि उस वक्त कितना अच्छा होगा; जब सभी भारतीय एक-दूसरे की भावनाओं का आदर करना सीख जाएँ। यह तभी संभव हो सकता है; जब सभी लोग आपस में एकमत होकर एकता स्थापित करें।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम

Balbharti Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Sulabhbharati Chapter 8 पूर्ण विश्राम Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम Textbook Questions and Answers

सूचना के अनुसार कृतियाँ करो:

संजाल पूर्ण कीजिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 1
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 5

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम

प्रवाह तालिका पूर्ण कीजिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 2
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 6

भाषाबिंदु

निम्नलिखित समोच्चारित भिन्नार्थक हिंदी शब्दों के अर्थ लिखिए तथा उन शब्दों का अलग-अलग पूर्ण वाक्यों में
प्रयोग कीजिए। (हार, वार, हल, सीना, ज्वार, सुमन)
Answer:
(i) हार – गले की माला, ‘हारना’ इस क्रिया की भाववाचक संज्ञा
वाक्य
(१) मैंने भगवान की मूर्ति को हार चढ़ाया
(२) उस लड़ाई में सम्राट अशोक की भी हार हुई।

(ii) वार – दिन, आघात या प्रहार
वाक्य
(१) आज कौन सा वार है?
(२) रघू ने बिजू की पीठ पर जोर से प्रहार किया।

(iii) हल – समाधान, खेती का एक औजार
वाक्य
(१) इस प्रश्न का हल बताइए।
(२) किसान हल से खेती करता है।

(iv) सीना – छाती, ‘सौना’ एक क्रिया
वाक्य
(१) उसका सीना चौड़ा है।
(२) मुझे कपड़ा सीना अच्छा लगता है।

(v) ज्वार – एक प्रकार का अनाज,समुद्र के जल का ऊपर उठना
वाक्य
(१) ज्वार एक प्रकार का अनाज है।
(२) कल समुद्र में ज्वार आया था।

(vi) सुमन – पुष्प, अच्छे हृदय वाला
वाक्य
(१) मैंने देवी की मुर्ति पर सुमन अर्पण किए।
(२) रामलाल सुमन व्यक्ति है।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम

पर्यायवाची शब्द लिखिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 3
Answer:

  1. Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 7
  2. Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 8
  3. Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 9
  4. Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 10

उपयोजित लेखन

कोई साप्ताहिक पत्रिका अनियमित रूप से प्राप्त होने के विरोध में शिकायत करते हुए संपादक को निम्न प्रारूप में पत्र लिखिए।
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 4
Answer:

दिनांक – ३० जुलाई, २०१८
प्रति,
संपादक
साहित्य यात्रा
साहित्य भवन पब्लिशिंग कंपनी,
मुंबई – १८
विषय – साप्ताहिक पत्रिका अनियमित रूप से प्राप्त होने की शिकायत करते हुए पत्र ।
महोदय,
मैं, कुमारी विजया देसाई कक्षा आठवीं की छात्रा हूँ। प्रति सप्ताह मैं आपके पब्लिशिंग कंपनी द्वारा ‘साहित्य यात्रा’ पत्रिका | मँगवाती आ रही हूँ। पिछले दो वर्ष से मेरे स्थानीय पते पर नियमित रूप से पत्रिका आ रही है। लेकिन मुझे आपको यह बताते हुए बहुत ही खेद हो रहा है कि पिछले दो महीने से मेरे पते पर साप्ताहिक पत्रिका अनियमित रूप से आ रही है। जून महीने में मुझे दो ही बार साप्ताहिक पत्रिका प्राप्त हुई है। इस महीने में तो मुझे एक ही बार साप्ताहिक पत्रिका मिली है।

मेरा सदस्य क्रमांक ३४५६/क्र.स. है। आशा है कि मेरी शिकायत पर आप अवश्य विचार करेंगे और मुझे नियमित रूप से साप्ताहिक पत्रिका भेजने का कार्य सुचारू रूप से करेंगे।
भवदीया,
कुमारी विजया देसाई
पता – ‘राधिका’ निवास,
साईंनाथ नगर, घाटकोपर,
पश्चिम, मुंबई – ४०० ०८६
ई-मेल आई डी : vijaya13@gmail.com

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम

स्वयं अध्ययन

प्राचीन काल से आज तक प्रचलित संदेश वहन के साधनों की सचित्र सूची तैयार करो।

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम Additional Important Questions and Answers

निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति क (१) आकलन कृति

कृति पूर्ण कीजिए।

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 13
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 12

कारण लिखिए।

Question 1.
लेखक ने पत्नी को जुहू जाने की तैयारी करने के लिए कहा।
Answer:
क्योंकि डॉक्टर ने उसे विश्राम करने के लिए बाहर घूमने जाने के लिए कहा था।

कृति क (२) आकलन कृति

उपर्युक्त गद्यांश से ऐसे दो प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर निम्नलिखित शब्द हों –

  1. पायधुनी
  2. पूर्णिमा

Answer:

  1. दिन भर दौड़ भूप करके लेखक कहाँ से मिस्त्री ले आया?
  2. एक दिन बाद क्या था?

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम

कृति क (३) शब्द संपदा

Question 1.
गद्यांश में आए विदेशी शब्द ढूँढ़कर लिखिए।
Answer:
डॉक्टर, ट्यूब वाल, रबड़ सोल्यूशन, गैलन, इंजिन आयल।

Question 2.
‘हवा’ शब्द में उचित प्रत्यय का प्रयोग कीजिए।
Answer:
हवा – हवादार – प्रत्यय – दार

लिंग बदलिए।

  1. श्रीमती
  2. पति

Answer:

  1. श्रीमान
  2. पनि

नीचे दिए हुए शब्दों के पर्यायवाची शब्द लिखिए।

  1. हवा
  2. विश्राम
  3. हस्त

Answer:

  1. वायु
  2. आराम
  3. हाथ

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम

कृति क (४) स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
‘स्वास्थ्य के लिए विश्राम आवश्यक होता है।’ कथन के संदर्भ में अपने विचार लिखिए।
Answer:
विश्राम करने से हमारे शरीर को स्फूर्ति एवं शक्ति मिलती है। विश्राम करने से व्यक्ति के संपूर्ण शरीर को आराम मिलता है तथा उसमें काम करने की शक्ति आ जाती है। मानसिक एवं शारीरिक स्वास्थ्य के लिए विश्राम आवश्यक होता है। विश्राम करने से थकान दूर हो जाती है और मानसिक शांति मिलती है। विश्राम करने से व्यक्ति में चेतना का संचार होता है। अत: स्पष्ट है कि स्वास्थ्य के लिए विश्राम आवश्यक है। प्रश्न २ (ख) गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति ख (१) आकलन कृति

गद्यांश के आधार पर वाक्य पूर्ण कीजिए।

Question 1.
थकावट तब दूर होगी…….
Answer:
थकावट तब दूर होगी जब जूह पर दिन भर विश्राम लेंगे।

Question 2.
अलार्म ने तब शोर मचाया।
Answer:
अलार्म ने तब शोर मचाया जब सुबह के पाँच बज गए।

समझकर लिखिए।

Question 1.
जीवन का मूलमंत्र
Answer:
सहयोग भावना

Question 2.
इनसे होता है सहयोग
Answer:
मन, वचन व कर्म

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम

कृति पूर्ण कीजिए।

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 15
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 25

कृति ख (३) शब्द संपदा

पर्यायवाची शब्द लिखिए।

  1. रोशनी
  2. मुआयना
  3. धोखा
  4. हाथ

Answer:

  1. उजाला
  2. निरीक्षण
  3. फरेब
  4. हस्त

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम

वचन बदलिए

  1. तैयारी
  2. पूड़ी

Answer:

  1. तैयारियाँ
  2. पूड़ियाँ

विलोम शब्द लिखिए।

  1. उपकार x
  2. संपन्न x

Answer:

  1. उपकार x अपकार
  2. संपन्न x विपन्न

Question 1.
गद्यांश में प्रयुक्त लिंग शब्द की जोड़ी ढूँढकर लिखिए।
Answer:
पति – पत्नी

कृति ख (४) स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
‘सहयोग भावना जीवन का मूलमंत्र है।’ कथन के संदर्भ में अपने विचार लिखिए।
Answer:
जब व्यक्ति समान उद्देश्य के लिए एक साथ काम करते हैं, तो उनके व्यवहार को सहयोग कहते हैं। मानव जीवन की उन्नति, विकास व सुरक्षा के लिए ‘सहयोग’ आवश्यक है। सहयोग की भावना से व्यक्ति व समाज का विकास होता है। व्यक्ति में निर्णय करने की क्षमता आती है। सहयोग की भावना के द्वारा व्यक्ति समस्या का समाधान प्राप्त करना सीख लेता है। सहयोग की भावना से एक-दूसरे की समान आवश्यकताओं की पूर्ति होती है। सभी को कार्य करने के लिए समान अवसर प्राप्त होता है। अत: स्पष्ट है कि सहयोग सामाजिक जीवन का मूलमंत्र है।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम

कारण लिखिए।

Question 1.
लेखक जुहू गुलबंद लेकर जा रहे थे।
Answer:
क्योंकि जुहू पर बड़ी सर्द हवा चलती थी।

Question 2.
लेखक जुहू बेदिंग सूट लेकर जा रहे थे।
Answer:
क्योंकि बेदिंग सूट के बिना नहाना धरा रह जाएगा।

कृति ग (२) आकलन कृति

किसने, किससे कहा?

Question 1.
“राइटिंग पैड का क्या करोगी?”
Answer:
लेखक ने अपनी पत्नी से कहा।

Question 2.
“यों तो वक्त नहीं मिलता।”
Answer:
लेखक की पत्नी ने लेखक से कहा।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम

कृति पूर्ण कीजिए।

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 17
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 16

कृति ग (३) शब्द संपदा

पर्यायवाची शब्द लिखिए।

  1. जवाब
  2. बिजली

Answer:

  1. उत्तर
  2. विद्युत

वचन बदलिए।

  1. चिट्ठियाँ
  2. हवा

Answer:

  1. चिट्ठी
  2. हवाएँ

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम

विलोम शब्द लिखिए।

  1. भूल x
  2. धूप x

Answer:

  1. भूल x याद
  2. धूप x छाँव

निम्नलिखित शब्दों में उचित उपसर्ग लगाइए।

  1. भूल
  2. कश्मीर

Answer:

  1. भुलक्कड़
  2. काश्मीरी

कृति ग (४) स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
जब आप सफर पर निकले हैं, तब आप कौन-कौन-सी चीजें अपने साथ लेकर जाते हैं और क्यों? लिखिए।
Answer:
सफर पर तो सभी जाते हैं। मैं भी सफर पर निकलता हूँ। जब मैं अपने परिवार के साथ सफर पर निकलता हूँ तब हम जरूरत की सारी चीजें लेकर जाते हैं। जैसे कि आवश्यक दवाइयाँ, खाने-पीने की कुछ ज़रूरी चीजें व सर्दी से बचने के लिए ऊनी कपड़े आदि। इन चीजों को ले जाने से सफर में हमें किसी प्रकार की कठिनाइयाँ महसूस नहीं होती है। सफर का मजा किरकिरा न हो इसलिए इन चीजों को हम साथ लेकर ही निकलते हैं।

प्रवाह तालिका पूर्ण कीजिए।

उपर्युक्त गद्यांश से ऐसे दो प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर निम्नलिखित शब्द हों

  1. समालोचना
  2. कविता

Answer:

  1. लेखक के पास किताबें किसलिए आई थीं?
  2. लेखक पर कई दिनों से क्या करने की धुन सवार थी?

कृति घ (२) आकलन कृति

कारण लिखिए।

Question 1.
लेखक जुहू जाकर कविता लिखना चाहता था।
Answer:
क्योंकि काव्य लेखन के लिए जुहू से अच्छी दूसरी जगह नहीं हो सकती थी।

Question 2.
श्रीमती के चेहरे का रंग पीला पड़ गया।
Answer:
क्योंकि उन्हें लगा कि जुहू के लिए निकलते समय उन्होंने बरामदे की खिड़की को अंदर से बंद नहीं किया।

कृति पूर्ण कीजिए।

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 19
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 18

कृति घ (३) शब्द संपदा

निम्नलिखित शब्द में बंदत प्रत्यय लगाइए।

  1. विचरना
  2. ढंकना

Answer:

  1. विचरण
  2. बँक

समानार्थी शब्द लिखिए।

  1. स्वप्न
  2. स्फूर्ति

Answer:

  1. सपना
  2. ताजगी

अनेक शब्द के लिए एक शब्द लिखिए।

Question 1.
गुण-दोष का किया जाने वाला विवेचन
Answer:
समालोचना

कृति घ (४) स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
मान लीजिए कि आप सफर पर निकले हैं और वहाँ पहुँचने के बाद आपको याद आता है कि आप घर पर कुछ भूल आए हो। उस वक्त आप क्या महसूस करेंगे? अपने विचार लिखिए।
Answer:
यदि मैं सफर पर निकला हूँ और वहाँ पहुँचने के बाद मुझे याद आता कि घर पर मैं कुछ भूल आया हूँ, जैसे इस बात का मुझे एहसास हो जाएगा, मुझे बहुत अफसोस होगा। साथ ही मेरे सफर का मजा भी किरकिरा हो जाएगा। सफर का आनंद लेने के बजाय मैं बेहद दुखी हो जाऊँगा और वहाँ से फौरन अपने घर की ओर निकलने का प्रयास करूंगा या फिर परिस्थिति देखकर किसी परिवार के सदस्य को संबंधित सूचना दे दूंगा और समस्या से निजात पा लूँगा। मैं स्वयं को भविष्य में ऐसी भूलने की गलती फिर से न करने के लिए भी तैयार करूंगा।

गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति ङ (१) आकलन कृति

समझकर लिखिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 21
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 20

निम्नलिखित कथन सत्य है या असत्य लिखिए।

Question 1.
लेखक के दिल की धड़कन दस गुना बढ़ गई थी।
Answer:
सत्य

Question 2.
लेखक घर की खिड़की की चटखनी लगाना भूल गए थे।
Answer:
असत्य

कृति पूर्ण कीजिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 23
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 8 पूर्ण विश्राम 22

सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए।

Question 1.
लेखक के अनुसार जिस शब्द के साथ ‘पूर्ण’ लग जाता है वह
(क) ‘पूर्ण निरोग’ हो जाता है।
(ख) ‘पूर्ण विश्राम’ हो जाता है।
(ग) “पूर्ण भयावह’ हो जाता है।
Answer:
लेखक के अनुसार जिस शब्द के साथ पूर्ण लग जाता है वह ‘पूर्ण भयावह’ हो जाता है।

कृति ङ (२) शब्द संपदा

Question 1.
उपर्युक्त गद्यांश से शब्द-युग्म ढूँढ़कर लिखिए।
Answer:
ठीक-ठाक, धक-धक

Question 2.
‘अधीरता’ इस शब्द में से प्रत्यय ढूँढ़कर लिखिए।
Answer:
अधीरता – प्रत्यय – ता

Question 3.
गद्यांश में से ऐसे दो शब्द ढूँढ़कर लिखिए जिनके वचन परिवर्तित नहीं होते।
Answer:
आँसू
समुद्र

नीचे दिए हुए शब्दों के विलोम शब्द लिखिए।

  1. धीमी x
  2. ज्यादा x
  3. भय x
  4. पूर्ण x

Answer:

  1. धीमी x तेज
  2. ज्यादा x कम
  3. भय x साहस
  4. पूर्ण x अपूर्ण

पर्यायवाची शब्द लिखिए।

  1. भय
  2. इलाज

Answer:

  1. डर
  2. उपचार

कृति ङ (४) स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
‘घरेलू उलझनों में व्यस्त होने के कारण व्यक्ति जीवन में आने वाले खुशी के दो पलों का आनंद नहीं ले पाता।’ अपने विचार लिखिए।
Answer:
जी हाँ, भ्रम की स्थितियाँ जीवन में निर्माण होती रहती है। इसका एक कारण घरेलू उलझन भी हो सकती हैं। एक बार हमें गाँव पहुंचने पर ऐसा लगा की हम लोग जाने-अनजाने में घर की बिजली का मुख्य फ्यूज बंद करना ही भूल गए हैं और अब जिस कारण घर की सारी बत्तियाँ एवं एयरकंडीशन परे महीने तक ऑन रहेंगे। यह ख्याल आते ही उसी रात हमारे पिता जी मुंबई आए।

उन्होंने घर पहुँचकर देखा कि मुख्य फ्यूज तो बंद है। अपने संदेह या भ्रम पर वे पछताने लगे। साथ ही उन्होंने फोन करके हमें सूचित कर दिया। उस वक्त हमें ऐसा लगा कि पिता जी बिना वजह मुंबई गए। उस वक्त हम सभी ने मन में यह गाँठ बाँध ली कि आगे से जब भी हम घर से निकलेंगे, तब सभी मिलकर घर का एक बार मुआयना करेंगे और उसके बाद घर से बाहर निकलेंगे।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

Balbharti Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Sulabhbharati Chapter 3 लकड़हारा और वन Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 3 लकड़हारा और वन Textbook Questions and Answers

सूचना के अनुसार कृतियाँ करो :

संजाल पूर्ण करो :

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन 1
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन 4

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

संक्षेप में उत्तर लिखो:

Question 1.
पेड़ द्वारा दिया गया संदेश
Answer:
कभी हरा-भरा पेड़ मत काटो। उन्हें अपने बच्चों के समान पालो।

Question 2.
भगवान की शर्त
Answer:
लकड़हरा हरे-भरे पेड़ नहीं काटेगा व लालच में पड़कर जरूरत से अधिक सूखी लकड़ी नहीं काटेगा।

Question 3.
पेड़ों के उपयोग
Answer:
शुद्ध हवा, पानी व भोजन प्रदान करना

Question 4.
पेड़ों की कटाई के दुष्परिणाम
Answer:
पेड़ों की कटाई करने से वर्षा नहीं आएगी। वन्य जीवों का अस्तित्व खतरे में पड़ जाएगा। मनुष्य को शुद्ध हवा नहीं मिलेगी। मनुष्य का अस्तित्व खत्म हो जाएगा।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

कृति पूर्ण करो:

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन 2
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन 5.

भाषा बिंदु

Question 1.
निम्न वृत्त में दिए संज्ञा तथा विशेषण शब्दों को छाँटकर तालिका में उचित स्थानों पर उनके भेद सहित लिखो:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन 3
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन 6
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन 7

Question 2.
पाठ में प्रयुक्त कारक विभक्तियाँ ढूँढकर उनका वाक्यों में प्रयोग करो ।
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन 8

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

स्वयं अध्ययन

किसानों के सामने आने वाली समस्याओं की जानकारी प्राप्त करके उन समस्याओं को दूर करने हेतु चर्चा करो।

उपयोजित लेखन

Question 1.
‘प्रकृति हमारी गुरु’ विषय पर अपने विचार लिखिए।
Answer:
प्रकृति में जल, जंगल, जमीन, नदी, सागर, पहाड़ आदि का अंतर्भाव होता हैं। प्रकृति अपने अनंत हाथों से मनुष्य को अपना सर्वस्व देती रहती है। प्रकृति माता की तरह मनुष्य का ख्याल रखती है। वह मनुष्य की सहचरी-सहगामिनी है। प्रकृति मनुष्य के दिमाग शरीर व आत्मा को ऊर्जायुक्त बनाती है। प्रकृति की गोद में विचरण करने से हमारा मन स्वस्थ हो जाता है। प्रकृति हमें प्रेरणा देती है। प्रकृति के सान्निध्य में रहने के कारण तपस्वी वेदों की रचना कर सकें। रामायण जैसे महाकाव्य का जन्म भी प्रकृति के सान्ध्यि में ही हुआ था।

प्रकृति ने ही महान शास्त्रज्ञ न्यूटन को गुरुत्वाकर्षण के सिद्धांत की खोज करने के लिए प्रेरणा दी थी। महाकवि रवींद्रनाथ टैगोर को काव्य रचना करने की प्रेरणा प्रकृति ने ही की थी। प्रकृति के सान्निध्य में रहने के कारण तपस्वी वेदों की रचना कर सकें। मानव को प्रकृति के माध्यम से ही ‘सत्यं शिवम् संदरम्’ का एहसास होता है। प्रकृति मनुष्य का मार्गदर्शन करती है। इसलिए प्रकृति को हमारी गुरु कहा जाता है।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 3 लकड़हारा और वन Additional Important Questions and Answers

निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति क (१) आकलन कृति

कारण लिखिए।

Question 1.
लकड़हारा पेड़ को काटना चाहता है।
Answer:
क्योंकि पेड़ को काटने से उसकी आज की रोटी का इंतजाम हो जाएगा।

Question 2.
लकड़हारा चिंतित एवं दुखी हो जाता है।
Answer:
क्योंकि उसके हाथ से कुल्हाड़ी छूटकर नदी में गिर जाती है।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

कृति क (२) आकलन कृति

उपर्युक्त गद्यांश से ऐसे दो प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर निम्नलिखित शब्द हों

  1. भगवान
  2. गहरा

Answer:

  1. ग्रामीण व्यक्ति कौन था?
  2. पानी कैसा था?

निम्नलिखित कथन सही है या गलत पहचान कर लिखिए।

Question 1.
ग्रामीण व्यक्ति पहली बार सोने की कुल्हाड़ी लेकर नदी के बाहर आया।
Answer:
गलत

Question 2.
लकड़हारे की आर्थिक स्थिती अच्छी नहीं थी।
Answer:
सही

एक शब्द में उत्तर लिखिए।

  1. इसने कोशिश की।
  2. यह दुखी हो गया था।

Answer:

  1. ग्रामीण व्यक्ति
  2. लकड़हारा

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

कृति क (३) शब्द संपदा

निम्नलिखित शब्दों के तत्सम रूप लिखिए।

  1. दुख
  2. गाँव

Answer:

  1. दुःख
  2. ग्राम

निम्नलिखित शब्दों में उचित प्रत्यय का प्रयोग कीजिए।

  1. उपकार
  2. ग्राम
  3. भाग्य

Answer:

  1. उपकार : उपकारी : प्रत्यय : ई
  2. ग्राम : ग्रामीण : प्रत्यय : ईण
  3. भाग्य : भाग्यवान : प्रत्यय : वान

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

वचन बदलिए।

  1. कुल्हाड़ी
  2. रोटी

Answer:

  1. कुल्हाड़ियाँ
  2. रोटियाँ

नीचे दिए हुए शब्दों के पर्यायवादी शब्द लिखिए।

  1. चाँदी
  2. ग्रामीण
  3. अचानक
  4. मदद

Answer:

  1. रजत
  2. देहाती
  3. सहसा
  4. सहायता

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

कृति क (४) स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
‘पेड़ की कटाई करना कानूनन अपराध है।’ कथन के संदर्भ में अपने विचार लिखिए।
Answer:
पेड़ की कटाई करना कानूनन अपराध है। पेड़ हमें फल, फूल, छौंव, लकड़ी शुद्ध हवा व वर्षा भी देते हैं। यदि हम पेड़ों की कटाई करेंगे, तो आने वाले दिनों में हमारी पृथ्वी बंजर बन जाएगी। इससे तापमान में बढ़ोत्तरी होगी और हिमालय की बर्फ तेजी से पिघलने लगेगी। इससे पर्यावरणीय समस्या निर्माण हो जाएगी। सूर्य की पराबैंगनी किरणें धरती पर आ जाएगी; हमें कई बीमारियों का सामना करना पड़ेगा। अत: पेड़ों का संरक्षण करने के लिए कानून बनाया गया है। इसलिए यदि कोई पेड़ की कटाई करता है तो उसे कानून के तहत सजा देने का भी विधान है।

निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति ख (१) आकलन कृति

समझकर लिखिए।

Question 1.
किसने, किसके लिए कष्ट उठाए?
Answer:
ग्रामीण व्यक्ति ने लकड़हारे के लिए कष्ट उठाए।

Question 2.
ग्रामीण व्यक्ति इस क्रम में ले आया कुल्हाड़ियाँ
Answer:
चाँदी की कुल्हाड़ी, सोने की कुल्हाड़ी व लोहे की कुल्हाड़ी।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

कृति पूर्ण कीजिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन 10
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन 9

कृति ख (२) आकलन कृति

किसने, किससे कहा?

Question 1.
दूसरे की चीज को अपनी कहना ठीक नहीं है।
Answer:
लकड़हारे ने ग्रामीण व्यक्ति से कहा।

Question 2.
लो भाई, इस बार तो यह लोहा ही हाथ लगा है।
Answer:
ग्रामीण व्यक्ति ने लकड़हारे से कहा।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

उत्तर लिखिए।

Question 1.
लकड़हारे के अनुसार यही है उसका धन।
Answer:
मेहनत और ईमानदारी से जो भी मिलता है वहीं उसका धन है।

Question 2.
भगवान लकड़हारे पर प्रसन्न हो गए।
Answer:
क्योंकि वे लकड़हारे की ईमानदारी से प्रभावित हो गए थे।

Question 3.
भगवान ने लकड़हारे को इन्हें काटने के लिए मना किया।
Answer:
हरे-भरे पेड़ों को।

Question 4.
यह होना चाहिए इंसान का धर्म।
Answer:
मुसीबत के समय एक-दूसरे के काम आना।

कृति ख (३) शब्द संपदा

निम्नलिखित शब्दों के पर्यायवाची शब्द लिखिए।

  1. चकित
  2. सुवर्ण
  3. दीन
  4. हस्त

Answer:

  1. हैरान, आश्चर्य
  2. सोना
  3. गरीब
  4. हाथ, कर

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

निम्नलिखित शब्दों के तत्सम रूप लिखिए।

  1. हाथ
  2. सोना

Answer:

  1. हस्त
  2. स्वर्ण

विलोम शब्द लिखिए।

  1. ईमानदारी
  2. उपकार

Answer:

  1. बेइमानी
  2. अपकार

निम्नलिखित शब्दों में उचित उपसर्ग लगाइए।

  1. मंजूर
  2. धर्म

Answer:

  1. मंजूर : उपसर्ग : नामंजूर
  2. धर्म : उपसर्ग : अधर्म

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

कृति ख (४) स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
‘ईमानदारी सर्वश्रेष्ठ नीति है।’ कथन के संदर्भ में अपने विचार लिखिए।
Answer:
जो व्यक्ति स्वयं के साथ वफादार रहे, वह ईमानदार होता है। ऐसा व्यक्ति हिसाब के मामले में हेरा-फेरी नहीं करता है। ईमानदारी का संबंध सिर्फ व्यवहार में ही नहीं होता; बल्कि वह रिश्तों के प्रति भी दिखलाई देता है। अपने दोस्तों सगे एवं संबंधियों से बातचीत करते समय भी ईमानदारी रखनी चाहिए। व्यक्ति को किसी के अन्याय में भागीदार नहीं बनना चाहिए।

जो व्यक्ति ईमानदारी का ठीक से पालन करता है; वह जीवन में सफल हो जाता है। वह अपने कार्य एवं व्यवहार से समाज के सामने एक मिसाल खड़ी कर देता है। लालबहादुर शास्त्री जी की ईमानदारी से सभी भली भाँति परिचित हैं। इसलिए आज भी उनका नाम सम्मान से लिया जाता है। प्रश्न ३ (ग) निम्नलिखित गद्यांश पड़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति ग (१) आकलन कृति

कृति पूर्ण कीजिए।

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन 12
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन 11

Question 2.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन 14
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन 13

Question 3.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन 16
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन 15

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

कारण लिखिए।

Question 1.
लकड़हारे की सारी थकान दूर हो गई।
Answer:
क्योंकि वह एक पेड़ की ठंडी छाया में बैठ गया था।

Question 2.
लकड़हारा जंगल में लकड़ी काटने जाता है।
Answer:
क्योंकि उसकी पत्नी ने उसे लकड़ी काटने के लिए जंगल में जाने के लिए का।

कृति ग (२) आकलन कृति

समझकर लिखिए।

Question 1.
लकड़हारा इसलिए डर गया
Answer:
उसने आवाज सुनी और उस समय जंगल में कोई नहीं था। अत: भूत होने के एहसास के कारण वह डर गया।

Question 2.
यह कारण बताया लकड़हारे ने पेड़ की कटाई करने का
Answer:
लकड़ियाँ काटना यही लकड़हारे की रोजी-रोटी का रास्ता था और उसे अपने चार-चार बच्चों का पेट पालना था।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए।

Question 1.
अधिक बच्चे होने के कारण, _______ में दुख तो आएगा ही। (कुटुंब, परिवार, खानदान)
Answer:
अधिक बच्चे होने के कारण, परिवार में दुख तो आएगा ही।

Question 2.
______ बच्चों को पालना पड़ता है। (बच्चों, परिवार वालों, रिश्तेदारों)
Answer:
चार चार बच्चों को पालना पड़ता है।

संक्षेप में उत्तर लिखिए।

Question 1.
पेड़ों के उपयोग
Answer:
शुद्ध हवा, पानी व भोजन प्रदान करना कृति ग

शब्द संपदा

पर्यायवाची शब्द लिखिए।

  1. प्राण
  2. जंगल
  3. चीख
  4. छाया

Answer:

  1. जान
  2. वन
  3. चिल्लाहट
  4. सँव

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

वचन बदलिए।

  1. नजरें
  2. लकड़हारा

Answer:

  1. नजर
  2. लकड़हारे

विलोम शब्द लिखिए।

  1. बेकसूर
  2. सोना

Answer:

  1. कसूरवार
  2. जागना

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

Question 1.
कसूर शब्द में उचित उपसर्ग लगाकर नया शब्द बनाइए व संबंधित उपसर्ग से अन्य दो शब्द बनाइए।
Answer:
कसूर : उपसर्ग : बे; नया शब्द : बेकसूर

Question 2.
परिवार शब्द में उचित प्रत्यय लगाइए।
Answer:
परिवार : प्रत्यय : इक : पारिवारिक

कृति ग (४) स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
‘छोटा परिवार, सुखी परिवार’ पर अपने विचार लिखिए।
Answer:
छोटे परिवार में पति-पत्नी तथा एक या दो बच्चे होते हैं। छोटा परिवार, सुखी परिवार कहलाता है। छोटे परिवार में माता-पिता अपने एक या दो बच्चों पर ठीक से ध्यान देने में समर्थ होते हैं। उनकी शिक्षा एवं उनके लिए अन्य सामग्री का जुटाव करने में उन्हें दिक्कत नहीं आती। यदि परिवार बड़ा है यानी तीन या चार बच्चे परिवार में हैं, तो माता-पिता को सभी की पढ़ाई का खर्चा एवं खाने-पीने का खर्चा करने में कठिनाई महसूस होती है। इसलिए परिवार छोटा होना चाहिए। छोटा परिवार होने से देश की जनसंख्या भी बढ़ती नहीं है। यह राष्ट्रहित के लिए आवश्यक है। यदि देश खुश रहेगा, तो देश में रहने वाली प्रजा भी खुश रहेगी। इसलिए ‘छोटा परिवार, सुखी परिवार’ यह विधान सर्वथा उचित है।

निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति घ (१) आकलन कति

निम्नलिखित गलत बाक्य सही करके फिर से लिखिए।

Question 1.
बिना हवा के मनुष्य जीवित रह सकता है।
Answer:
बिना हवा के मनुष्य जीवित नहीं रह सकता है।

Question 2.
पेड़ों के कटने से वन्य पशु शहर में आकर रहेंगे।
Answer:
पेड़ों के काटने से वन्य पशु नष्ट हो जाएँगे।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

उपर्युक्त गद्यांश से ऐसे दो प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर निम्नलिखित शब्द हों

  1. हरा-भरा
  2. शुद्ध हवा

Answer:

  1. कौन-सा पेड़ नहीं काटना चाहिए?
  2. मनुष्य को साँस लेने के लिए क्या चाहिए?

कृति पूर्ण कीजिए।

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन 17
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन 18

कृति घ (३) शब्द संपदा

विलोम शब्द लिखिए।

  1. अच्छी
  2. समस्या

Answer:

  1. बुरी
  2. समाधान

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

समानार्थी शब्द लिखिए।

  1. मतलब
  2. शुद्ध

Answer:

  1. स्वार्थ
  2. पवित्र

Question 1.
गदयांश में से शब्द-युग्म ढूँढकर लिखिए।
Answer:
हरा-भरा, कम-से-कम

स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
‘वृक्ष हमारे मित्र हैं। अपने विचार लिखिए।
Answer:
‘वृक्षों से ही जीवन बन सका। इनसे सृष्टि सारी। सत्यं, शिवम्, सुंदरम् इनसे। धरती लगती प्यारी।’ सचमुच वृक्ष हमारे मित्र हैं। वृक्ष हम पर अनंत हाथों से उपकार करते रहते हैं। वे हमें प्राणवायु, फल, फूल, लकड़ी व वर्षा देते हैं। वृक्षों से हमें आयुर्वेद की विविध दवाइयाँ भी मिलती हैं। वृक्षों के कारण जंगलों का अस्तित्व बना रहता हैं। वृक्षों के कारण ही पर्यावरण संतुलन अबाधित है। इस पृथ्वी का अस्तित्व भी वृक्षों के कारण ही टीका हुआ है। इसलिए वृक्ष सर्वथा हमारे मित्र हैं।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 3 लकड़हारा और वन

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 12 शब्दकोश (स्थूलवाचन)

Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 12 शब्दकोश (स्थूलवाचन) Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Chapter 12 शब्दकोश (स्थूलवाचन)

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 12 शब्दकोश (स्थूलवाचन)Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
नम्रता, अंबर, आलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, शेखर, समिरा, मानसी, माधवी हे शब्द अकारविल्हे प्रमाणे लावा.
उत्तरः
अंबर, आलोक, नम्रता, माधवी, मानसी, वनिता, वरद, शर्वरी, शेखर, समिरा, समीर.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 12 शब्दकोश (स्थूलवाचन)

प्रश्न 2.
तुम्हांला पाठातील एखादया शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल? सोदाहरण सांगा.
उत्तरः
अकारविल्हे म्हणजे ‘अ’ या अक्षरापासून लावलेला क्रम होय. उदाहरणार्थः ‘झुळूक’ हा दामोदर कारे यांच्या कवितेतील शब्द शोधायचा असेल तर शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून मूळचा शब्द शोधू. क्रियापदाचा मूळ धातू कोणता ते पाहू. च, छ, ज, झ या क्रमाने ‘झ’ ने सुरू होणारे शब्द काढून झ च्या बाराखडीत झ, झा, झि, झी, झु पर्यंत येऊन शब्दातील दुसरे अक्षर ‘ळ’ अकारविल्हेनुसार पाहू. अशा त-हेने सरावाने शब्द पहाणे सोपे होईल.

प्रश्न 3.
शब्दकोशाचा तुम्हांला कळलेला उपयोग तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
शब्दकोशात आपण नवीन शब्दांचे अर्थ पाहू शकतो. त्यात प्रमाण उच्चार असतात. तेही आपणास कळतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात. संदर्भानुसार कोणता अर्थ घेणे उचित आहे ते कळू शकते. काही शब्दांचे अर्थ लिहून ही संकल्पना स्पष्ट होत नाही. त्याकरिता अर्थाचे स्पष्टीकरण करणारी चित्रेही दिलेली असतात. त्यावरून त्या शब्दाचा अर्थ कळतो. अशा प्रकारे शब्दकोश समर्पक अर्थ सांगतात.

प्रश्न 4.
शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा.
उत्तरः
(अ) शब्दकोशाचा उपयोग:

शब्दकोशात आपण नवीन शब्दांचे अर्थ पाहू शकतो. त्यात प्रमाण उच्चार असतात. तेही आपणास कळतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात. संदर्भानुसार कोणता अर्थ घेणे उचित आहे ते कळू शकते. काही शब्दांचे अर्थ लिहूनही संकल्पना स्पष्ट होत नाही. त्याकरिता अर्थाचे स्पष्टीकरण करणारी चित्रेही दिलेली असतात. त्यावरून त्या शब्दाचा अर्थ कळतो. अशा प्रकारे शब्दकोश समर्पक अर्थ सांगतात.

(आ) शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे:

भाषिक समृद्धीसाठी प्रत्येक शब्दाचा योग्य अर्थ माहित करून घ्यावा लागतो. त्यासाठी शब्दकोश पहाणे गरजेचे असते. प्रत्येक शब्दाचा अर्थ कळणे, त्या अर्थाच्या छटा समजणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत. शब्दकोश म्हणजे काय हे कळण्यासाठी तो प्रत्यक्ष पाहणे, शब्दकोश हाताळता येणे आवश्यक असते. शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात घेणे हे शब्दकोश पाहण्याचे उद्दिष्ट आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 12 शब्दकोश (स्थूलवाचन)

Class 8 Marathi Chapter 11 जीवन गाणे Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
शाळेत येताना दोन मित्रांमधील शब्दकोशासंबंधी संवाद लिहा.
उत्तरः
दोन मित्रांमधील शब्दकोशासंबंधीचा संवाद खालीलप्रमाणे:

  1. विनय: अरे विशाल, ‘गुण’ या शब्दाचा अर्थ तुला माहीत आहे?
  2. विशाल: हो! अरे परीक्षेत आपणास ‘गुण’ मिळतात ना.
  3. विनय: तू शब्दकोशात याचा अर्थ पहा. शब्द एक पण अर्थ अनेक असतात.
  4. विशाल: खरंच रे! आई नेहमी म्हणते दुसऱ्याचे चांगले ‘गुण’ घे.
  5. विनय: होय. संदर्भानुसार अर्थ बदलतात. म्हणून शब्दकोश हाताळण्याची सवय असावी. मग अडचण येत नाही.
  6. विशाल: चल आपण असे नवीन शब्द व त्याचे विविध अर्थ समजून घेऊ या.
  7. विनय: मी तर म्हणतो आपण शब्द बँकच तयार करू. तुला काय वाटते?
  8. विशाल: हो नक्कीच!

शब्दकोश (स्थूलवाचन) Summary in Marathi

पाठपरिचय:

दैनंदिन जीवनात आपण अनेक शब्द वापरतो. पण प्रसंगानुरूप त्यांचे अर्थ विविध असतात. ते समजून घेणे आवश्यक असते. त्याकरिता शब्दकोश अत्यंत उपयोगी पडतो. हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात त्याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते.

We use many words in our day to day life. Words have different meanings according to their context. It is necessary to us understand the correct meaning of the term. In that case dictionary is very helpful to us. This lesson guides to understand how to search the words in the dictionary.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 12 शब्दकोश (स्थूलवाचन)

शब्दार्थ:

  1. दिन – दिवस – day
  2. दीन – गरीब – poor
  3. धडा – पाठ – lesson
  4. साम्य – सारखेपणा – similarity
  5. शब्दकोश – शब्दसंग्रह – dictionary
  6. उद्दिष्टे – प्रयोजन – aim
  7. सहजतेने – सोपेपणा – easily
  8. वर्णक्रम – अकारविल्हे – alphabetically
  9. आदय – प्रथम – first
  10. चटकन – त्वरीत – soon
  11. व्युत्पत्ती – शब्दांचा उगम सांगणारे शास्त्र – etymology
  12. समानार्थी प्रतिशब्द – पर्यायवाची – synonyms
  13. धातू – मुळ क्रियापदाचे रूप – the root (of a verb)
  14. क्रियापद – क्रियादर्शक शब्द – verb
  15. जोडाक्षरे – संयुक्त वर्ण – a compound letter
  16. समर्पक – योग्य – suitable
  17. शब्दमांडणी – शब्दरचना – word formation

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 11 जीवन गाणे

Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 11 जीवन गाणे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Chapter 11 जीवन गाणे (कविता)

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 11 जीवन गाणे Textbook Questions and Answers

1. आकृत्या पूर्ण करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 11 जीवन गाणे 1

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 11 जीवन गाणे

2. कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 11 जीवन गाणे 2
उत्तरः

कवीला जगणे शिकवणारे घटक या घटकांपासून कवी काय शिकल
(अ) चंद्र, चांदणे (अ) जगणे
(आ) पणती (आ) जळणे
(इ) नदी (इ) जगणे
(ई) पक्षी (ई) सोसणे
(उ) सागर, वृक्ष (उ) अथांगता, स्थितप्रज्ञता

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 11 जीवन गाणे

3. स्वमत

प्रश्न अ.
‘बिनभिंतीची शाळा, लाखो इथले गुरु’ हा विचार स्पष्ट करा.
उत्तरः
निसर्ग ही एक मोठी शाळा आहे. त्याला भिंती नाहीत. बसायला बाक नाही की शाळेची घंटा ही येथे नाही. शिक्षक म्हणजे निसर्ग व निसर्गातील प्रत्येक घटक. तेच माणसाला अनेक गोष्टी शिकवून जातात. निसर्गातील लहानशा अशा मुंगीकडून एकाच रांगेने शिस्तीने जाण्याचे धडे घेता येतात. मधमाशीकडून सतत कार्यशील राहण्याचा धडा गिरवता येतो.

झाडाकडून स्थितप्रज्ञता शिकता येते. कोणत्याही कठीण काळात नेटाने उभे राहणारे झाड आपले ‘गुरु’ होतात. नदीकडून अव्याहतपणे काम करण्याची प्रेरणा मिळते. नदी कधी थांबत नाही. प्रवाहशील असते. फुलांकडून सुगंध देणे म्हणजेच इतरांना सुखी कसे करावे, हे शिकता येते. पाण्याकडून निर्मळता शिकता येते. खरोखरच निसर्ग आपला गुरु आहे आणि असे हे बिनभिंतीच्या शाळेतले गुरु आपल्याला खूप गोष्टी शिकवतात.

प्रश्न आ.
‘दुसऱ्यासाठी घाव सोसणे’ या ओळीतील तुम्हांला कळलेला अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
घाव सोसणे म्हणजे अतिशय वेदना सहन करणे. वृक्ष याचे उत्तम उदाहरण आहे. वृक्ष थंडी, ऊन, वारा, पाऊस यांच्याशी सामना करून प्रतिकूल परिस्थितीतही नेटाने उभे असतात. वाटसरूंना सावली देतात. स्वत: मात्र उन्हात तापत असतात. कोणी झाडावर दगड मारले, फांदया छाटल्या, घाव घातले तरी मुकाट्याने सहन करतात व आपली रसाळ फळेही देतात. माणसाने झाडाच्या लाकडाचा बांधकाम, फर्निचरसाठी उपयोग करून घेताना त्याच्यावर निर्दयीपणे करवत चालविली तरी ते झाड दुसऱ्यासाठी घाव सोसते, त्याला मदतच करते. स्वतः त्रास सहन करून दुसऱ्याला मदत करणारे झाड खऱ्या अर्थाने ऋषीमुनींसारखे स्थितप्रज्ञ आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 11 जीवन गाणे

चर्चा करूया.

प्रश्न 1.
निसर्गातील कोणत्याही पाच गोष्टींपासून तुम्हांला काय काय शिकता येईल, याविषयी मित्रांशी चर्चा करा व वर्गात सांगा.

Class 8 Marathi Chapter 11 जीवन गाणे Additional Important Questions and Answers

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 11 जीवन गाणे 3

चौकट पूर्ण करा.

प्रश्न 1.
भरकटलेल्या जगात याची जाण नाही – [ ]
उत्तरः
संस्कारांची

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 11 जीवन गाणे

प्रश्न 2.
पणत्या येथे आहेत – [ ]
उत्तरः
तुळशीवर

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
स्वैर होऊन नदी का पळते?
उत्तरः
सागराला भेटण्यासाठी स्वैर होऊन नदी पळते.

प्रश्न 2.
भरकटलेल्या जगात कुणाला कशाची जाण नाही?
उत्तरः
भरकटलेल्या जगात संस्कारांची कुणाला जाण नाही.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 11 जीवन गाणे

प्रश्न 3.
दुसऱ्यांसाठी घाव कोण सोसतात?
उत्तरः
वृक्ष दुसऱ्यांसाठी घाव सोसतात.

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 11 जीवन गाणे 4

प्रश्न 2.
कोणापासून काय शिकावे – चौकट पूर्ण करा.
उत्तरः
मंजुळ गाणे – [जगणे]

प्रश्न 3.
रिकामी जागा भरून खालील काव्यपंक्ती पूर्ण करा.

  1. ……………….. चंद्र चांदणे, जगणे मजला शिकवून गेले!
  2. ………………… त्या पणतीचे, जळणे मजला शिकवून गेले!
  3. प्रेम काय ते कुणा न ठावे नदी ……………….. जीव का लावे?

उत्तरः

  1. झिलमिलणारे
  2. तुळशीवरल्या
  3. सागरा

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 11 जीवन गाणे

कृती 3: काव्यसौंदर्य.

खालील काव्यपंक्तींचा आशय स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘भरकटलेल्या जगात नाही, संस्कारांची जाण कुणाला’
उत्तरः
उपरोक्त पंक्ती ‘जीवन गाणे’ या कवितेतून घेतली असून कवी ‘नितीन देशमुख’ निसर्गातील प्रत्येक घटक आपणांस काही मूल्ये व संस्कार शिकवित असतात हे सोदाहरण पटवून देत आहेत. आजच्या धावपळीच्या युगात संस्कारांची वानवा आहे. प्रसिद्धी आणि पैसा मुख्य ध्येय मानून मूल्ये गुंडाळून ठेवली जात आहेत.

जग भरकटलेले आहे. चांगल्या गोष्टींची घसरण होत चालली आहे. पण याही काळात तुळशीपुढे तेवत असलेल्या पणतीने मला शिकवले, तू असाच जळत रहा. प्रकाश देत रहा. अंधार, अज्ञान दूर सारत रहा. आजुबाजूला असलेल्या अनेक घटकांमधून बोध घेण्यासारखा आहे. मातीच्या पणतीने मला जळत रहायला, पेटत रहायला शिकवले. पणतीचे रुपक प्रस्तुत कवितेत वापरले असल्याने आशयसौंदर्य निर्माण झाले आहे.

प्रश्न 2.
‘बुलंद तरीही असे हौसले, पिल्लासाठी किती सोसले’
उत्तरः
‘जीवन गाणे’ कवितेत ‘नितीन देशमुख’ यांनी जगण्याची कलाच शिकविली आहे. पक्षी झाडावर आपले घरटे बांधतो. एक एक काडी गोळा करून अत्यंत मेहनतीने छोटेसे घरटे साकारतो. त्यात तो आपला संसार उभारतो. पिल्लांना जन्म देतो. त्यांच्या दाणापाण्यासाठी तो दूर दूर भटकतो. दाणे गोळा करून इवल्याशा चोचीने पिल्लांना भरवतो. थंडी, ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करतो. छोट्याशा पंखात बळ आणून उंच उंच उडतो. पिल्लांना मोठे करण्याचा निर्धार करून आकाशात झेप घेतो. त्यांच्याकरिता अपार झटतो. कष्ट सोसतो. या उदाहरणातून कष्टाला पर्याय नाही याची जाणीव होऊन ध्येय निश्चित करून, भक्कमपणे संकटांशी सामना करण्यास कवी शिकतो. या कवितेमध्ये हौसले-सोसले, चोचीमधले-गेले यांचे यमक साधले आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 11 जीवन गाणे

प्रश्न 3.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
उत्तरः
1. कवी / कवयित्री – नितीन देशमुख
2. कवितेचा रचना प्रकार – निसर्ग कविता.
3. कवितेचा काव्यसंग्रह – किशोर मासिक, सप्टेंबर 1009
4. कवितेचा विषय – निसर्ग आपला गुरु असतो. त्याच्यापासून काही ना काही शिकता येते.
5. कवितेतून व्यक्त होणरा भाव (स्थायी भाव) – ही प्रेरणागीत, प्रेरणादायी कविता असून निसर्गाद्वारे जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.
6. कवी/कवयित्रीची लेखन वैशिष्ट्ये – मार्मिक शब्दांचा उपयोग कवीने केला आहे. उदा. सोसले गेले

7. मध्यवर्ती कल्पना – निसर्ग आपणास अनेक गोष्टी फक्त नकळत शिकवित असते. तंत्रयुगातील जग आनंदापासून वंचित होत आहे. निसर्गाशी नाते जोडून निसर्गाकडून बन्याच गोष्टी शिकता येतील व जगण्याची प्रेरणा मिळेल.

8. कवितेतून व्यक्त होणार विचार – निसर्गातील सृष्टीचे मंजुळ गाणे कवीला शीतलता शिकवते. पणतीचे जळणे संस्कारांची जाण देते. नदी, पक्षी, सागर या गोष्टींकडून स्वैरता, आनंद, कष्ट, परिश्रम, गंभीरता इत्यादी गुणांचे दर्शन होते. जीवन जगण्यासाठी हे प्रेरणादायी ठरतात.

9. कवितेतील आवडलेली ओळ – सागराची अथांगता अन् वृक्षाची स्थितप्रज्ञता दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले.

10. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे – मला ही कविता आवडली; कारण या कवितेतून मला निसर्गाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन मिळाला. निसर्गातून आपण अनेक गोष्टी शिकून आपले जीवन आनंददायी बनवू शकतो हा विश्वास निर्माण झाला.

11. कवितेतून मिळणारा संदेश – निसर्ग आपला गुरु असतो. निसर्गातील प्रत्येक घटकापासून आपण काही ना काही शिकत असतो. निसर्गाशी गाते जोडावे, त्याच्याकडून शिकावे व आपले जीवन समृद्ध करावे. तंत्रयुगात यंत्रजालातून आनंद देण्यासाठी निसर्गच आपणास सहाय्य करतो. निसर्गामुळे जगण्याची उमेद येते व ताण हलका होतो.

पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
‘या सृष्टीचे मंजुळ गाणे, जगणे मजला शिकवून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे, जगणे मजला शिकवून गेले!
उत्तरः
नितीन देशमुख यांनी ‘जीवन गाणे’ कवितेत निसर्ग आपणास अनेक गोष्टी कळत नकळत शिकवून जातो असे सोदाहरण स्पष्ट केले आहे. सृष्टीतील मंजुळ गाण्याने मला जगण्याची प्रेरणा मिळते. झिलमिलणारे चंद्र व चांदणे मला प्रसन्न करतात. उत्साह निर्माण करतात. जगण्याची उमेद देताना कसे जगावे याचे भान देतात. चंद्र चांदण्यांची शीतलता मन शांत ठेवून कसे जगावे याचे धडे देते. गाणे-चांदणे याचे यमक साधले आहे. ‘झिलमिलणारे चंद्र चांदणे’ यात अनुप्रास साधल्याने काव्यसौंदर्य वाढले आहे.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 11 जीवन गाणे

प्रश्न 2.
भरकटलेल्या जगात नाही, संस्कारांची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या पणतीचे, जळणे मजला शिकवून गेले!
उत्तरः
तंत्रयुगात जग ‘आनंदा’पासून भरकटत चालले आहे. स्वैराचाराने मूल्ये हरवताना दिसत आहेत. संस्कार लोपले आहेत. स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देणारी पणती कवीपुढे आदर्श आहे. सायंकाळी तुळशीपुढे तेवणारी पणती, तेवत राहून अंधाराचा नाश करते. प्रकाश देते. माणसानेही दुसऱ्यांना प्रकाश देण्यासाठी, मदत करण्यासाठी असेच कष्टाने तेवत राहिले पाहिजे. पणतीचे रुपक, भरकटलेले जग या संकल्पनांनी कवितेचे आशयसौंदर्य खुलले आहे. तुळशीची पवित्रता अर्थसौंदर्य निर्माण करते.

प्रश्न 3.
प्रेम काय ते कुणा न ठावे, नदी सागरा जीव का लावे? स्वैर होऊनी नदीचे पळणे, जगणे मजला शिकवून गेले!
उत्तरः
धावपळीच्या सदय युगात जो तो आपापल्या व्यापात गुंतला आहे. स्वार्थी झाला आहे. प्रेम करणे, समर्पण करणे, त्याग वगैरे तो विसरून गेला आहे. प्रेम म्हणजे जणू त्याला माहितच नाही, अशी स्थिती झाली आहे. पण निसर्ग प्रेम करायला शिकवतो. त्याग शिकवतो. समर्पणाची भावना शिकवतो. नदी सागराला जीव लावते. त्याच्या भेटीसाठी उत्सुकतेने स्वैर होऊन पळते, धावते व सागरात स्वत:ला समर्पण करते. स्वत:च सागर होऊन जाते. असे निखळ प्रेम नदीवाचून कुठे मिळेल?

नदी व सागराचे उत्तम उदाहरण त्याग, प्रेम व समर्पण ही मूल्ये शिकविते. मूल्यसहित जगणेच ‘जगणे’ असते हा अर्थ स्पष्ट करून कवितेस अर्थसौंदर्य प्राप्त करून दिले आहे. ठावे-लावे या शब्दांचे यमक आहे.

प्रश्न 4.
बुलंद तरीही असे हौसले, पिल्लासाठी किती सोसले, चिवचिवणाऱ्या चोचीमधले, दाणे मजला शिकवून गेले!
उत्तरः
ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करणे गरजेचे असते, हे पक्षी व पिल्लू या उदाहरणाद्वारे दर्शविले आहे. एवढासा लहान पक्षी काडीकाडी जमवून घरटे बांधतो. पिल्ले जन्मास घालतो. त्याला दाणा-पाणी देण्यासाठी उंच उंच भराऱ्या घेतो. त्याच्या चोचीत दाणे घालतो. पिल्लाच्या पंखात बळ येईपर्यंत त्याच्यासाठी कष्ट सोसतो. निसर्गातील या उदाहरणाद्वारे परिश्रम करणे, कष्ट सोसणे याचा अर्थ कवीला उलगडतो व जीवन जगण्याची कला शिकवितो. हौसले-सोसले, मधले-गेले या शब्दांचे यमक असून ‘ध्येयपूर्तीसाठी झटणे’ या प्रेरणेने कवितेस आशयसौंदर्य प्राप्त झाले आहे.

प्रश्न 5.
सागराची अथांगता अन् ही, वृक्षाची स्थितप्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे, जगणे मजला शिकवून गेले!
उत्तरः
सागर व वृक्ष हे निसर्गाचे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. माणसाने उथळ विचार न करता समुद्राची गंभीरता व अथांगता आत्मसात केली पाहिजे. सागर सर्वसमावेशक आहे. तरीही खोल व शांत आहे. वृक्ष कोणत्याही हवामानात अचल, स्थिर उभे असतात. संकटांशी सामना करतात. प्रसंगी त्यांच्यावर घाव पडले तरी सहन करून मानवाला लाकूड, फळे, फुले, औषधे देतात. सावली देतात. मदतीचा हात देतात. दुसऱ्यासाठी घाव सोसूनही परोपकार करणारे वृक्ष खऱ्या अर्थी स्थितप्रज्ञ असतात. सागर व वृक्षाचे समर्पक उदाहरण देऊन कवितेस अर्थसौंदर्य प्राप्त झाले आहे. अथांगता, स्थितप्रज्ञता ही मूल्ये उद्धृत केली आहेत.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 11 जीवन गाणे

व्याकरण व भाषाभ्यास

प्रश्न 1.
कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.
उत्र:
गाणे – चांदणे, ठावे – लावे, सोसले – गेले, सागराची – वृक्षाची

प्रश्न 2.
पुढील शब्दांचे समान अर्थ असलेले शब्द कवितेतून शोधून लिहा.

  1. दिवा
  2. सुधाकर
  3. गोड
  4. कुमुद
  5. समुद्र
  6. सरिता
  7. झाड
  8. जखम

उत्तरः

  1. पणती
  2. चंद्र
  3. मंजुळ
  4. चांदणे
  5. सागर
  6. नदी
  7. वृक्ष
  8. घाव

जीवन गाणे Summary in Marathi

काव्यपरिचय:

निसर्ग आपला गुरू असतो. निसर्गातील प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही शिकता येते. या कवितेत कवी नितीन देशमुख यांनी अनेक उदाहरणांद्वारे हे पटवून दिले आहे.

Nature is our guide. We can learn so many things from nature. The Poet Nitin Deshmukh has explained this by giving many examples in this poem.

भावार्थ:

या सृष्टीचे मंजुळ गाणे, जगणे मजला शिकवून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे, जगणे मजला शिकवून गेले!

सृष्टीचा एक असीम आनंद असतो. सृष्टीचे मंजुळ गाणे कवीला जगण्याची प्रेरणा देते. आकाशातील झगमगणारे चंद्र तारे कवीला कसे जगावे ते शिकवून गेले. गाण्याची मधुरता, चांदण्यांची शीतलता जीवनात उतरावी असा कवीचा भाव आहे.

भरकटलेल्या जगात नाही, संस्कारांची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या पणतीचे, जळणे मजला शिकवून गेले!

आजच्या तंत्रयुगात मूल्य व संस्कारांचा बहुतेकांना विसर पडला आहे. भरकटलेल्या जगात संस्कारक्षम जगणे फारच कमी जणांना ठाऊक आहे. संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी तुळशीपुढे पणती लावली जाते. त्या पणतीनेही कवीला जळणे अर्थात अव्याहत कष्ट करणे शिकवले आहे.

प्रेम काय ते कुणा न ठावे, नदी सागरा जीव का लावे? स्वैर होऊनी नदीचे पळणे, जगणे मजला शिकवून गेले!

धावपळीच्या युगात कोणालाही कोणासाठी वेळ नाही. प्रेम काय असते कुणास ठाऊक नाही. ही हरवलेली प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कवीने नदी व सागराचे समर्पक उदाहरण दिले आहे. नदी सागराच्या प्रेमाच्या ओढीने स्वैरपणे वाहत सागरास जाऊन भेटते व त्यातच एकरूप होते. प्रेमासाठी जगण्याचा आदर्श कवी नदीकडून घेतो.

बुलंद तरीही असे हौसले, पिल्लासाठी किती सोसले, चिवचिवणाऱ्या चोचीमधले, दाणे मजला शिकवून गेले!

पक्षी आपल्या पिल्लांसाठी अपार कष्ट करतात. हौसले भक्कम ठेवतात. नेटाने कष्ट करून घरटे बांधतात. उंच उंच आकाशात चिमुकल्या पंखांनी झेप घेतात. चोचीत पिलांसाठी दाणे घेऊन येऊन त्यांना भरवतात. त्यांच्या पंखात बळ येईपर्यंत कष्टाने त्यांना वाढवतात. चोचीतील दाणे सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते. चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. कष्टाचे, निर्धाराचे धडे कवीला पक्ष्यांकडून मिळतात.

सागराची अथांगता अन्, ही वृक्षाची स्थितप्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे, जगणे मजला शिकवून गेले!

निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्ये व संस्कार शिकवत असतात. सागर अथांग पसरला आहे. त्याचा विस्तार खूप मोठा आहे. त्याची गंभीरता, खोली माणसाने शिकण्यासारखी आहे. वृक्ष स्वत:वरचे कु-हाडीचे घाव सहन करतो पण दुसऱ्याला लाकूड, फळे, फुले, सावली देतो. दुसऱ्यासाठी घाव सोसून परोपकार करणाऱ्या वृक्षांचा माणसाने आदर्श ठेवावा. जगायचे कसे हे समुद्र व वृक्ष शिकवतात.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 11 जीवन गाणे

शब्दार्थ:

  1. सृष्टी – निसर्ग – nature
  2. मंजुळ – गोड – sweet
  3. मजला – मला – me
  4. शिकवणे – धडे देणे – to teach
  5. भरकटणे – भटकणे – to go aimlessly
  6. जग – दुनिया – world
  7. संस्कार – चांगले विचार – virtue
  8. जाण – ओळख – acquaintance _
  9. तुळस – एक औषधी वनस्पती – holy basil plant
  10. पणती – दिवा – oil lamp
  11. स्वैर – मुक्त – free
  12. बुलंद – मजबूत, भक्कम – strong
  13. हौसले – निश्चय, निर्धार – determination
  14. पिल्लू – पक्ष्यांचे बाळ – chick
  15. सोसणे – सहन करणे – to bear
  16. चिवचिव – पक्ष्यांचा आवाज – chirping
  17. चोच – चंचू – beak
  18. दाणे – बी – grain of food
  19. सागर – समुद्र – sea
  20. अथांगता – खोली – depth
  21. वृक्ष – झाड – tree
  22. स्थितप्रज्ञता – स्थिर बुद्धी – tranquillity

वाक्प्रचार:

  1. जीव लावणे – प्रेम करणे
  2. घाव सोसणे – दुःख सोसणे

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

Balbharti Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Sulabhbharati Chapter 5 मधुबन Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 5 मधुबन Textbook Questions and Answers

कारण लिखिए।

Question 1.
डॉक्टर साहब का मध्य प्रदेश से उत्तर प्रदेश आने के लिए प्रेरित होने का कारण:
Answer:
क्योंकि वे हिंदी से बहुत प्रेम करते थे और उन दिनों नागपुर विश्व विद्यालय में हिंदी नहीं थी।

Question 2.
रामकुमार वर्मा जी ने प्रयाग विश्व विद्यालय में प्रवेश ले लिया।
Answer:
क्योंकि वे उच्च शिक्षा पाना चाहते थे।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

कृति पूर्ण कीजिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 2
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 4

कारण लिखिए।

Question 1.
डॉक्टर साहब का राजनीति से दूर रहने का कारण
Answer:
क्योंकि आज की राजनीति में स्थिरता का अभाव है।

Question 2.
डॉक्टर साहब साहित्य चिंतन विश्वास रखते हैं।
Answer:
क्योंकि वे साहित्यकार हैं।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

कृति पूर्ण कीजिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 3
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 5

स्वाध्याय विषयक कृतियाँ

संजाल पूर्ण कीजिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 1
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 6

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

भाषाबिंदु

निम्न शब्दों से कृदंत/तद्धित बनाओ :

मिलना, ठहरना, इनसान, शौक, देना, कहना, भाव, बैठना, घर, धन

Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 7

उपयोजित लेखन

Question 1.
अपने विद्यालय में आयोजित विज्ञान-प्रदर्शनी के उद्घाटन समारोह का प्रमुख मुद्दों सहित वृत्तांत लेखन कीजिए।
Answer:
दिनांक २९ फरवरी, २०१८, मुंबई : इस दिन समीक्षा विद्यालय मुंबई में विज्ञान-प्रदर्शनी का आयोजन किया गया था। इस अवसर पर प्रमुख अतिथि के रूप में सुप्रसिद्ध वैज्ञानिक श्रीमान रघुनाथ माशेलकर जी उपस्थित थे। सुबह ९.०० बजे कार्यक्रम का आयोजन किया गया था। विद्यालय के विद्यार्थी प्रमुख कुमार अजय ने पुष्पगुच्छ देकर मुख्य अतिथि महोदय जी का स्वागत किया। स्कूल प्राचार्य श्रीमती विद्या जी ने विज्ञान-प्रदर्शनी के अवसर पर सभी को उद्बोधित करते हुए कहा कि विज्ञान के बिना मानव जीवन शून्य है। अतिथि महोदय जी ने भी अपने वक्तव्य में विज्ञान का महत्त्व बताया।

उन्होंने छात्रों को विज्ञान के प्रति प्रेरित एवं आकर्षित होकर वैज्ञानिक उपलब्धियाँ पाने के लिए अग्रसर होना है, इस तथ्य से अवगत कराया। विद्यालय की छात्राओं ने विज्ञान पर आधारित नाटिका प्रस्तुत कर सभी को मंत्रमुग्ध कर दिया। कक्षा आठवीं के छात्राओं ने विज्ञान प्रश्नोत्तरी व संगोष्ठी आयोजित कर सभी को विज्ञान के प्रति आकर्षित कर किया। अंत में विद्यालय के उप प्राचार्य जी ने इस अवसर पर उपस्थित सभी को हार्दिक बधाई देते हुए धन्यवाद ज्ञापन किया। इस प्रकार सुबह १२ बजे कार्यक्रम का समापन हुआ।

Question 2.
‘कहानियों एवं कविताओं द्वारा मनोरंजन तथा ज्ञान प्राप्ति होती है।’ अपना मत लिखिए।
Answer:
कहानी एवं कविता समाज का प्रतिबिंब होती है। समाज में घटित घटनाओं का प्रतिबिंब हमें कविता या कहानी के रूप में दिखाई देता है। कहानी मनोरंजन एवं ज्ञान का महत्त्वपूर्ण साधन है। कहानी के द्वारा मनोरंजन अवश्य होता है और साथ ही सीख भी मिलती है। कहानी द्वारा प्राप्त सीख का हम जीवन में पालन कर सकते हैं।

इसके द्वारा हम जीवन में आने वाली विपरीत परिस्थितियों का सामना कर सकते हैं। कविता हृदय का आविष्कार होती है। वह हमारा मनोरंजन भी करती है और हमें प्रेरणा भी देती है। कविता से प्राप्त प्रेरणा हमारे ज्ञान को समृद्ध करती है। अत: कहानियों एवं कविताओं द्वारा मनोरंजन तथा ज्ञान प्राप्ति होती हैं।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

स्वयं अध्ययन

अंतरजाल से डॉ. रामकुमार वर्मा जी से संबंधित अन्य साहित्यिक जानकारियाँ प्राप्त करो।

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 5 मधुबन Additional Important Questions and Answers

निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 21
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 15

कारण लिखिए।

Question 1.
लेखक पूरी रफ्तार से चला जा रहा था
Answer:
क्योंकि उसे १० बजे डॉक्टर रामकुमार वर्मा को मिलना था।

संजाल पूर्ण कीजिए।

Question 1.

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 20
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 14

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

उपर्युक्त गद्यांश से ऐसे दो प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर निम्नलिखित शब्द हों –

Question 1.
नौकर
Answer:
लेखक को ड्राइंग रूम में किसने बिठाया?

Question 2.
मधुबन
Answer:
डॉक्टर रामकुमार वर्मा जी के निवास स्थान का नाम क्या था?

उचित जोड़ियाँ मिलाइए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 12
Answer:
i – ख
ii – क

मानक वर्तनी के अनुसार शब्द शुद्ध कीजिए।

  1. प्रेरणायें
  2. सम्बधित

Answer:

  1. प्रेरणाएँ
  2. संबंधित

लिंग बदलिए।

  1. साहब
  2. नौकर

Answer:

  1. साहिबा
  2. नौकरानी

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

विलोम शब्द लिखिए।

  1. सुबह x
  2. समय x
  3. नौकर x
  4. निकट x

Answer:

  1. सुबह x शाम
  2. समय x असमय
  3. नौकर x मालिक
  4. निकट x दूर

नीचे दिए हुए शब्दों के पर्यायवाची शब्द लिखिए।

  1. अवसर
  2. स्थान

Answer:

  1. मौका
  2. जगह

वचन बदलिए।

  1. घंटी
  2. दरवाजा

Answer:

  1. घंटियाँ
  2. दरवाजे

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

Question 1.
‘जीवन में घटित प्रसंगों से हमें महत्वपूर्ण प्रेरणाएँ मिलती है’। अपने विचार लिखिए।
Answer:
जी हाँ, मैं इस कथन से पूरी तरह सहमत हूँ। जीवन में विभिन्न प्रसंग घटित होते रहते हैं। आए दिन कुछ-न-कुछ होता ही रहता है। प्रसंगों के बिना मानव जीवन व्यर्थ ही साबित होगा। जीवन में आने वाले प्रसंग हमें भविष्य के लिए प्रेरणा देते हैं। कुछ प्रसंग ऐसे होते हैं, जो हमारे हृदय पर अमिट संस्कार एवं अपनी छाप छोड़ जाते हैं।

उन्हें भूल पाना व्यक्ति के लिए कठिन होता है। कुछ प्रसंग सुखद होते है, तो कुछ दुखद। फिर भी उनकी अपनी एक अनूठी कहानी होती है। जीवन की राह पर आगे बढ़ते हुए हम परिस्थिती के अनुरूप उन प्रसंगों को याद करते रहते हैं और उनसे नई सीख लेते रहते हैं।

निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

किसने, किससे कहा?

Question 1.
“काव्य रचना की प्रेरणा आपको कहाँ से मिली?”
Answer:
लेखक ने डॉक्टर ने रामकुमार वर्मा जी से पूछा।

Question 2.
यह मेरी कविता का मंगलाचरण था ।
Answer:
डॉक्टर रामकुमार वर्मा जी ने लेखक से कहा।

गलत वाक्य सही करके लिखिए ।

Question 1.
१९३१ में पंडित नेहरू जी ने असहयोग आंदोलन शुरू किया था।
Answer:
१९२१ में महात्मा गांधी जी ने असहयोग आंदोलन शुरू किया था।

Question 2.
डॉक्टर रामकुमार वर्मा जी ने अहिंसा के लिए विद्रोह किया था।
Answer:
डॉक्टर रामकुमार वर्मा जी ने सत्य एवं देश के लिए विद्रोह किया था।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

उत्तर लिखिए।

Question 1.
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 18
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 11

उचित घटनाक्रम लगाकर वाक्य फिर से लिखिए।

Question 1.
रामकुमार वर्मा राष्ट्रीय ध्वज लेकर प्रभात फेरी भी किया करते थे।
Answer:
नरसिंहपुर में मौलाना शौकत अली साहब ने भाषण किया।

Question 2.
रामकुमार वर्मा घर से निकल पड़े।
Answer:
सभी लोग सकते में आ गए।

Question 3.
सभी लोग सकते में आ गए।
Answer:
रामकुमार वर्मा घर से निकल पड़े।

Question 4.
नरसिंहपुर में मौलाना शौकत अली साहब ने भाषण किया।
Answer:
रामकुमार वर्मा राष्ट्रीय ध्वज लेकर प्रभात फेरी भी किया करते

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

कारण लिखिए।

Question 1.
रामकुमार वर्मा घर से निकल पड़े।
Answer:
क्योंकि उन्होंने गांधीजी का आदेश माना था।

Question 2.
सभी लोग सकते में आ गए।
Answer:
क्योंकि डिप्टी कलेक्टर का बेटा रामकुमार वर्मा स्कूल छोड़कर विद्रोह करने की बात कर रहा था।

कृति ख (३) शब्द संपदा (१)

विलोम शब्द लिखिए।

  1. तेज x
  2. गुलाम x

Answer:

  1. तेज x धौरे
  2. गुलाम x आजाद

अनेक शब्दों के लिए एक शब्द लिखिए।

  1. परिवार से संबंधित
  2. समाज से संबंधित
  3. राष्ट्र से संबंधित
  4. सहयोग न करना

Answer:

  1. पारिवारिक
  2. सामाजिक
  3. राष्ट्रीय
  4. असहयोग

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

निम्नलिखित शब्दों के अर्थ गद्यांश में से ढूँढकर लिखिए।

  1. कविता
  2. शहर

Answer:

  1. काव्य
  2. नगर

Question 1.
‘असहयोग’ शब्द से उपसर्ग अलग कीजिए और संबंधित उपसर्ग से अन्य दो शब्द बनाइए।
Answer:
उपसर्ग : अ अन्य दो शब्द : असाधारण, अनंत

निम्नलिखित शब्द से प्रत्यय अलग कीजिए।

  1. नौकरी
  2. राष्ट्रीय

Answer:

  1. प्रत्यय : ई
  2. प्रत्यय : ईय

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
‘देशप्रेम महान होता है।’ कथन के संदर्भ में अपने विचार लिखिए।
Answer:
हर व्यक्ति अपनी जन्मभूमि से जुड़ा हुआ होता है। उसके पास देशप्रेम की भावना होती है। देशप्रेम की भावना इंसान के हृदय को देशभक्ति से ओत-प्रोत रखती है। भारत का इतिहास देशभक्तों के त्याग व बलिदान की गाथाओं से भरा पड़ा है। जो व्यक्ति देश से प्रेम करता है; उसे समाज में सम्मान मिलता है।

जो व्यक्ति देश का नाम रोशन करने के लिए अपने-अपने क्षेत्र में उल्लेखनीय कार्य करता है; वह व्यक्ति ‘देशप्रेमी’ कहलाता है। अत: हमें भी देश की उन्नति के लिए देशप्रेम को अपनाना चाहिए। देशप्रेम मानव को पशुत्व की श्रेणी से ऊपर उठाकर देवत्व की श्रेणी में ले जाता है। अत: देशप्रेम करना व देशप्रेमी होना स्वयं में महानतापूर्ण कार्य है।

निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति ग (१) आकलन कृति (१)

समझकर लिखिए।

  1. गद्यांश में प्रयुक्त दो प्रांतों के नाम –
  2. मनुष्य की प्राकृतिक प्रवृत्ति –

Answer:

  1. मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश
  2. प्रेम

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

कारण लिखिए

Question 1.
डॉक्टर साहब का मध्य प्रदेश से उत्तर प्रदेश आने के लिए प्रेरित होने का कारण:
Answer:
क्योंकि वे हिंदी से बहुत प्रेम करते थे और उन दिनों नागपुर विश्व विद्यालय में हिंदी नहीं थी।

Question 2.
रामकुमार वर्मा जी ने प्रयाग विश्व विद्यालय में प्रवेश ले लिया।
Answer:
क्योंकि वे उच्च शिक्षा पाना चाहते थे।

कृति ग (२) आकलन कृति (१)

सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए।

Question 1.
…….” मनुष्य की प्राकृतिक प्रवृत्ति है। (करूणा, अहिंसा, प्रेम)
Answer:
प्रेम मनुष्य की प्राकृतिक प्रवृत्ति है।

Question 2.
रामकुमार वर्मा जी को बचपन से ……. का शौक था। (अभिनय, चित्रकला, नाटक)
Answer:
रामकुमार वर्मा जी को बचपन से अभिनय का शौक था।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

उचित जोड़ियाँ मिलाइए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 10
Answer:
i – ग
ii – क
iii – ख

कृति ग (३) शब्द संपदा

निम्नलिखित शब्दों में उचित प्रत्यय लगाइए।

  1. नागपुर
  2. नाटक

Answer:

  1. नागपुरी
  2. नाटकीय

लिंग बदलिए।

  1. कवि
  2. लेखक

Answer:

  1. कवयित्री
  2. लेखिका

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

वचन बदलिए।

  1. प्रवृत्ति
  2. श्रेणी

Answer:

  1. प्रवृत्तियाँ
  2. श्रेणियाँ

Question 1.
गद्यांश में से विलोम शब्द की जोड़ी लिखिए।
Answer:
लौकिक – परलौकिक

कृति ग (४) स्वमत अभिव्यक्ति

‘Question 1.
प्रेम मनुष्य की स्वाभाविक प्रवृत्ति है।’ कथन के संदर्भ में अपने विचार लिखिए।
Answer:
प्रेम एक एहसास है। प्रेम अनेक भावनाओं का मिश्रण है। प्रेम मनुष्य का जीवन संवारता है। जिसके हृदय में प्रेम का निवास होता है; वह व्यक्ति समाज में पूजनीय होता है। प्रेम से ही पारस्परिक संबंध अधिक मजबूत बनते हैं। प्रेम के बिना व्यक्ति का जीवन नौरस बन जाता है। व्यक्ति को जीवन जीने के लिए प्रेम की आवश्यकता होती है।

जिस प्रकार जन्म लेने के पश्चात नवजात शिशु को अपनी माँ के स्नेह की आवश्यकता होती है; उसी प्रकार प्रत्येक व्यक्ति को जिंदगी की राह पर प्रेम की जरूरत होती है। अत: प्रेम मनुष्य की प्राकृतिक शक्ति होती है।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

कृति घ (१) आकलन कृति (१) कारण लिखिए।

Question 1.
डॉक्टर साहब का राजनीति से दूर रहने का कारण
Answer:
क्योंकि आज की राजनीति में स्थिरता का अभाव है।

Question 2.
डॉक्टर साहब साहित्य चिंतन विश्वास रखते हैं।
Answer:
क्योंकि वे साहित्यकार हैं।

उपर्युक्त गद्यांश से ऐसे दो प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर निम्नलिखित शब्द हों

  1. राजनीति
  2. ग्यारह

Answer:

  1. किसमें स्थिरता का अभाव है?
  2. डॉक्टर साहब को कितने बजे एक कार्य से जाना था?

Question 1.
डॉक्टर रामकुमार वर्मा जी ने अहिंसा के लिए विद्रोह किया था।
Answer:
डॉक्टर रामकुमार वर्मा जी ने सत्य एवं देश के लिए विद्रोह किया था।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

समझकर लिखिए।

Question 1.
इसकी भाँति आशीर्वाद दिया डॉक्टर साहब ने लेखक को
Answer:
कुशल अभिभावक की भांति

Question 2.
डा. रामकुमार वर्मा जी को इसमें कोई रुचि नही है
Answer:
राजनीति में

कृति घ (३) शब्द संपदा

Question 1.
निम्नलिखित गद्यांश से उपसर्गयुक्त व प्रत्यययुक्त शब्द ढूँढकर लिखिए
Answer:
उपसर्गयुक्त शब्द: अभिभावक : उपसर्ग : अभि
प्रत्यययुक्त शब्द: स्थिरता : प्रत्यय : ता

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

विलोम शब्द लिखिए।

  1. रूचि x
  2. विश्वास x

Answer:

  1. रूचि x अरूचि
  2. विश्वास x अविश्वास

समानार्थी शब्द लिखिए।

  1. डॉक्टर
  2. अभाव

Answer:

  1. चिकित्सक
  2. कमी

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

वचन बदलिए।

  1. घड़ी
  2. स्थिति

Answer:

  1. घड़ियाँ
  2. स्थितियाँ

कृति ग (४) स्वमत अभिव्यक्ति

Question 1.
आज की राजनीति में स्थिरता का अभाव है।’ अपने विचार लिखिए।
Answer:
आज की राजनीति में वाकई स्थिरता का अभाव है। हमारा देश एक लोकतांत्रिक देश है। इस देश में कई राजनीति पक्ष हैं। कई पक्षों का आपस में गठबंधन है। फिर भी वह गठबंधन अस्थाई है। अवसर मिलते ही एक पक्ष तुरंत दूसरे पक्ष के साथ मेल-मिलाप कर लेता है। भले ही कोई पक्ष बहुमत प्राप्त कर ले और अपनी सरकार स्थापित कर लें।

फिर भी पाँच वर्ष के बाद वह फिर से सत्ता में आएगी, इसका आश्वासन कोई भी नहीं दे सकता है। आखिर समय के साथ लोगों के विचारों में भी परिवर्तन होता है। अत: स्पष्ट है कि आज की राजनीति में स्थिरता का सदैव अभाव है।

निम्नलिखित शब्दों के कृदंत रूप लिखिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 16
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 8

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

निम्नलिखित शब्दों के तद्धित रूप लिखिए।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 17
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन 9

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 5 मधुबन

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 1 हे मातृभूमि!

Balbharti Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Sulabhbharati Chapter 1 हे मातृभूमि! Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Hindi Solutions Chapter 1 हे मातृभूमि!

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 1 हे मातृभूमि! Textbook Questions and Answers

कृति पूर्ण कीजिए।
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 1 हे मातृभूमि! 2
Answer:
(i) श्री राम व कृष्ण जैसे सपूतों को जन्म देने वाली जननी
(ii) मातृभूमि पर पाई जाने वाली धूल पवित्र है।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 1 हे मातृभूमि!

एक शब्द में उत्तर लिखिए।

Question 1.
कवि की जिहवा पर इसके गीत हो
Answer:
मातृभूमि के

Question 2.
मातृभूमि के सपूत
Answer:
श्री राम व श्री कृष्ण

Question 3.
मातृभूमि के चरणों में इसे नवाना है
Answer:
कवि के शीश को

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 1 हे मातृभूमि!

कृति ख (१) आकलन कृति

एक शब्द में उत्तर लिखिए।

Question 1.
मातृभूमि के चरण धोने वाला
Answer:
समुद्र

Question 2.
प्रतिदिन सुनने/सुनाने योग्य नाम
Answer:
मातृभूमि भारतमाता’

Question 3.
कवि इसका त्याग करना चाहता है
Answer:
भेदभाव

Question 4.
इस नाम से कवि ने मातृभूमि को पुकारा है
Answer:
माई

कविता की पंक्तियाँ पूर्ण कीजिए
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 1 हे मातृभूमि! 3
Answer:
सेवा में तेरी माता! मै भेदभाव तजकर
वह पुण्य नाम तेरा, प्रतिदिन सुनें-सुनाऊँ।।
तेरे ही काम आऊँ, तेरा ही मंत्र गाऊँ
मन और देह तुम पर बलिदान में जाऊँ।।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 1 हे मातृभूमि!

कृति पूर्ण कीजिए।
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 1 हे मातृभूमि! 1
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 1 हे मातृभूमि! 6

उपयोजित लेखन

निम्नलिखित शब्दों के आधार पर कहानी लेखन कीजिए तथा उचित शीर्षक देकर मिलने वाली सीख भी लिखिए।
(ग्रंथालय, स्वप्न, पहेली, काँच)
Answer:
विजू नाम का गरीब लड़का था। वह अनाथ था। वह पढ़ना चाहता था पर पैसे न होने के कारण वह पढ़ नहीं सकता था। वह काँच की दुकान में सफाई का काम करता था। काँच की उस दुकान में काँच से बनी हुई रंग-बिरंगी वस्तुएँ थीं। एक दिन सफाई करते समय एक काँच का गिलास उसके हाथ से नीचे गिर गया। इस कारण दुकान का मालिक उस पर गुस्सा हो गया और उसने उसे नौकरी से निकाल दिया। विजू रोता-रोता घर चला आया। बिना कुछ खाए वह सो गया। नींद में उसने एक परी को देखा। परी ने उससे कहा कि यदि वह उसकी पहेली का जवाब देगा, तो वह टूटे हुए काँच के गिलास को फिर से जोड़ देगी। खुशी के मारे वह सपने में उछलने लगा। उसी वक्त उसकी आँखें खुली और तब उसे पता चला कि वह सपना देख रहा था। विजू बहुत ही निराश हो गया।

दूसरे दिन घूमते-घूमते वह एक ग्रंथालय में गया। उसने ग्रंथालय में बैठकर किताबें पढ़नी चाही, लेकिन ग्रंथपाल ने उसे मना कर दिया। उसी वक्त वहाँ पर एक सज्जन व्यक्ति आए। उन्होंने जब यह जाना कि वह गरीब बच्चा किताबें पढ़ना चाहता है; लेकिन रूपए न होने के कारण वह पढ़ नहीं सकता। तब उन्होंने स्वयं ठान लिया कि उस गरीब बच्चे की पढ़ाई का सारा खर्च वे स्वयं करेंगे। सचमुच, विजू की तकदीर बदल गई। आगे चलकर वह पढ-लिखकर डॉक्टर बन गया। सीख: कठिन परिश्रम का फल सदैव हितकारी होता है। मेहनत के बल पर हम सफलता प्राप्त कर सकते हैं।

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 1 हे मातृभूमि!

कल्पना पल्लवन

‘मातृभूमि की सेवा में जीवन अर्पण करना प्रत्येक मनुष्य का कर्तव्य है’ इस कथन पर अपने विचार लिखिए।
Answer:
जन्म स्थान या अपने देश को मातृभूमि’ कहा जाता है। मातृभूमि स्वर्ग से भी महान है। वह जन्मदात्री है। मातृभूमि मनुष्य के लिए अपना सर्वस्व अर्पण करती है। मतृभूमि के कारण मनुष्य पहचाना जाता है। वह माता स्वरूप होती है। मातृभूमि से प्राप्त अन्न खाकर हमारा विकास हुआ है। उसी की गोद में खेलकर हम बड़े हुए हैं। वह हमारे लिए वंदनीय है। इसलिए उसकी सेवा में अपना जीवन अर्पण करना हमारा कर्तव्य होता है।

स्वयं अध्ययन

‘विकास की ओर बढ़ता हुआ भारत देश’ से संबंधित महत्त्वपूर्ण कार्यों की सूची बनाइए।
Answer:
महत्त्वपूर्ण कार्य:

  • ग्रामीण विकास : गाँवों में बिजली तथा सड़कों का निर्माण
  • शिक्षा के क्षेत्र में प्रगति : अनिवार्य शिक्षा
  • विज्ञान व तकनीकी में विकास
  • अर्थव्यवस्था में सुधार
  • रोजगार में वृद्धि

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 1 हे मातृभूमि!

भाषा बिंद

निम्न विरामचिह्नों के नाम लिखकर उनका वाक्य में प्रयोग करो:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 1 हे मातृभूमि! 4
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 1 हे मातृभूमि! 5

Hindi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 1 हे मातृभूमि! Additional Important Questions and Answers

कृति क (१) आकलन कृति

पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए।

Question 1.
इस अर्थ में आए शब्द लिखिए ।
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 1 हे मातृभूमि! 8

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 1 हे मातृभूमि!

कृति क (१) आकलन कृति

निम्नलिखित पंक्तियाँ पढ़कर तात्पर्य लिखिए।

Question 1.
उस धूल को मैं तेरी निज शीश पे चढ़ाऊँ।।
Answer:
मातृभूमि की धूल पवित्र व महान है। उस धूल में श्री राम व कृष्ण जैसे सपूतों ने जन्म लिया है। इसलिए कवि उनकी चरण-धूलि को अपनाकर उस धूल को श्रद्धा से अपने सिर पर लगाना चाहता है।

Question 2.
पद्यांश के आधार पर जोड़ियाँ लगाइए। ‘अ’
Answer:
Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 1 हे मातृभूमि! 9

कृति क (१) आकलन कृति

निम्नलिखित पद्यांशों का भावार्थ लिखिए।

Question 1.
हे मातृभूमि! ………………..शरण में लाऊँ।।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि रामप्रसाद ‘बिस्मिल’ लिखित ‘हे मातृभूमि!’ इस कविता से ली गई हैं। कवि रामप्रसाद ‘बिस्मिल’ जी के हृदय में मातृभूमि के प्रति अपार भक्तिभाव है। इसी भाव से प्रेरित होकर वे कहते हैं, “हे मातृभूमि!, मैं अपना सिर तेरे चरणों पर झुकाता हूँ। मैं भक्तिरूपी भेंट लेकर तुम्हारी शरण में आया हूँ।”

Question 2.
माथे पे तू ……………………. नाम गाऊँ।।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि रामप्रसाद ‘बिस्मिल’ लिखित ‘हे मातृभूमि!’ कविता से ली गई है। कवि ‘बिस्मिल’ जी कहते हैं, “हे मातृभूमि!, तू ही मेरे माथे पर चंदन के रूप में शोभायमान है। मेरे छाती पर तू ही माला बनकर निवास कर रही है और तू ही मेरी वाणी पर गीत बनकर जयगान कर रही है। मैं सदा तुम्हारा ही नाम गाना चाहता हूँ।”

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 1 हे मातृभूमि!

Question 3.
जिससे सपूत उपजें ……………………. शीश पे चढ़ाऊँ।।
Answer:
प्रस्तुत पंक्तियाँ कवि रामप्रसाद ‘बिस्मिल’ लिखित ‘हे मातृभूमि!’ कविता से ली गई है। कवि बिस्मिल जी कहते हैं, “हे मातृभूमि!, तुम्हारी गोद में श्री राम-कृष्ण जैसे सपूतों ने जन्म लिया था। वे तुम्हारी मिट्टी में खेले थे। उस मिट्टी को मैं अपने माथे पर लगाना चाहता हूँ।”

निम्नलिखित कथन सत्य है या असत्य लिखिए।

Question 1.
कवि निष्ठा से मातृभूमि की सेवा करना चाहता है।
Answer:
सत्य

Question 2.
मातृभूमि समुद्र के चरणों की धोती है।
Answer:
असत्य

Maharashtra Board Class 8 Hindi Solutions Chapter 1 हे मातृभूमि!

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

Balbharti Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Sulabhbharati Chapter 7 नातवंडांस पत्र Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र Textbook Questions and Answers

1. आकृत्या पूर्ण करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 1

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 4

प्रश्न 1.
आकृत्या पूर्ण करा.
उत्तरः

(अ)
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 2

आ.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 3

इ.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 5

2. एका शब्दांत उत्तरे लिहा. 

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 6

प्रश्न 1.
एका शब्दांत उत्तरे लिहा.
उत्तरः
(अ) लेखक जेथे शिकले ते गाव – [सांगली]
(आ) लेखकाला मिळालेला पुरस्कार – [अर्जुन पुरस्कार]
(इ) खास व्यायामासाठीच असलेले ठिकाण – [जिम]
(ई) लेखकाचा आवडता खेळ – [बॅडमिंटन]

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

3. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्त्व.
उत्तरः
लेखकाच्या आयुष्यात व्यायामाचे खूप महत्व आहे. त्यांच्या मते, प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण न चुकता दोन वेळेस जेवतो. त्याप्रमाणे व्यायामही आपण न चुकता केला पाहिजे. वेळ नाही ही सबब सांगू नये. खुल्या मैदानावरील व्यायाम, क्लबमधील व्यायाम अथवा जिममधील व्यायाम कोणत्याही प्रकारचा व्यायाम दिवसांतून किमान तास – दोन तास करावा असे लेखक आवर्जून सांगतात लेखक वयाच्या 66 व्या वर्षी सुद्धा न चुकता व्यायाम करतात.

प्रश्न आ.
खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णय क्षमता वाढवतो.
उत्तरः
खेळामुळे आपल्या आयुष्याला शिस्त येते. प्रसगांचा सामना कसा करावा हे कळते. खेळ आपल्याला कसे हरायचे हे तर शिकवतातच व जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात. कोणीही न शिकवता आपण टेनिसमध्ये प्रतिस्पर्ध्यानं टोलवलेला चेंडू रेषेच्या आत आहे की बाहर, हे स्वत:चा पडताळतो व त्याप्रमाणे तो खेळायचा का सोडून दयायचा हे ठरवतो, त्याप्रमाणे आपल्यासाठी चांगले काय व वाईट काय हे ही आपणच ठरवायला शिकू लागतो. खेळामुळे निर्णय क्षमता वाढते व आपण स्वावलंबी होतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

4. गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्या संदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.

प्रश्न 1.
गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्या संदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
उत्तरः
दरवर्षी गणपतीसाठी गावाला जाणे हा आमचा नेम आहे. मागील वर्षीदेखील या निमित्ताने कोकणात जाण्याची वेळ आली. पाऊस चांगलाच झाला असल्यामुळे डोंगर हिरवा शालू परिधान करून दिमाखात उभा होता. कोकणात सूर्योदय पाहण्याची मज्जा काही औरच. पूर्व दिशेला पसरणारा लाल गुलाबी रंग मन मोहून टाकतो. शेतांच्या कामांची लगबग सुरू असते. काका व भावंडांसोबत नदीवर जाण्याचा कार्यक्रम ठरलेला, नदीचे थंड पाणी व वर मोकळे निरभ्र आकाश हा योग म्हणजे दुधात साखरच, एकूणच गणपतीच्या निमित्ताने पाहायला मिळणारे निसर्गसौंदर्य नजरसुखच म्हणता येईल.

खेळ्या शब्दांशी.

(अ) खालील तक्ता पूर्ण करा.
(आ) खालील वाक्ये वाचा व त्याआधारे तक्ता पूर्ण करा.

प्रश्न अ.
खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 7
उत्तरः

एकवचन अनेकवचन
पुस्तक पुस्तके
गाव गावे
मैदाने मैदान
नदी नदया

आ.
खालील वाक्ये वाचा व त्याआधारे तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 8
उत्तरः

नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
सांगली हे महाराष्ट्रातले आहे
गाव तुमचे कळते
तुम्हाला

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

चर्चा करूया :

‘वनडे क्रिकेटची मॅच बघत असताना प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांबाबत मित्रांशी चर्चा करून यादी तयार करा.

लिहिते होऊया :

खालील मुद्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 11
खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक दया.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

वाचा :

खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक दया.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदुःखाचे क्षण नेहमीच येत असतात. दुःखाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हाला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हाला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही.

अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते. नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हाला नक्कीच दूर ठेवील.

यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्या दुःखात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दुःख सहज हलके करू शकतो. असे सुखदुःखाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

पत्रलेखन :

पत्र हे आपल्या मनातले भाव/विचार दुसऱ्यापर्यंत लिखित स्वरूपात पोहोचवायचे उत्तम साधन आहे. पत्रलेखनाच्या विषयानुसार पत्राचे दोन प्रमुख प्रकार पडतात.

  1. औपचारिक पत्र
  2. अनौपचारिक पत्र

यापूर्वीच्या इयत्तांमध्ये तुम्हांला ‘अनौपचारिक’ या पत्र प्रकारांची ओळख झालेली आहे. आता आपण ‘औपचारिक’ __ पत्रप्रकाराची ओळख करून घेणार आहोत.
लक्षात घ्या- आजच्या तंत्रज्ञान युगात फोनचा वापर वाढल्यामुळे पत्र लिहिणे कमी झाले आहे. तरीही आपल्याला अर्ज करणे, मागणी करणे, विनंती करणे अशा काही कारणांसाठी पत्र लिहिणे आवश्यक असते व पत्रलेखन कौशल्य प्राप्त होण्यासाठी या इयत्तेत तुम्हांला औपचारिक पत्रलेखनाचा अभ्यास करायचा आहे. आता आपण औपचारिक पत्रलेखनाचे स्वरूप समजून घेऊया.
औपचारिक पत्रलेखनासाठी आवश्यक गोष्टी :

  1. ज्यांना पत्र लिहायचे आहे त्यांच्या पदाचा शिष्टाचारपूर्वक उल्लेख करावा.
  2. भाषा सरळ, सुगम, सुस्पष्ट व विषयानुरूप असावी.
  3. पत्रात केवळ मुख्य विषयाबाबतच लिहावे.
  4. ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचे पद, वय, योग्यता, शिक्षण इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन योग्य भाषेचा वापर करावा.
  5. पत्राची भाषा लेखननियमांनुसार असावी.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

औपचारिक पत्र लिहिण्यासाठी खाली दिलेल्या प्रारूपाचा अभ्यास करा.

औपचारिक पत्र प्रारूप :

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 9
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 10

कृती- वरील प्रारूपाचा अभ्यास करून खालील विषयावर पत्रलेखन करा.
तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे 10 दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्गशिक्षकांना लिहा.

टीप : औपचारिक व अनौपचारिक दोन्ही प्रकारची पत्रे आज तंत्रज्ञानाच्या साहाय्याने म्हणजे ईमेलद्वारा पाठवली जातात. ईमेल पाठवण्याचे पत्राचे प्रारूप व तंत्र जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

भाषासौंदर्य :

आलंकारिक शब्दांची रचना करून भाषेचे सौंदर्य वाढवता येते. आपले विचार अधिक परिणामकारक, अधिक आकर्षक होण्यासाठी आलंकारिक शब्दांचा उपयोग केला जातो. खाली काही आलंकारिक शब्द दिलेले आहेत. त्यांचा अभ्यास करा व लेखनात उपयोग करा. या शब्दांप्रमाणे इतर काही आलंकारिक शब्दांची यादी तयार करा.

  • गळ्यातला ताईत – अत्यंत प्रिय व्यक्ती
  • बाळकडू – लहानपणीचे संस्कार
  • काथ्याकूट – निष्फळ चर्चा अष्टपैलू – अनेक बाबींमध्ये प्रवीण
  • अळवावरचे पाणी – अल्प काळ टिकणारे
  • अजातशत्रू – ज्याला कोणी शत्रू नाही असा
  • झाकले माणिक – गुणांचे प्रदर्शन न करणारा गुणी मनुष्य
  • इतिश्री – शेवट
  • अक्षरशत्रू – निरक्षर, अशिक्षित

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

Marathi Sulabhbharti Class 8 Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र Important Additional Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती

करा. कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.

i.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 12

ii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 13

iii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 14

प्रश्न 2.
कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. मी माझे ……………. कसे घालवले ते तुम्हाला सांगावे. (लहानपण, म्हातारपण, तरुणपण, बालपण)
  2. मी शिकायला ……………. होतो. (मिरजेला, सांगलीला, पुण्याला, कोल्हापुरला)
  3. सांगली हे ……………. तले एक गाव आहे. (तमिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, बंगाल)

उत्तर:

  1. बालपण
  2. सांगलीला
  3. महाराष्ट्र

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न i.
लेखकाच्या शाळेची वैशिष्ट्ये काय होती?
उत्तर:
लेखकाच्या शाळेला खूप मोठे मैदान होते आणि त्याजवळ एक बाग होती.

प्रश्न ii.
लेखक बागेत काय काय करायचे ?
उत्तर:
लेखक बागेत मनसोक्त खेळायचे, हुंदडायचे, झाडांवर चढायचे, पाऊस आला की त्यात चिंब भिजायचे.

प्रश्न iii.
सुट्टीमध्ये नातवंडांनी काय करावे असे लेखकाला वाटते?
उत्तर:
सुट्टीमध्ये नातवंडांनी मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानांवर किंवा छोट्या गावी जावे असे लेखकाला वाटते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न iv.
शाळेच्या मैदानाजवळ काय होते?
उत्तर:
शाळेच्या मैदानाजवळ बाग होती.

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.

i.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 15

ii.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 16

कारणे क्या.

प्रश्न 1.
लेखकाला पत्र लिहावे वाटले, कारण….
उत्तर:
लेखकाला नातवंडांशी प्रत्यक्षात बोलताना मोकळेपणाने, मनासारखे बोलता येईलच असे वाटत नव्हते. म्हणूनच त्यांना नातवंडांना उद्देशून पत्र लिहावे वाटले.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा. प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने, मनासारखे बोलता येतेच असे नाही. म्हणून वाटले, की तुम्हाला हे पत्र लिहावे.
उत्तर:

  • सारखे – शब्दयोगी अव्यय
  • म्हणून – उभयान्वयी अव्यय
  • हे – सर्वनाम
  • लिहावे – क्रियापद

प्रश्न 2.
जंगलातील विविध पशुंचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो.
उत्तर:

  • आवाज – नाम
  • हा – सर्वनाम
  • मजेशीर – विशेषण

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न 3.
खालील विशेषण व विशेष्यांच्या जोड्या जुळवा.

विशेषण विशेष्य
1.  मनसोक्त (अ) आकाश
2.  मोठे (आ) नदी
3.  मोकळे (इ) मैदान
4.  वाहती (ई) गप्पा

उत्तर:

विशेषण विशेष्य
1.  मनसोक्त (ई) गप्पा
2.  मोठे (इ) मैदान
3.  मोकळे (अ) आकाश
4.  वाहती (आ) नदी

प्रश्न 3.
खालील शब्दांचे लिंग बदला.

  1. मित्र – [ ]
  2. शिक्षिका – [ ]
  3. आई – [ ]
  4. पणजोबा – [ ]

उत्तर:

  1. मित्र – [मैत्रिणी]
  2. शिक्षिका – [शिक्षक]
  3. आई – [वडील]
  4. पणजोबा – [पणजी]

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न 4.
खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.

  1. बालपण – [ ]
  2. बाग – [ ]
  3. पक्षी – [ ]
  4. नदी – [ ]

उत्तर:

  1. लहानपण
  2. बगीचा
  3. खग
  4. सरिता

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
थंड हवेच्या ठिकाणी तुम्ही कधी गेला आहात का? तुमचा अनुभव सांगा.
उत्तर:
गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सहकुटुंब महाबळेश्वराला गेलो होतो. सातारा जिल्ह्यातील हे गिरीस्थान महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी, रासबेरी यांचा आस्वाद घेताना खूप मज्जा आली. विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लॉडनिंग पॉइंट या महाबळेश्वरमधील प्रसिद्ध ठिकाणी भेट देऊन खूप प्रसन्न वाटले. पंचगंगा मंदिर, कृष्णाबाई मंदिर ही मंदिरे फक्त देवांचेच दर्शन घडवत नाही तर सृष्टीचा सुंदर देखावाही इथून पाहता आला. एकंदरीत महाबळेश्वर भेटीचा अनुभव अविस्मरणीय होता.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 17

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न i.
लेखकाला बॅडमिंटनची आवड कधी लागली होती?
उत्तर:
लेखकाला बॅडमिंटनची आवड त्यांच्या लहान वयातच लागली होती.

प्रश्न ii.
लेखक विजेते खेळाडू कसे होऊ शकले ?
उत्तरः
सातत्यपूर्ण परिश्रम करून लेखक विजेते खेळाडू होऊ शकले.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. …………सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले. (राष्ट्रीय, तालुका स्तरीय, जिल्हा स्तरीय, आंतरराष्ट्रीय)
  2. मला …………….. पुरस्कार मिळाला. (खेलरत्न, अर्जुन, ध्यानचंद, द्रोणाचार्य)
  3. खेळ खेळल्यामुळे आपल्या आयुष्यात …………… येते. (शिस्त, समृद्धी, एकाग्रता, कुशलता)
  4. ………………….. आवड मला लहान वयातच लागली होती. (बॅडमिंटनची, क्रिकेटची, हॉकीची, कबड्डीची)

उत्तर:

  1. आंतरराष्ट्रीय
  2. अर्जुन
  3. शिस्त
  4. बॅडमिंटनची

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
ओघतक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 18

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न 2.
उत्तरे क्या.
उत्तर:

  1. लेखकाच्या फोटोत लेखकाच्या – [निरनिराळे चषक हाती असणाऱ्या गोष्टी वढाली]
  2. लेखकाच्या मते दररोज हे – [व्यायाम केले पाहिजे.]
  3. पत्र लिहिताना लेखकाचे वय – [66 वर्षे]

काय घडले ते सांगा.

प्रश्न 1.
लेखकाचा व्यायाम झाला नसेल, तर……
उत्तर:
लेखकाचा व्यायाम झाला नसेल तर त्यांना जेवावेसे वाटत

कारणे क्या.

प्रश्न  1.
‘मला वेळ नाही, ही सबब सांगू नका’ असे लेखक म्हणतात.
उत्तर:
प्रत्येकाने दररोज व्यायाम करावा ही लेखकाची इच्छा आहे. व्यायामासाठी वेळ नाही हे म्हणणे त्यांना पटत नाही. आपण वेळ नाही म्हणून जेवण करायचे थांबत नाही. जेवणासाठी बरोबर वेळ काढतो. असे असताना व्यायामही वेळातवेळ काढून करावा ही इच्छा असल्याने मला वेळ नाही, ही सबब सांगू नका असे लेखक म्हणतात.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

कृती 3: व्याकरण कृती

खालील वाक्यातील अव्यये ओळखून प्रकार लिहा.

प्रश्न i.
माझ्यापुरते बोलायचे तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो.
उत्तरः

  • पुरते : शब्दयोगी अव्यय
  • मध्ये : शब्दयोगी अव्यय
  • फारसा : क्रियाविशेषण अव्यय
  • तर : उभयान्वयी अव्यय

प्रश्न ii.
प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केलाच पाहिजे.
उत्तर:
दररोज – क्रियाविशेषण अव्यय.

खालील वाक्यांत विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न i.
वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का दोन्ही जेवणांसाठी कसा बरोबर वेळ मिळतो
उत्तर:
वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का? दोन्ही जेवणांसाठी कसा बरोबर वेळ मिळतो?

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न ii.
मग तो क्रिकेट टेनिस बॅडमिंटन असा तुम्हाला जो कोणता आवडत असेल तो खेळ असू दे
उत्तरः
मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असा तुम्हांला जो कोणता आवडत असेल तो असू दे.

तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

शब्द विभक्ती प्रत्यय विभक्ती
1. खेळायला ला चतुर्थी एकवचन
2. सातत्याने ने तृतीया एकवचन
3. आयुष्यात सप्तमी एकवचन
4. वयाच्या च्या षष्ठी अनेकवचन

प्रश्न 2.
खालील शब्दांचे वचन बदला.

  1. ढाली – [ ]
  2. खेळ – [ ]
  3. सबब – [ ]
  4. वर्ष – [ ]

उत्तरः

  1. ढाली – [ढाल]
  2. खेळ – [खेळ]
  3. सबब – [सबबी]
  4. वर्ष – [वर्ष]

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
व्यायामाचे महत्व व त्याचे फायदे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे दिसून येते. सतत काम, अवेळी जेवण, ताणतणावपूर्ण आयुष्य यांवर मनाला तजेला देणारा व शरीर निरोगी ठेवणारा उपाय म्हणजे व्यायाम, व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना दीर्घ जीवनाचे वरदान मिळते त्यांची कार्यक्षमता वाढते. हाडांची मजबुती, शरीराच्या अवयवांचा समन्वय, नितळ त्वचा यांसारखे अनेक फायदे व्यायामामुळे होतात, व्यायाम करणाऱ्याचे शरीर सुडौल राहते. माणसाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. व्यायामाचे अगणित फायदे आहेत, असे म्हणता येईल.

खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती 1: आकलन कृती

1. आकृतिबंध पूर्ण करा.

i.
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 19

ii
Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र 20

एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न i.
लेखकाच्या मते, व्यायामासाठी किती तास काढले पाहिजेत?
उत्तर:
लेखकाच्या मते व्यायामासाठी तास – दोन तास काढले पाहिजेत.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न i..
ई-मेल, इंटरनेटचा काय फायदा होतो?
उत्तरः
ई-मेल, इंटरनेटमुळे आपल्याला घरबसल्या, हवी ती माहिती मिळू शकते.

प्रश्न iii.
लेखक आपल्या नातवंडांना काय सल्ला देतात?
उत्तरः
लेखक आपल्या नातवंडांना मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू न देण्याचा सल्ला देतात.

खालील इंग्रजी शब्दांना उताऱ्यात आलेले मराठी शब्द शोधा.

प्रश्न  1.

  1. ग्राऊंड
  2. सेल्फडिपेंडन्ट
  3. मिडियम ऑफ कॉन्टॅक्ट
  4. बॉल

उत्तर:

  1. मैदान
  2. स्वावलंबी
  3. संपर्कमाध्यमे
  4. चेंडू

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

कृती 2: आकलन कृती

कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वत:चे ……………………….. व्हा. (पालक, शिक्षक, मार्गदर्शक, उद्धारक)
  2. येत्या ……………. तुम्हांला माझ्या शुभेच्छा ! (सहस्रकासाठी, नववर्षासाठी, दशकासाठी, शतकासाठी)

उत्तर:

  1. शिक्षक
  2. सहस्त्रकासाठी

खालील विधानांमागील कारणे शोधा.

प्रश्न 1.
तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वत:चे शिक्षक व्हा.
उत्तरः
लेखकाच्या मते, आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजांमध्ये शिकवून येत नसते. आयुष्यात येणारे प्रत्यक्ष अनुभव खूप काही शिकवून जात असतात. त्याकरता स्वत:बरोबरच आजूबाजूलाही लक्ष देणे गरजेचे असते. म्हणूनच तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वत: चे शिक्षक व्हा, असे लेखक म्हणतात.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

प्रश्न 2.
तुम्ही स्वत:वर अवलंबून राहायला शिकले पाहिजे. स्वावलंबी झाले पाहिजे.
उत्तर:
आयुष्यात शाळा कॉलेजात जे शिकवले जात नाही ते सगळे प्रत्यक्ष अनुभव शिकवत असतात. आपण स्वत:च आपल्याकरिता चांगले काय आणि वाईट काय ते ओळखायला शिकायचे असते. म्हणजे थोडक्यात स्वत: वर अवलंबून राहायला शिकले पाहिजे, स्वावलंबी झाले पाहिजे.

प्रश्न 3.
उत्तर लिहा. तिसऱ्या सहस्त्रकाचे कोणते विशेष लेखकाने सांगितले आहेत.
उत्तरः
तिसऱ्या सहस्त्रकामध्ये संपर्क माध्यमे, दळणवळण आणि संदेशवहनाचा आवाका वाढतो आहे. आता आपल्या घरी, बसल्या जागी, हवी ती माहिती आपल्याला ई-मेल व इंटरनेट द्वारे मिळू शकते. हे तिसऱ्या सहस्त्रकाचे विशेष लेखकाने सांगितले आहेत.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

शब्द मूळ शब्द सामान्यरूप
1. आयुष्यातील आयुष्य आयुष्यात
2. आवाकाही आवाका आवाका
3. मित्रांशी मित्र मित्रां
4. रेषेच्या रेष रेषे

प्रश्न 2.
खालील शब्दांचे त्यांच्या लिंगानुसार वर्गीकरण करा.
व्यायाम, मैदान, शाळा, चेंडू, कुटुंबिय, रेष, ई-मेल
उत्तरः

पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग
1. व्यायाम शाळा मैदान
2. चेंडू रेष कुटुंबिय
3.  ई-मेल    

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

प्रश्न 1.

  1. खुला × [ ]
  2. शिक्षक × [ ]
  3. स्वावलंबी × [ ]
  4. मित्र × [ ]

उत्तर:

  1. बंद
  2. विदयार्थी
  3. परावलंबी
  4. शत्रू

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.

प्रश्न i.
तुम्हि व्यायामासाठी तास – दोन तास काढलेच पाहीजे.
उत्तर:
तुम्ही व्यायामासाठी तास – दोन तास काढलेच पाहिजे.

प्रश्न ii.
येत्या सहसत्रकासाठी तुम्हांला माझ्या शुभेच्छा!
उत्तर:
येत्या सहस्रकासाठी तुम्हांला माझ्या शुभेच्छा!

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
‘तुमच्या मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका’ या वाक्याचा तुम्हांला कळलेल्या अर्थ लिहा.
उत्तरः
आपण तिसऱ्या सहस्त्रकात प्रवेश केला असून अनेक नवनवीन गोष्टी आपल्याला भुरळ घालत आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली साधने वापरण्यास सोपी असल्याने अशा गोष्टींचा वापर करून आप्तेष्टांशी संपर्कात राहणे सोपे झाले आहे. व्हॉटस्अप फेसबूक, ट्वीट्, इन्स्टाग्राम यांसारख्या अॅप्समुळे आपण कधीही न पाहिलेल्या नातेवाईकांशीही संपर्कात राहत असलो तरी पूर्वीइतके प्रेम, प्रत्यक्ष व्यक्तिगत भेटितला ओलावा त्यातून जाणवत नाही. ते तोंडदेखले नाते उरते. म्हणूनच आपण मित्रांशी, कुटुंबियांशी व्यक्तिगत संपर्क ठेवणे आवश्यक ठरते.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

नातवंडांस पत्र Summary in Marathi

पाठपरिचय :

लेखक नंदू नाटेकर हे भारताचे माजी बॅडमिंटनपटू राष्ट्रीय विजेते आहेत. आपल्या नातवंडांशी पत्ररूपाने संवाद साधताना लेखक त्यांना निसर्ग सान्निध्यात गेलेले बालपण, आपली बॅडमिंटनची आवड, त्यासाठी लागणारे सातत्यपूर्ण परिश्रम आणि त्यातून संपादित केलेले उज्ज्वल यश यांविषयी मार्गदर्शन करतात.

The writer of this chapter Nandu Natekar is Famous batminton champion. In this letter, writer narrates to his grandchild about his own childhood memories which had been spent in nature, his love towards badminton, continouous dedication towards it and success gained through it.

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

शब्दार्थ :

  1. माया – प्रेम – love
  2. हुंदडणे – फिरणे – to rome
  3. मनसोक्त – मन भरेपर्यंत – to one’s heart’s content
  4. गिरिस्थान – पर्वतावरील ठिकाण – mountain place
  5. थवा – पक्ष्यांचा समूह – flock of birds
  6. आकाश – आभाळ, गगन – sky
  7. नदी – सरिता – river
  8. नजराणा – मौल्यवान भेट – precious gift
  9. चषक व ढाली – trophy & shield
  10. परिश्रम – कष्ट – hardwork
  11. सबब – कारण – reason
  12. स्वावलंबी – स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर – self reliant
  13. सहस्त्र – हजार – thousand
  14. दळणवळण – परस्पर संपर्क – inter – अथवा व्यवहार communication
  15. आवाका – विशालता, आकार – magnitude
  16. व्यक्तिगत – स्वत:पुरते – individual
  17. संपर्क – संबंध – contact

Maharashtra Board Class 8 Marathi Solutions Chapter 7 नातवंडांस पत्र

वाक्प्रचार :

  1. मजा लुटणे – आनंद घेणे
  2. सामना करणे – तोंड देणे, परिस्थितीला सामोरे जाणे
  3. पडताळून पाहणे – बरोबर असल्याची खात्री करून घेणे

टिप :

अर्जुन पुरस्कार – राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारतर्फे दिला जाणारा महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणजे अर्जुन पुरस्कार होय. ही प्रथा 1961 मध्ये सुरू करण्यात आली. 3 लाख रूपये रोख, कांस्य धातूपासून बनवलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारतातील क्रीडा प्रकार व खेळ यांच्या विकासास उत्तेजन देणे, हा या पुरस्करामागील उद्देश आहे.